EN | ES |

Text view

mar-8


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

पार नोव्हेंबर उजाडला तरी ह्या वाह्यात पावसाने नुसता उच्छाद मांडला होता . दसर्‍याला पाउस ? हाईट म्हणजे दिवाळीतही पाऊस झाला . त्यामुळे बर्‍याच लोकांचे फटाके वाकस होऊन फुसके निघाले . त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला . ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल . " पोस्ट - प्रोसेसिंग हे फोटोग्राफरच्या प्रतिभेचे प्रतिबिंब आहे तेव्हा कलेचाच भाग ( त्यातील बर्‍याच गोष्टी तांत्रिक असल्या तरी ) आहे . " पूर्ण सहमत , विषयाला धरून आहे . छान अक्षय पुर्णपात्रे . लहान मुले ही समाजाचा दुर्बल घटक मानली जातात , कारण ती आपल्या योगक्षेमासाठी , पालन - पोषणासाठी मोठ्यांवर अवलंबून असतात . परंतु दुर्दैवाने ह्या दुर्बल घटकाचे शोषण सर्वाधिक रीत्या समाजात दिसून येते . हिंसाचार , शिव्या , मारामार्‍या , आतंकवाद ह्यांना सध्याची लहान मुलांची पिढी प्रत्यक्ष प्रसारमाध्यमांतून रोजच सामोरी जात असते . पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना चोपणे , स्त्रीभ्रूणहत्या , मुलीला जन्मानंतर नष्ट करणे , जातिभेद किंवा धर्मामुळे पोळली जाणारी मुले , मुलींची कुटुंबात समाजात होणारी अवहेलना , बालविवाह , बलात्कार , छळ अशा अनेक परिस्थितींचा , वस्तुस्थितींचा सामना आजच्या मुलामुलींना करायला लागतो . इस्लामाबाद - पाकिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना करू दिला जाणार नाही , असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी स्पष्ट केले . अमेरिकेने अल्‌ कायदाचा म्होरक्‍या आयमन जवाहिरी , तालिबानी म्होरक्‍या मुल्ला उमर , सिराज हक्‍कानी , लीबियाचा अल्‌ कायदाचा म्होरक्‍या अतिया रेहमान आणि इलियास काश्‍मिरी या पाच दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली होती . या दहशतवाद्यांना एकतर ठार मारा किंवा धरा , असे सांगितले होते . त्या पार्श्‍वभूमीवर गिलानी बोलत होते . अमेरिकेने दिलेल्या यादीतील इलियास काश्‍मिरी हा शुक्रवारी ड्रोन विमानांच्या हल्ल्यात ठार झाला आहे . काश्‍मिरीचा मृत्यू झाला आहे की , नाही ? या प्रश्‍नावर गिलानी म्हणाले , अमेरिकेने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे . या वेळी त्यांनी पाकिस्तानी भूमीचा वापर दहशतवाद्यांकडून केला जात असल्याचा आरोप फेटाळला . देशातील शांतता हत्येला कोण जबाबदार आहे , याचा राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनी विचार करावा , असे आवाहन करताना ते म्हणाले , अमेरिकेच्या कारवाईत ठार झालेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता , हे जगजाहीर झाल्यामुळे देशाची नाचक्‍की झाली आहे . सांगा , मी शरण मागतो सकाळच्या पालनकर्त्याची , [ 1 ] म्हणजे त्या पालनकर्त्याची जो रात्रीचा अंधकार दूर सारून प्रकाशित सकाळ उगवतो . त्या प्रत्येक वस्तूच्या अरिष्टापासून जी त्याने निर्माण केली आहे . . . . दिनेश मस्त माहिती , धंन्यवाद अशी गाठी असलेली पानं इतर ठिकाणी पडली की त्यातले किडे एतर झाडाना त्रास करतात का ? त्याचे आंबे पिकले तरी हिरवेच रहायचे > > > आमच्या आमराईतल्या बहुतेक सर्व जाती अशाच आहेत . लंगडा पण पिकला तरी हिरवाच रहातो ना ? वनराज सुद्धा . तो साखरगोटी पण आहे आमच्याकडे . जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात ! खळखळणार्‍या पाण्याचा , वार्‍याचा , पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो . हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते . पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो . शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण ? त्यांत ते संख्येने फारच कमी ! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले . पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला . मतांसाठी राजकीय पक्ष तर लांगुलचालन करतातच , पण यावेळेस आश्चर्य म्हणजे कोर्ट पण झुकले ! लोकमान्यांनी मागे एकदा " सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? " असा अग्रलेख लिहिला होता . पण कोर्टाच्या बाबतीत तर तसेही म्हणायची सोय नाही . भारतीय समाजात तशा अंधश्रद्धा बर्‍याच आहेत . पण परमेश्वराला मोठ्ठा आवाज आवडतो , किंबहुना तो बहिरा असल्यामुळेच त्याच्यासमोर घंटा , थाळ्या , ढोलताशे वगैरे जे कांही हाती लागेल ते वाजवून त्याचे लक्ष आपल्याकडे वळवावे लागते असा भक्तांचा समज असावा . तसेच उत्सव हे आवाजानेच साजरे करायचे असतात , देव बहिरा असल्यामुळे सर्वांनीच लवकरांत लवकर बहिरे होऊन त्याच्याशी एकरुप व्हावे असा उदात्त हेतू मनाशी बाळगून सर्वजण कटिबद्ध असतात . कांही लोकांचे तर आवाज हेच टॉनिक असते . दोन मिनिटे शांतता पसरली तर यांचा जीव कासावीस होतो . मंद सुरांत गाण्याचा आनंद लुटणे यांना मान्यच नसते . दूरदर्शन , रेडिओ , म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो . लहान मुलांना एकवेळ आवाज करावा असे वाटले तर ते समजण्यासारखे आहे . पण लहानपणातला निरागसपणा , प्रामाणिकपणा मोठेपणी मागे पडतो पण ठणठणपाळपणा काही सुटत नाही ! लहानपणी घरांत सगळे झोपलेले असताना जरा मोठ्याने बोलले तरी आई रागे भरत असे . रेडिओचा आवाज थोडा वाढला तर वडिलांच्या भुवया उंचावत . संस्कार संस्कार बहुधा हेच असावेत . आपल्यामुळे दुसर्‍याला जराही त्रास होऊ नये ही शिकवण घरोघरी होती . माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते . हे परमेश्वरा , डोळे बंद करता येतात , नाक मुठीत धरता येते , मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ? ? ? वा जयेश ! इतक्या सुंदर लेखाबद्द्ल अभिनंदन आणि अनेक आभार . यातील काहि गोष्टी मी पाळत असलो तरी अनेक नवे उपाय / कृती लक्षात आल्या . अजून काहि भर घालण्याचा प्रयत्न : वैयक्तीक / कौटुंबिक ) घरात सर्व कुटुंबियांनी शक्य असेल तितके एका खोलीतच जमावे . ज्याने वीजेची बचत तर होतेच पण कौटुंबिक सलोखा वाढतो . तसेच एकाच वेळी जेवायला बसण्याचा प्रयत्न करावा . याने जेवण ताजे तर मिळतेच शिवाय एकदाम गरम केले जाते . ) वॉशिंग मशीनचा ड्रायर उन्हाळ्यात चालवू नये . ) जितका शक्य असेल तितका सायकलचा वापर करावा . हे आरोग्यदायकही आहे . ) दाढीसाठी इलेक्ट्रीक रेझर वापरता ब्लेड्स वापरावी . ( परंतू दाढी करताना नळ चालु रहाणार नाहि ना याची काळजी घ्यावी ) ) दिव्यांनाही पंख्यासारखे रेग्युलेटर बसवावेत . जितक्या प्रकाशाची गरज आहे तितक्या प्रमाणातचे दिवे वापरावेत . दिव्यांची बटणे बेड , सोफा यांच्या जवळपासही बसवावीत ( यामुळे केवळ उठायचा कंटाळा म्हणून दिवे चालु राहतात त्याला आळा बसतो ) ओह माहीत नव्हते . . इंडीयात खाल्लेली आठवतही नाहीय . . मग नाव बदलू का रेसिपीचे ! तृषार्त मनाचा आनंद या चार ओळीतून किती सुरेख प्रकटलाय ? मनिम्याऊ ! तुम्हाला विनंती . अशाच सुंदर दुसर्‍या भाषांतील गीतांचा परिचय का करुन देत नाही ? किमान राजस्थानी तरी . . . १८९६ मध्ये भीमरावांची आई भीमाबाईंचा मस्तक शुळ या आजाराने दु : खद निधन झाले . त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केले . त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठया आणि स्वभावाने प्रेमळ समजूतदार होत्या . म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत . इंडोनेशिया हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने ४था मोठा देश आहे . आणि या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सहज बहासा बोलणारी जनता जवळ जवळ १०० % आहे . त्यामुळे " बहासा इंडोनेशियन " ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी एक गणली जाते . बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशियन बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते . मात्र सगळे दस्तऐवज , शिक्षण , पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशियन हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते . ईस्ट तिमोर या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातही इंडोनेशियन भाषा ही इंग्रजीबरोबरच दुसरी राष्ट्रभाषा आहे . बर्‍याच जुन्या इंग्रजी दस्तऐवजांमध्ये अजूनही ह्या भाषेचा उल्लेख केवळ " बहासा " असा केलेला आढळेल . मंद्याची बायको , त्याच्या धाकट्याकडं पाहुन हसत हसत मला म्हणाली ' भावजी , कवा तरी येतास आणि जाताय लगेच दोन दिसात , पोरं वळक विसराला लागली , नुसतं भाचेच नसतेत पुतणं बी हायत , ध्यान द्या जरा . तुमची लेक तर आमाला वळक बी द्यायाचा न्हाई कधि भेटला कधी तर ' त्याचवेळी मागुन शकुताई येत होती , भाचा - पुतण्याचा उल्लेख तिला खटकला ' वहिनी माया दोन्हि कडुन लावावी लागते , उगा एकानं हात पुढं करुन होत नाहि , अडल्या पडल्याला मागं उभं राहिलं पाहिजं नुसतं पुजेला प्रसाद घ्यायला पुढं येउन नाती सुधारत नाहीत ' . मी मात्र मंद्याच्या बायकोकडं बघत होतो , ती वाकुन पोराला उचलुन घेत असताना तिच्यावरुन नजर वळवु शकलो नाही . यांच्या लग्नात केवढ्या होत्या आणि आता कसल्या झाल्या होत्या , नाहितर आमचं दिव्य गेला बाजार ४० - ४२ किलो असेल आणि वर्षातुन कमितकमि आजारपणं व्हायची . तेवढ्यात शकुताई खोलीकडं निघाल्याचं लक्षात आलं आणि पटकन तिच्याआधी आत गेलो , स्क्रीनवर पाहिलं तर हेम्या निबंध लिहित होता , अवध्या १५ - २० मिनिटात पानं भरली होती . शकुताई तिची बॅग आवरता आवरता बोलली , ' हर्षद , तु काहीतरी वेगळं वागतो आहेस दुपारपासुन , काय झालंंय ? ह्यांचा फोन आला होता ऑफिसमध्ये काही गोंधळ आहे का घरी काही झालंय ? एवढ्या महत्वाच्या प्रसंगी असं वागुन चालणार नाही तुला हे समजत नाही का तुला ? एकटाच लॅपटॉप बघत काय बसतो , पोट खराब झालंय काय म्हणतो , तिथं बाहेर सुरेखावहिनीकडं काय पाहतोय टक लावुन , काय चाललंय नक्की ? ' मी सुरेखाकडं पाहतोय हे हिच्या नजरेतुन सुटलं असेल असं मला वाटलं , आता थोडं अपराध्यासारखं वाटत होतं पण माझं काय चालु आहे हे तिला सांगणं शक्य नव्हतं आणि सांगितलं तरी तिचा विश्वास बसला नसता . पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता . त्यावरचे वाक्य होते ( COEP - All Men are Equal but Some are more equal ) . त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते . फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे . नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या " अ‍ॅनिमल फार्म " या पुस्तकातील " All animals are equal but some are more equal than others " या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले . त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते , आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो , तसे अर्धवट राहिले . अतिशय दडपशाहीच्या वातावरणात , हलाखीची परिस्थिती , मरणप्राय अवस्था वगैरे हिंदु जनतेविषयी शब्दप्रयोग अनेकदा केले जातात . हे करताना राजस्थानातील राजवाडे सुरक्षित होते , महाराष्ट्रातील काही जहागिरी सुरक्षित होत्या , संतकाव्य ( त्यात ऐतिहासिक संदर्भ येतीलच असे नाही आणि असावेतच असे ठोस कारणही नाही . ) , इतर हिंदु राजे वगैरेंचा इतिहास वगळला जातो . हो , ह्या मालिका फारशा आठवत नाहीत आता पण रवि शास्त्री ची औडी , ' चॅम्पिअन ऑफ चॅम्पियन्स् ' आणि त्याने ती औडी मैदानात फिरवलेली आठवते , गाडीत , टपावर आपले सगळे खेळाडू होते . . त्या औडी आणि ' चॅम्पिअन ऑफ चॅम्पियन्स् ' मुळे रवि शास्त्री खुपच आवडायला लागला . . थोडे मसविषयी . ( खरे तर हा विषय एनसायक्लोपीडीयात घालण्याच्या तोडीचा आहे . ) आणि इथे लिहायला कधीकधी नाखुषी का वाटते त्याविषयी . अर्थात त्यातले त्यात उपक्रमावर याचे प्रमाण फारच कमी आहे हे मान्य . कुठल्याही लेखनावर असहमती किंवा टीका करणारा प्रतिसाद दिला तर लेखकाला तो वैयक्तिक अपमान वाटतो . अर्थात याचे कारण असे आहे की बरेचदा वैयक्तिक अपमान करण्यासाठीच विरोधी कंपूंमधून असे प्रतिसाद दिले जातात . हे दुष्टचक्र आहे . दुसरे म्हणजे घाटपांडे यांनी इतरत्र म्हटल्याप्रमाणे सादक कोण आहे ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे . अगदी ब्लॉगविश्वातही आपापल्या मित्रमैत्रिणींच्या ब्लॉगनाच प्रतिसाद दिले जातात . हे एका पातळीवर ठीक आहे पण याचा अतिरेक झाला तर नको वाटते . शेवटी आपण इथे का येतो याचे प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असणार . मी तरी सादक कोण आहे याची पर्वा करता विषय जसा आहे आणि जसा मला ( जर ) समजला त्याप्रमाणे प्रामाणिक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो . माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे मान्य पण त्याचे दुसरे टोक म्हणजे इथे लोकसभेप्रमाणे पार्ट्या तयार होत असतील तर मला व्यक्तिशः त्यात सीता ( स्त्रियांचे समान हक्क : - ) ) वाटत नाही . प्रमुख वैशिष्ट्ये : ] हा नंबर व्ही . आय . पी . नसेल . म्हणजे पहीला नंबर कोणालाही मिळु शकतो . . . [ जसे जनगणनेसमयी भारताच्या प्रथम नागरीकाचा मान राष्ट्रपतीस मिळतो . . . . . तसे यात काही नसुन भारतातील कोणत्याही नागरीकास हा क्रमांक मिळु शकतो . ] ] हा नंबर सर्वसमानतेचं प्रतीक असेल . . . . सर्वसामान्य खास माणसांमध्ये समान असेल . ] हा क्रमांक १२ आकडी असेल . . . . यात एकही अक्षर नसेल . ] पुढील २०० वर्षांच्या लोकसंख्येस ध्यानात ठेवुन ही योजना बनवली गेली आहे . यांत १०० अब्ज क्रमांक बनवण्याची तरतुद असुन सर्व क्रमांक एका ' सॉफ्टवेअर रँडंम जनरेटर ' वर बनवले जातील . ] आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेतच जाण्याची आवश्यकता नाही . [ अगदी किराणादुकानातुनही पैसे काढता येईल . . . . हे शक्य होईल मायक्रो अ‍ॅटोमेटेड टेलरिंग मशीन यंत्रणे द्वारे . . . . ] येत्या काळात रेल्वे तिकिट / सिनेमा तिकिट ही मिळु शकेल . हे पाहून माझ्या मुलीचा admission दिवस atvla . ti tyach divasi सालेथ janyasathi रडथ होती . पण सलेला महिने अवकाश होता . आता ti ला आहे . ह्या शेरातील ' नामंजूर ' ह्या यमकातील ' जू ' ह्या अक्षरात सुरवातीचीच ' ' ही अलामत आली आहे . मात्र ' ' ह्या शेवटच्या अक्षराच्या आधी येणार्‍या अक्षरातच ' ' ही अलामत आहे . मघाशी आपण पाहिले की , ' - ले - ला ' ह्या तीन बदलणार्‍या ( छाटलेला , फाटलेला ) अक्षरांआधी येणार्‍या शेवटून चौथ्या अक्षरात ' ' ही अलामत होती . तर आता वरील शेरात ' ' ही अलामत असून तिचे स्थान मात्र यमकाच्या शेवटून दुसर्‍या अक्षरात आहे . गझलेच्या पहिल्या शेरात ' जमीन ' निश्चित होते . जमीन म्हणजे काय याचे स्पष्टीकरण आधी झालेले आहेच . परंतु ह्या जमिनीत असलेले यमक ऊर्फ काफिया कसा असावा , हे अलामतच ठरवते . आणि ह्या अलामतीच्या कायद्यानुसारच शेवटपर्यंत यमक ऊर्फ काफिया चालवायचा असतो . अलामत म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी आता मी शेवटचे उदाहरण देतो - बेरका होता दिलासा मानभावी धीर होता पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता वरील शेरात ' धीर , खंजीर ' आणि ' गंभीर ' ह्या यमकातील ' धी , जी , आणि भी ' ह्या अक्षरात ' ' ह्या स्वराची अलामत आहे . शेवटचे ' ' हे अक्षर मात्र कायम ! ' ' फक्त पैश्यामध्ये कुठलीच समाजसुधारणा होत नाही . . तय साठी त्यांच्यात मिसळुन त्यांच्यातील एक होउन जागरणच करावे लागते . . ' ' - हे अर्ध सत्य आहे असं माझं मत आहे , कारण पैशाशिवाय काहिच होउ शकत नाही , सुधारणा नाही किंवा दुसरं ही काहिच नाही . पैसा हे एकच अंतिम सत्य आहे . तेव्हा दुर्दैवाने मला असे लक्षात आले की त्या अप्सरेचा लूक अत्यंत सामान्य आहे . तरुण असूनही काही एजिंग लाईन्स असाव्यात तसा टच अप केलेला चेहरा दिसत होता . एकूण मत अगदी वाईट झालं ( लुक वाईज ) कारण - . प्रौढेची गरज युवतींपेक्षा वेगळी असावी . उदा . त्यांना काळा चष्मा लावून , केसांवरून हात फिरवणार्‍या युवकापेक्षा लहान मुलाला प्रेमाने खेळवणारा पुरूष अधिक भावतो . आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि प्रस्थापित पुरुष आपल्याच वयाचा मिळणे त्यांना कठिण वाटत असावे . या उलट , . अगदी नवथर तरूणीला त्यात वडिलांप्रमाणे काळजी करणारा माणूस दिसून ती त्याकडे आकर्षित होऊ शकते . महिपतला अन्तूची आठवण झाली . दारूच्या नशेत आपण बोलून गेलो . . बायकोला खलास करणार , बायकोला खलास करणार . . अन प्लॅन ठरवून टाकला . . एकाच संगणकावर दोन ओएस टाकण्यासंबंधीचा अनुभव येथे विस्तृत आहे तसेच तिथली चर्चा देखील अधिक माहीती देईल . अर्थात , त्यामुळे तुम्हाला हवे असलेले गेम्स त्यावर चालतील का ते माहीत नाही . बोका - मग मला उठवायचं नाहीत का ? ? मला कोल्हापूरला जायचं होतं . . . घरची मोलकरीण सांभाळणे . तिला कामात तज्ञ करणे , तिला तू माझ्या घरची म्हणून वेळोवेळी पैसे , मदत करणे . एव्हढे करूनही ती टिकेल म्हणून खात्री नाही . मोलकरीण सांभाळता येतीय का म्हणून आपले मोजमाप सहज करून देणे होय . घरात मेड असली तरी गृहिणीचा कामात पिट्ट्या पडतो . माझ्या घरीही काही काळ अशी परिस्थिती होती . पण बरेचसे काम हलके निश्चित करता येते . काही उपकरणाचा उपयोग करून फक्त मानसिकता हवी आणि आर्थिक नियोजन हवे . पण खरच रुचिकाला न्याय मिळाला ? नाही अजुन तरी नाहीच ! ! दूरदूर पसरलेली हिरवीगार कुरणे . बाजूने खळाळणारी नदी आणि नदीकाठची दाट झाडी . झाडांच्या शेंड्याशी खेळणारी डोंगराआडून डोकावणाऱ्या सूर्यदेवाची हळदुली किरणं . अशी सुंदर सकाळ होती इथली . अशा या हिरव्या कुरणावर सगळीकडे पांढरे शुभ्र गुबगुबीत ससे टणाटण उड्या मारीत होते . मऊमऊ लुसलुशीत गवत चटाचटा खात होते . सकाळच्या कोवळ्या उन्हाने गवत सुद्धा हळदुलं झाल होतं . आणि अशा गवतात आणखी काही चिमुकले पाय दुडदुडत होते . कोण बर हि लाल लाल गोबऱ्या गालांची ? अरेच्च्या बरोब्बर . हि तर आपल्या कुनीदेशातली चिमुकली मुलं . तसे असेल तर रितसर शाळेत प्रवेश घेऊन आधी शिक्षण पुर्ण करा . . नुसतं इंग्रजी शिकून आपल्या अपेक्षीत असलेली नोकरी मिळणे कठीण आहे . . ( केवळ दोन वेळचे अन्न मिळवणे इतकाच प्रश्न असेल तर इंग्रजीच काय मराठी सुधा नाही आली तरी चालेल ! ) - वरूण खरे आहे कोणीही या समितीस विरोध करून चांगल्या कार्यास अडथला अनु नये अण्णाजी चा विजय असो रवींद्र राठी युवराज सिंग तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मिळालेले दोन विजय संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहेत . शरीर आणि मन थकवून टाकणारा प्रवास आणि सलग सात सामन्यांत झालेल्या निराशाजनक पराभवांच्या मालिकेनंतर हे यश मिळविण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक होतो . अर्थात , या विजयांमुळे पराभवाच्या जखमा लगेच भरून येणार नाहीत . पण तरीही संघाला आणि पाठीराख्यांना थोडे समाधान तरी लाभले . या सामन्यांदरम्यान मिळालेल्या विश्रांतीचा वापर मी कुटुंबासमवेत काही निवांत क्षण घालविण्यासाठी आणि आराम करण्यासाठी केला . यामुळे मला स्वत : लाच ताजेतवाने वाटत आहे . अशा छोट्या छोट्या " ब्रेक्‍स ' मुळे शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होण्यास खूपच मदत होते , असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे . जगातील सर्वोत्तम हॉटेल , सर्वोत्तम चवीचे जेवण , सर्व प्रकारच्या सुखसोयी म्हणजेच समाधान असत नाही . पण आपले स्वत : चे घर , घरचे जेवण आणि आजूबाजूचा नेहमीचा परिसर यांतून मिळणाऱ्या समाधानाची आणि मानसिक शांततेची तुलना होऊच शकत नाही . आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून अशा थकव्याचा भरपूर अनुभव आम्हाला येतो . . दर दोन मुलांमागे एकाला भावनिक शोषणाला सामोरे जावे लागले . . मुलगे मुलींना समप्रमाणात भावनिक शोषणाला सहन करावे लागले . . ह्यात ८३ % केसेस मध्ये पालक हे शोषणकर्ते होते . . ह्यात ४८ . % मुलींनी आपण मुलगा व्हायला हवे होते ही इच्छा प्रकट केली . ओंगळ प्रकार ? विकृत ? समाज सेवा करणे , श्रमदान करणे हे ओंगळ केंव्हापासून ? म्हणजे बाबा आमटे आणि गाडगे बाबांनी जे केले ते ओंगळ ? मनापासून करा अथवा शिक्षा म्हणून - पण हे काम ओंगळ नाही - नक्कीच नाही . विद्यार्थ्यांनी चुकी केली ह्या बद्दल शिक्षा करणे हि विकृती ? कि असे " ओंगळवाणे " काम करायला लावायची शिक्षा देणे हि विकृती ? आणि ही जर विकृती असेल तर - मग विकृती ह्या शब्दाची नवीन व्याख्याच करावी लागेल . ज्या व्यक्तीने हा सुयोग्य निर्णय घेतला त्याचे अभिनंदन . कीप इट अप ! ! तुमचे म्हणणे बरोबर आहे , ' गुरुत्व ' हा शब्दच मुळात ' गुरुत्वाकर्षण ' याचा दुसरा अर्थ आहे . विकिपीडियावर Gravitation , or gravity [ . . . ] असं दिलेलं आहे . [ दुवा ] जर गुरुत्वाचा गुरुत्वाकर्षण असा अर्थ घेतला तर प्रश्नातील शब्दप्रयोग म्हणजे माझी चूकी , हे मी मान्य करतो . गुरुत्वाकर्षणाला विरुद्धार्थी शब्द मला सापडला नाही , त्यामुळे असा असंबद्ध प्रश्न उपस्थित केला गेला , त्याबद्दल क्षमस्व . हे लिखाण मायबोलीच्या मुखपृष्ठावर का नाहीये ? काही निकष आहेत का ? असल्यास कोणते ? इथुनच चढाईला सुरुवात करायची . वर चढतांना वाटेत काही शिल्पावशेष दिसतात . माधवराव पटवर्धनांनी फारशी , उर्दू भाषेतील अनेक वृत्ते मराठीत आणली त्याला ते गज्जल वृत्त असे म्हणायचे . गज्जलांजली ह्या काव्यसंग्रहाचे प्रयोजनच ते होते . " भावगीतात एखाद्या द्विपदीचा मागील वा पुढील द्विपदीशी काही भावसंबंध नसणे हा दोष होय . हा दोष मराठी गझलांत टाळला आहे , " असे त्यांनी एकेठिकाणी लिहिले आहे . त्यावरून गझल किंवा गज्जल हा काव्यप्रकार माधवरावांना कळला नाही आणि ते गझलेला भावगीत समजायचे हे कळते . पार्टी करणारे मूर्ख आहेत . परवानगी घ्या , कायदा काय आहे ते समजून पार्टी करा आणि खुशाल दारू प्या ना ! स्वतः पोलिसांना कोलीत का देता ? पाश्चिमात्य आणि स्वैराचारी पद्धतीने राहायचे असेल तर हिंमत ठेवा आणि खुशाल राहा . टीकाकारांना शस्त्र का देता ? स्वातंत्र्यासाठी किंमत मोजायला शिका ! मुंबई - मराठा समाजाला " ओबीसी ' मध्ये समाविष्ट करणे शक्‍य नसले , तरी शिक्षण आणि नोकरीत " ओबीसीं ' च्या धर्तीवर आरक्षण देण्यास अनुकूलता दर्शवीत , मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला . सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली . उपमुख्यमंत्री छगन भुजबळ , सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे , मुख्य सचिव जे . पी . डांगे त्याचप्रमाणे माजी न्यायमूर्ती बी . जी . कोळसे पाटील , मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने अध्यक्ष सुरेश पाटील , मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार , राजेंद्र कोंढारे , विजयसिंह पाटणकर आदी उपस्थित होते . हाय , सगळ्यांच्या आयडियाज साठी धन्यवाद . . . पण वीकएंडला वेळच नाही मिळाला काही करून बघायला म्हणून मी शेवटी काल जामुन मिल्कशेक केला . . . जामुन आणि दूध ब्लेन्डर मधुन काढले आणि वरून वेलची पावडर - केशर चुरा करून घातले - जरा दाटसरच केला . चांगला लागला . हिन्दीमध्ये लिहिताना ज्ञान हा शब्द ग्यान असा लिहीत नाहीत ( लिहीत असल्यास ती शुद्धलेखनाची चूक समजावी ) मात्र त्याचा उच्चार ग्यान असा केला जातो तो वर उल्लेखलेल्या कारणामुळे . थोडक्यांत ' माणसांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्ताच्या माणसांपर्यंत ' हा वर्तुळाकार चाकोरीबध्द प्रवास सर्व जंगलवासीयांच्या नशिबी होता . प्रवेशद्वार नसण्याचं कारण थोड्याच वेळात लक्षात आलं . मुळात ही बाग ' उद्यान ' या अर्थाने बाग नाही . ' जलियाँवाला बाग ' या गुरुमुखी संज्ञेचा अर्थ आहे सभोवतालच्या अनेक घरांची कुंपणं घातलेली परसदारं एकत्र होऊन बनलेला , काहीएक विशिष्ट आकार - उकार नसलेला , उंचसखल असा भाग . ( तिथे असलेल्या छोटेखानी संग्रहालयात ही माहिती वाचायला मिळाली . ) साहजिकच त्या भागात आवर्जून कुणी जाणार नाही . म्हणूनच तिथे पूर्वीही प्रवेशद्वार नव्हतं आणि आताही नाही . आतला बागेचा परिसर बर्‍यापैकी प्रशस्त आहे . मध्यभागी एक स्मारक आहे . ज्या जागेवरून जनरल डायरच्या आदेशाने सैनिकांनी निरपराध लोकांवर गोळ्या झाडल्या ती जागा निर्देशित केलेली आहे . डायरीतील ही टिपणं , निरीक्षण आणि चिंतन आवडलं . > > मलाही . लिहीण्याची ही स्टाईल छान आहे . मेरा नवरा कितने चक्कर तेरे घर रोज लगाता हैं जिप्सी यांनी या प्रतिक्रियेत दिलेलं व्यंकटेश माडगूळकरांचं वाक्य आठवलं : कलावंत आणि संशोधक यांच्यात संशोधक जास्त सुखी कारण त्याचं म्हणणं जर आपल्याला कळलं नाही तर लोक आपली बुद्धी कमी आहे म्हणून गप्प बसतात , पण कलावंताचं अस नाही जर त्याची एखादी गोष्ट जर आपल्याला कळाली नाही तर आपण लोक त्याला भिकार ठरवून मोकळे होतात बघ माझ्या अहंकाराने , बुध्दीने मी या लाटांचीच नाव केली होती . . . पण मला आता शुध्द आली आहे आणि हे नाखव्या मला आता कसलेही दु : नाही . किंवा मला आता नावाड्याला जो असतो तसला कसलाही ताण तणाव नाहीत . दिनेशदा , काही महिन्यांपुर्वीपर्यंत आम्ही महिन्यातून रविवारी आदिवासी पाड्यांत ( शहापूर तालुक्यातील ) जायचो तेव्हा वाटेवर एक तिठा लागतो . त्या तिठयावर एक चहाची टपरी होती त्यावर असाच प्रचंड विस्तार असलेलं झाड होतं . तिथेही तिन्हीसांजेला चिवचिवाट ऐकू यायचा पण चिमण्या दिसायच्या नाहीत . मी चहाचा ग्लास घेऊन त्या विस्ताराच्या बाहेर जाऊन उभी रहायचे पुस्तके विकत घेऊन जाळणार असतील तर प्रकाशकांचा फायदा होईल असे वाटते . नसल्यास प्रकाशकांनी कायद्याची मदत घ्यावी . गोवेकर हिंदू , मिशनर्‍यांबद्दल द्वेषभावना बाळगीत . आणि त्याचा उद्रेक रायतुरच्या मिशनर्‍यांवर दगडफेक करण्यात झाला . पेरु माश्करेन्यस ( मास्कारेन्हास ) हा सासष्टीत गेलेला पहिला पाद्री ( मिशनरी ) . गावकर्‍यांना त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर आलेल्या एका नवख्रिश्चनाचा जास्त राग होता . कुर्हा डीचा दांडा गोतास काळ ठरला होता तो . लोकांनी त्याचे तलवारीने तुकडे केले . हे पाहून तो मिशनरी त्याची मदत करणे वगैरे विसरुन पळून गेला . कुठ्ठाळलाही पेरु कुलासो नावाच्या मिशनर्‍यावर दगडाचा वर्षाव झाला पण त्याला त्याच्यासोबत असलेल्या नवख्रिश्चनांनी वाचविले . पहिल्यांदा हा दिवस ३० मे १९४५ला भारतीय लोकं त्रिनिदादला येण्याला १०० वर्षे पुर्ण झाल्यामुळे साजरा केला गेला होता . हा दिवस सॅन फेरनान्डोच्या ( San Fernando ) स्किन्नर बागेत ( Skinner Park ) साजरा केला होता . इथे भारतीयांना ईस्ट इंडियन असे संबोधले जाते . त्यावेळच्या युनायटेड किंग्डमच्या गव्हर्नरने ह्या सोहळ्याला सरकार तर्फे हजेरी लावली होती . टिमोथी रूदल ( Timothy Roodal ) , जॉर्ज फित्झपाट्रिक ( George Fitzpatrick ) , एड्रीयन कोला रनझी ( Adrian Cola Rienzi ) आणि मुरली जे . क्रिपलानी ( Murli J . Kirpalani ) ह्यांची असंख्य संखेने जमा झालेल्या समुदायासमोर भाषणे झाली होती . महात्मा गांधी , लॉर्ड व्हावेल ( Lord Wavell ) आणि कॉलोनेल स्टॅनली ( Colonel Stanley ) ह्यांनी पाठवलेल्या शुभ संदेशांचे वाचन करण्यात आले होते . एका सुंदरश्या सकाळी नववधू प्रमाणे दवाचा घुंगटा ओढुन बसलेली धरा , तिचा घुंगटा उलघडण्यासाठी आतुर झालेली सुर्याची कोवळी किरण पुढे सरसावतात आणि तू दिसतेस . आत्ता न्हाउन निघालेली , ओले केस हळुवार बांधलेली . त्या सोनेरी किरणां पेक्षा तुझं रुप अधिक मोहक दिसतंय आणि वाटतंय . . . बऱ्याच ब्लॉगर्स , मित्रांनी मेल्स , फेसबुक वर कळवले की पोस्ट आवडली म्हणून त्यांचे आभार मानून भाग # लिहिण्याचा प्रयत्न करतोय . . वर्षाच्या त्या नोकरीत सांगण्यासारखे भरपूर आहे बऱ्याच लोकांनी मला सांगितले की त्यांच्या नोकरीतल्या उमेदवारी काळाची आठवण आली . सर्वांना धन्यवाद ! ! गेल्या वेळेला तुम्हाला सांगितले TCS मध्ये जॉईन झालो त्या नंतर मुंबईला महिने Mainframe training ला जायचे ठरले . आता पुढे चालू [ . . . ] जगबुडी आली की नोहाअ येउन त्याला घेउन जाणार . अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली आणि त्याच्याशी भारत . पाक संबंधाबरोबरच जागतिक पातळीवरील विविध विषयांवर चर्चा केली . त्यात दहशतवाद आणि जागतिक मंदी हे महत्त्वाचे विषय होते . अमेरिकेकडून भारताला खूप अपेक्षा होत्या . खासकरून पाकिस्तामार्फत भारतात ज्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत त्या थांबवण्यासाठी अमेरिकेने ठोस पावले उचलावीत असे भारताला वाटतेय . पण अमेरिकेने आजवर तरी पाकवर तसा दबाव आणलेला दिसत नाही किंवा अमेरिकेच्या दबावाला पाकिस्तान भीक घालीत नसावे . त्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणावाचे वातावरण आहे आणि हा तणाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राल्फ वाल्डो इमर्सनने लिहून ठेवलंय त्याप्रमाणे ( आपण जगातल्या खूपश्या गोष्टी बदलू शकत नसलो तरीही ) , आपण जन्मलोच नसतांना जग होतं , त्यापेक्षा आपल्या ' असण्याने ' ते थोडंसं बरं , सुसह्य झालं असेल तर कधीही चांगलंच . कुणाच्या बाबतीत हे एखादं सुदृढ मूल वाढवण्याने असेल , एखादी सामाजिक समस्या सोडवण्यात हातभार लावल्यामुळे असेल , किंवा कुणी इतर कुणाला आपल्या खेळण्याने , गाण्याने किंवा हसण्याने आनंद दिला म्हणून असेल . . . इमर्सन म्हणतो : to know even one life has breathed easier because you have lived . . this is to have succeeded . " असं यश मिळवणं हे आयुष्याची इतिकर्तव्यता असावी . समाजातील या सर्व घडामोडी सर्व समाज बंधू भगिनिपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे " स्नेहबंध " हे त्रैमासिक मुखपत्रक चालविले जात आहे . हे सर्व उपक्रम समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या विविध कायमस्वरूपी ठेव देणग्या , दीपावली भेट तसेच इतर मार्गी नैमित्तिक देणग्याद्वारे चालविले जाते . या सर्व व्यतिरिक्त आमच्या संकेतस्थळाद्वारे कोकणातील सर्व घडामोडींची माहिती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने कोकण बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा नवीन प्रयत्न आहे . अंकाची वार्षिक वर्गणी रुपये १३ आणे आहे . बाकी , एक व्यक्तिगत मत म्हणून पिक्चरमधली पंजाबी - तत्सम धाटणीची नांवे आपल्या पोरांना देणार्‍या आईबाबांची पण मला जाम कीव येते . उदा . श्रीदेवी पाटिल , समीरा साळुंखे , खुशी जगदाळे . ही नावे माझ्या परिचयातल्या मुलींची आहेत . मुलांची उदा . पटकन आठवली नाहीत म्हणून लिहिली नाहीत काँग्रेसवाले आता कंठशोष करून सांगत आहेत की , आम्ही काळ्या धनाच्या सूत्रावर गंभीर आहोत , काळे धन भारतात आणूच ! लोकहो , हे काँग्रेसवाले फसवत आहेत . पण उपक्रमराव तुम्हाला विनंती आहे जर साध्य असेल तर प्रतिसाद लेख दोन्ही ही काढून टाका . दिवसेंदिवस मार्केटचा चांगला रिस्पोंन्स मिळाला आणि बाळ्याचे उत्पादन एक उत्तम ब्रँड म्हणून गणला जाऊ लागला . एक मराठी उद्योजक म्हणून त्याला मागणीही वाढू लागली . वाढती मागणी पूर्ण करायला आता प्रॉडक्शन सेट अप वाढवायचा होता , आणि तिथेच अधिकाधिक मराठी मनं माती खातात . अल्पसंतुष्ट राहतात . ) आणि माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का ? छान आहेत फोटो . ओली सुकी चालले होते वाटतं . आणि काहीही चुकलेले नाही . असेच लिहित रहायचे . ज्वारी हे पीक शेतकऱ्याला हवे आहे . ज्वारीपासून कडबा मिळतो . जनावरांची सोय होते . पण ज्वारीला भाव नसलेने केवळ कडब्यासाठी करणे परवडत नाही म्हणून शेतकरी ज्वारीचे क्षेत्र कमी करीत आहेत . शहरी ग्राहक वर्ग ज्वारीऐवजी गव्हाकडे वळाला . शहरीकरण आणि समृध्दी वाढेल तसे ज्वारीऐवजी गव्हाचा वापर वाढत आहे . दुसऱ्या बाजूला रेशन दुकानातून रु . किलो , रु . किलो या दराने गरिबांना स्वस्त गहू मिळू लागला . यामुळे ग्रामीण गरीबही गहू खाऊ लागला . यामुळे ज्वारीला ग्राहकच नाही अशी अवस्था झाली . जे उत्पादन करतात तेच खातात . पशुखाद्य वगळता ज्वारीला अन्य पर्याय नाहीत . पशुखाद्यासाठी मातीमोल किमतीने ज्वारी विकणे परवडत नाही . . ख्रिस्तोफर स्ट्रीट डे हा दिवस १९६९ साली सकाळी न्यूयार्क शहराच्या जवळील ग्रीनविच शहरात पोलीस रेड विरुद्ध अमेरिकन प्रशासनाच्या समलैंगिक लोकांविषयी असलेल्या दुट्टपी धोरणाविरुध्ध समलैंगिक लोकांनी उस्फुर्तपणे प्रदर्शने केली . ज्याला हिंसक वळण प्राप्त झाले . हि जगातील बहुदा पहिली समलैगिक चळवळ होती . जी जगभर फोफावली . माझा जर्मन बॉस ( हिल्टन हिथ्रो त्याचा ब्राझिलियन नवरा असे हे दोघे चुकता कलोन ला लंडन वरून भेट देतात ) . १८व्य शतकात सुरु झालेला स्ट्रीट कार्निवल हा कलोन शहरातील पर्यटनाचा मुकुटमणी . दिवसभर चित्र विचित्र कपडे ' घालून आबालवृध्द दैनदिन जीवनातील समस्या / ताणताणाव फाट्यावर मारून निखळ करमणूक करत असतात . तेव्हा प्रत्येकाची चित्रविचित्र वेशभूषा अनेक राजनैतिक नेत्याचे मुखवटे असणारे पेहेराव कार्निवल ला बहार आणतात . केट ची बहिण सुद्धा कार्निवल साठी आली होती . आम्ही कालोंच्या गल्ली बोळातून दिवसभर नुसते भटकत होतो . जल्लोषाचे वातावरण होते . कलोन शहराशी निगडीत दंत कथा तेथील स्थानिकात खूप लोक प्रिय आहे . हैन्झाल मेन्शन म्हणून . कोणे एके काळी कलोन शहरात रात्री बुटकी लोक ( हिम गौरी नि सात बुटके मधील बुटक्या सारखी बुटके लोक ) रात्रीच्या वेळी शहरात येत ते साफ अगदी चकाचक करून कलोनवासीयांची घरची कामे दिवस उजाडायच्या आधी निघून जात . त्यांना कोणीही अजून पहिले नव्हते . ह्यामुळे कलोनवासीय खूपच आळशी बनले होते . एक दिवशी एका शिंप्याच्या पत्नीस हे बुटके दिसतात तरी कसे हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली . तिने रस्तावर चिकट नि तेलकट तवंग पसरवला . जेणेकरून हे बुटके पडतील . आणि तिला सकाळी पाहायला मिळतील . त्या दिवसापासून ते बुटके रागावले नि . कलोन शहरात कधीच परत आले नाही . ( आता कलोन वासियांना स्वताची कामे स्वतः करावी लागतात . ) अर्थात १८व्य शतकात हि दंत कथा लिहिली केली . तिची लोकप्रियता पाहून शिंप्याच्या बायकोचा दिवा घेऊन त्या बुटक्या लोकांना शोधत आहे . बुटके मात्र लपले आहेत असे एक सुंदर शिल्प त्यांनी कलोन च्या मध्यवर्ती भागात उभारले आहे . दुसरे छोटेखानी शिल्प एका सत्य कथेवर आधारित एका विक्षिप्त वजिराचे आहे . . कलोन मध्ये काही शतकापूर्वी शहराचा एक उपराव होता . तो विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होता . आपल्या हवेलीच्या गवाक्षातून तो रस्त्यावरून येणाऱ्या जाणार्या पादचार्यांवर मल मूत्र विसर्जन करायचा त्याची विक्षिप्त पणाची एक नोंद म्हणून हा त्याचा पुतळा त्याच्या स्मृती प्रीत्यर्थ उभारला आहे . मैंने डेढ़ सौ से अधिक कहानियाँ लिखी लेकिन पिछले पचीस सालों से उनपर कोई बात नहीं की जाती मेरे ऊपर चार हज़ार से ज्यादा पन्ने लिखे गए लेकिन उनमे मुझे केवल गालियाँ ही ज्यादा दी गयीं मेरी कहानियों पर कोई बात नहीं हुई अधिक से अधिक मुझे स्त्री पुरूष संबंधों वाला एकांगी कहानीकार साबित किया गया आज महात्मा गाँधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय ने मुझे फिर से कहानी की दुनिया में लौटने का मौका दिया है , जिसके लिए मैं उसका आभारी हूँ आज मैं अपनी जानी - पहचानी दुनिया में लौट रहा हूँ यह बात राजेंद्र यादव ने विश्वविद्यालय द्वारा आयोजित अनहद कार्यक्रम में कही उन्होंने इस कार्यक्रम में अपनी चार छोटी कहानियों का पाठ किया अभिनेत्री पायल नागपाल ने यादव जी की प्रसिद्ध कहानी टूटना के चुने हुए अंशों का पाठ किया कार्यक्रम की अध्यक्षता जानी - मानी गांधीवादी राधा भट्ट ने किया कार्यक्रम में मौजूद लोगों ने भी राजेंद्र यादव कि रचनाशीलता से जुड़े अनेक सवाल पूछे कार्यक्रम की शुरूआत में दिवंगत कथाकार मार्कंडेय को श्रद्धांजलि अर्पित की गयी तथा शोक प्रस्ताव पढ़ा गया संचालन आनन्द प्रकाश ने किया तरूण वयात background ला असलेले हे प्रश्न म्हातारपणी क्षणोक्षणी मनात येत असतील ना . . . . खरंतर इगो , कटूता दूर सारून जीवनाच्या संध्याकाळी केलेली एकमेकांची साथ किती सुखद असेल किंवा निदान करता तरी येईल . किती आश्वासक असेल . पण त्याचबरोबर एक भिती ही . . . . . " एवढेच नाही , त्यानी तुझ्या वडिलांचे प्राण अनेकदा वाचवले आहेत हे माहिती आहे का तुला ? " त्यांनी त्या धाग्यात केलेली बिनपुराव्याची आणि प्रक्षोभक विधाने बिनशर्त मागे घेतल्याने तो वाद माझ्यापुरता संपला आहे . बाकी चालू द्या . . . . १०० % खरंय . हॅटस ऑफ टू यू , सिंधुताई ! त्यांच्याच कौतुकसमारंभाच्या अध्यक्षस्थानी त्यांच्या नालायक नवर्‍याला बसवलंन . वा रे समाज ! ही विनोदबुध्दी म्हणायची का लायकी नसली तरी केवळ पुरुष आहे म्हणून त्याला मखरात बसवायची मानसिकता ? ह्या असल्या निर्लज्ज नवर्‍याला माफ करणं आपल्याला तरी सात जन्मात जमलं नसतं ! विचार करण्याची क्षमता हाच स्वतःच्या अस्तित्वाचा पुरावा मानणा - या देकार्त या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्यापासून ते संगणकाने बनवलेले मायाजाल , अन् ते भेदण्याचा प्रयत्न करणारा आधुनिक मसीहा निओ यांना जन्म देणा - या मेट्रीक्सकर्त्या वाचोस्की बंधूंपर्यंत अनेकांना आपण कोण आहोत ? हे जग म्हणजे नेमके काय आहे ? असे प्रश्न पडलेले दिसतात . कोणी त्यांची उत्तरं तत्त्वज्ञानात शोधू पाहतं , तर कोणी विज्ञानात . तर कोणी कलोपासनेत . नाईन्स चित्रपटात दिग्दर्शक जॉन ऑगस्ट काहीशा याच कल्पनेवर विचार करताना दिसतो . ज्याप्रमाणे मट्रीक्स सहजपणे आवडण्यासाठी प्रेक्षकाला संगणक जुजबी माहिती असणं ही आवश्यकता होती , आणि त्यासाठी प्रेक्षक हा एका विशिष्ट पिढीचा असणं अध्याहत होतं . तसंच काही इथेही आहे . मात्र इथे माहिती आवश्यक आहे , ती केवळ संगणकीय प्रणालीची नव्हे , तर संगणकीय खेळांची . अर्थात ती नसूनही प्रेक्षक पटकथेत गुंतून जाईल इतकं वैचारिक खाद्य नाईन्स जरुर पुरवतो . मात्र दोन तृतीयांश चित्रपट संपता - संपता आपल्यासमोर असे विचार मांडले जातात , जे संगणकीय खेळाडू सहजपणे समजून घेऊ शकेल . इतरांना शेवटचा भाग फसवा वाटण्याची शक्यता अधिक . नाईन्सची रचना चलाख आणि गुंतागुंतीची जरुर आहे . मात्र त्याला स्वतःचं असं तर्कशास्त्र आहे . हा चित्रपट तीन भागात विभागलेला आहे . प्रत्येक भागात तीन प्रमुख पात्र आहेत . ( खरं तर साडेतीन ) तीन कलावंत तीन याप्रमाणे नऊ भूमिका वठवतात . प्रत्येक भागात घडणा - या घटना या इतर दोन भागांशी जोडलेल्या आहेत . आणि इथल्या कोड्याचा उलगडा होण्यासाठी तिनही भागांकडे एकत्रितपणे पाहण्याची आवश्यकता आहे . प्रत्येक भागातली पात्र ही दुस - या भागातल्या व्यक्तिरेखांना ओळखतात . किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या पातळीवर त्यांच्या अस्तित्त्वाची जाणीव आहे . इथे एक प्रश्न असा पडतो की जर ही स्वतंत्र पात्र आहेत आणि सगळे मिळून जर एकाच घटनाक्रमाचा भाग आहेत , तर मग तिघांनी नऊ जणांची कामं करणं किंवा दुस - या शब्दांत सांगायचं , तर एकच चेहरा घटनाक्रमातल्या तिघांच्या वाट्याला येण्यामागे खरंच काही मुद्दा आहे . का नुसताच प्रयोग ? किंवा स्टंट ? तर नाही . यामागे एक निश्चित योजना आहे . अर्थात कारणमीमांसा कळू शकते ती पूर्ण चित्रपट पाहिल्यावरच . इथल्या पहिल्या भागाचं नाव आहे प्रिजन . इथे कैदेत आहे तो टीव्ही स्टार गॅरी ( रायन रेनॉल्डस् ) अमली पदार्थ खाऊन दंगा केल्याचा परिणाम म्हणून त्याला हाऊस अरेस्टची शिक्षा दिलेली आहे . ही शिक्षा पार पाडण्यासाठी तो गेविन ( पुन्हा रायन रेनॉल्डस् मात्र त्याचं कथानक येतं ते पुढच्या भागात ) या लेखक / दिग्दर्शकाच्या रिकाम्या घरात राहतो आहे . गॅरीची वकील आहे मार्गारेट ( मेलिसा मॅकार्थी ) जी त्याला प्रत्यक्ष तुरुंगात जावं लागू नये म्हणून प्रयत्नांची शर्थ करते आहे . शेजारीच राहणा - या सारा ( होप डेव्हीस ) कडे गॅरी आकर्षित व्हायला लागतो . मात्र या घरात घडणा - या काही चमत्कारिक घटनांनी तो अस्वस्थ होतो . इथे काही अतिमानवी अस्तित्त्वाचा वावर असल्याची शंका त्याला यायला लागते . दरम्यान , नऊ या आकड्याचं त्याच्या आयुष्यात येणारं प्रमाण अचानक वाढायला लागतं . वर्तमान पत्रातल्या जाहिराती , खेळातले फासे , कोणी लिहून ठेवलेली चिठ्ठी , पोलिसांबरोबर ठरवलेलं परवलीचं नाव , जिथे तिथे हा आकडा दिसायला लागतो . आणि गॅऱी संभ्रमात पडायला लागतो . दुस - या भागात , म्हणजे रिऍलिटी टेलिव्हिजनमध्ये गेविनच्या एका सिरियलचं पायलट बनविण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो . इथे त्याने निवडलेली नायिका असते मेलिसा मॅकार्थी ( स्वतः मेलिसा मॅकार्थी आपल्या आय़ुष्याच्या इतर संदर्भासकट ) अन् चैनलची क्रिएटीव्ह प्रोड्यूसर सूजन ( होप डेव्हीस ) तिलारी भूमिका करून देण्याच्या विरोधात उभी राहते . तिसरा भाग नोईंग म्हणजे गेविनने बनवलेल्या पायलट एपिसोड ( अर्थात याचं दुसरंही एक स्पष्टीकरण उपलब्ध आहे . ) अथे रेनॉल्डस् आहे गॅब्रिएल हा व्हिडिओ गेम प्रोग्रॅमर , जो आपली पत्नी मेरी ( मेलिसा ) आणि मुलीबरोबर एका निर्मनुष्य जागी अडकून पडलाय . इथे सुटकेचा मार्ग दाखवते सिएरा ( होप डेव्हीस ) मात्र हा मार्ग थोडा फसवा निघतो . पाहाणा - याला नाईन्स आवडेल किंवा नाही , हे त्याला या तीन कथानकांना जोडणारा दुवा पटेल की नाही , यावर अवलंबून आहे . यात येणारे विचार वेगळेपणासाठी क्रांतिकारी म्हणण्याजोगे नाहीत . मघा उल्लेख केलेला मेट्रीक्स किंवा रिचर्ड मथीसनच्या सुंदर लघुकथा मेन हू मेड वर्ल्ड यासारख्या काही चित्रपट - साहित्यकृतींमधून ते डोकावून गेलेले आहेत . मात्र इथे कथानकांचं स्वतंत्र राहूनही जोडलेलं असणं , अगदी आताच्या , पिढीला पटण्यासारखं आशयाचं सादरीकरण या गोष्टी इथे छान जमलेल्या आहेत . दिग्दर्शकाने प्रेक्षकाला सवयीच्या वाटणा - या गोष्टीही चातुर्याने फिरविल्या आहेत . अन् आपल्यापुढे सहजपणे नवे पेच उभे केले आहेत . एकच उदाहरण घ्यायचं , तर दुस - या भागाच्या शेवटाचं घेता येईल . रिऍलिटी टेलिव्हिजनवरचा शो असल्यासारखी या भागाची मांडणी आहे . हा शो जणू गेविनच्या पायलटनिर्मितीच्या प्रयत्नांचं चित्रीकरण करतोय . संपूर्ण भागात गेविन आणि इतर पात्र कॅमेरामागच्या लोकांशी बोलतात . मुलाखती देतात . त्यांचं अस्तित्व जागतं ठेवतात . हा भाग संपता संपता एक क्षण असा येतो की गेविन बिथरतो , आणि शो बनवणा - यांना कॅमेरासकट चालतं व्हायला सांगतो . रस्त्यात खूप तमाशा करतो . त्याच्या शेजारी उभी एक बाई मात्र गेविनला त्याचं डोकं जागेवर आहे का , हे विचारते , आणि तो कोणाशी बोलतोय याचं स्पष्टीकरण मागते . पुढच्याच शॉटला आपल्याला दिसतं की गेविन एकटाच आहे . त्याच्या आजूबाजूला कॅमेराचं युनिट नाही . बहुधा नव्हतंच . इथे त्याच्याइतकाच धक्का आपल्याला बसतो . कारण आत्तापर्यंत गृहीत धरलेल्या गोष्टींचं गणितच बदलतं . अशा जागा नाईन्समधलं कोडं सतत गुंतागुंतीचं बनवत राहतात . त्यामुळे शेवट पटला पटला तरी एका अनुभवाच्या पातळीवर चित्रपट आपल्या प्रेक्षकाला काही नवीन देण्यात यशस्वी होतो . - गणेश मतकरी ह्म्म्म . . . सुस्पष्ट विचार आणि सुरेख मांडणी आहे विचारांची ! तीला फोटोग्राफीसाठी अनेक शुभेच्छा ! अवांतरः का कोण जाणे , अचानक Ken Follett च्या Key to Rebecca मधल्या कोडींग - डिकोडींगची आठवण झाली . या नव्या समितीचे लक्ष होते ब्रिटिश MI6 च्या माहितीवर . MI6 ची खात्री झाली होती कीं खानसाहेब त्यांच्या उत्तर कोरियाबरोबरच्या संबंधांचा दुरुपयोग करून कहूतासाठी लागणार्‍या साहित्याबरोबरच पाकिस्तानच्या बेकायदा निर्यातीसाठी लागणार्‍या ' Rare ' metals , लोहचुंबक आणि तसल्याच सहजपणे विकत मिळणार्‍या इतर साहित्याचा प्रचंड साठा करत होते . १९९७ मध्ये लंडनच्या गॅटविक विमानतळावरील कस्टम्सच्या अधिकार्‍यांनी मॉस्कोहून कान यांच्याकडे इस्लामाबादच्या राजदूतावासाच्या पत्त्यावर जाणारी ' maraging ' प्रतीच्या पोलादाची एक शिपमेंट पकडली होती . जरा खोलवर चौकशी केल्यावर असे आढळून आले कीं त्या शिपमेंटचा व्यवहार कान यांनी पाकिस्तानच्या वतीने All - Russian Institute of Light Alloys बरोबर केला होता . कान यांनी आणखी एका रशियन कंपनीशी स्पेक्ट्रोमीटर्स , लेझर्स कार्बन फायबर्स वगैरेसाठीही एका पाकिस्तानी कंपनीच्यावतीने वाटाघाटी केल्या होत्या . कान यांनी उत्तर कोरियासाठीही ' maraging ' प्रतीच्या पोलादाची खरेदीचा व्यवहार एका रशियन कारखान्याशी केला होता त्यावरून उत्तर कोरिया सेंट्रीफ्यूजेस बसवू पहात होता असे अनुमान काढले गेले . MI6 आणि CIA नी उत्तर कोरिया P - l किंवा P - 2 सारखी सेंट्रीफ्यूजेस वापरून अण्वस्त्रक्षम युरेनियमच्या शुद्धीकरणात गुंतला आहे का हे समजण्यासाठी आपले प्रयत्न जारी ठेवले . या कडव्यात तुम्ही वड जणू काही यमालाच उलट प्रश्न करतो असं दाखवलं आहे . यम म्हणजे प्रत्यक्ष धर्म . सर्वज्ञ . नचिकेताला ( की उद्दालकाला . . . जे कोण असेल ते . . . ) सर्व जन्म मृत्यूचं रहस्य सांगणारा . स्वतःदेखील पूजनीय असला म्हणून काय झालं , वड प्रत्यक्ष यमाला प्रतिप्रश्न करेल ? शक्यच नाही . आपलं कर्म प्रत्येकाने करावं हे कर्मसिद्धांतात सांगितलं आहेच . मग ते कर्म करता यमाला जाब विचारण्याचं धाडस वड करेल हे बुद्धीला पटत नाही , अंतःकरणाला तर नाहीच नाही . असं असताना तुम्ही त्याला आपल्या हातची कठपुतळी करून त्याच्या तोंडी हवे ते शब्द घालता . आणि वाचक वाचतात , केवळ क्रान्ति यांचं नाव आहे म्हणून ही कला आहे असं समजून वा वा म्हणतात . सगळंच अगम्य . कलियुग आहे दुसरं काय . . . बौद्धधर्म संपला तो त्याचा जनाधार संपल्याने . थोडेफार तसेच महानुभाव पंथाबाबतही झाले होते . बौद्ध तत्वज्ञान कितीही चांगले असले तरी नंतर बौध्दांचा जनाधार अनेक कारणांमुळे गेला . हे कारण आम्हाला सर्वात जास्त पटते . भारताचा ' परम ' हा सुपर काँप्युटर घ्या . आपल्या डॉ . विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तो तयार झाला हे आपण नेहमीच वाचतो आणि ऐकतो . सुपर काँप्युटर हा संख्येने एक असेल किंवा एकाच वेळी तो अनेक संगणकांचा पुंजकाही असेल . सामान्यतः सुपर काँप्युटर प्रकारातील संगणक हा मोठ्या गुंतवणूकीने तयार झालेला असतो . पीसी हा एका पेठेएवढा असला तर सुपर काँप्युटर हा खंडप्राय वा एखाद्या ग्रहाएवढा असल्यासारखा आहे . आज देश - निंति जानु - पर्छ दूर प्यारा ढरर ढम्म ढरर ढम्म ढ्वाङ् ठोक सारा ! आणि प्रत्येक गोष्टीत जात अतिमह्त्वाचे असते हे कसे हे समजावून सांगणार का ? असे काहीतरी गाणे होते . आता नक्की हेच बोल की मला तेव्हा असे ऐकु आलेले देव जाणे . चित्रपटाचे नाव कदाचित आंधळी कोशिंबीर किंवा तत्सम काही असेल . कोणाला आठवतेय का काही ? ? नवी दिल्ली - अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांनी निवेदनाद्वारे जनतेला जागरूक राहण्याचे आणि सामाजिक सलोखा बिघडू नये , यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे . तसेच अलाहाबद उच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईपर्यंत अयोध्येतील वादग्रस्त जागी " जैसे थे ' परिस्थिती कायम राखली जाईल , अशी ग्वाहीही दिली आहे . निकालानंतर पंतप्रधानांनी तातडीने मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक घेऊन देशातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला . त्यानंतर निवेदन प्रसिद्ध केले . यात पंतप्रधानांनी म्हटले आहे की , रामजन्मभूमी - बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल हा दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेचा परिपाक आहे . ज्यात विविध समाजघटकांचे वेगवेगळ्या मतांचा समावेश होता . या संदर्भात तीन न्यायमूर्तींनी दिलेला निकाल काळजीपूर्वक अभ्यासण्याची गरज आहे . उच्च न्यायालयाने निकालात वादग्रस्त ठिकाणाची परिस्थिती आगामी तीन महिन्यांपर्यंत " जैसे थे ' राखणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे . तसेच सर्वोच्च न्यायालयात जाण्यासही परवानगी आहे . या खटल्यात वेगवेगळे गुंतागुंतीचे मुद्दे असल्याकडे अनेक न्यायमूर्तींनी लक्ष वेधले आहे . तीन स्वतंत्र निकालपत्रांद्वारे या संदर्भातील निरीक्षणे न्यायालयाने नोंदविली असून , त्याचे सार म्हणजे हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात जाईपर्यंत " जैसे थे ' परिस्थिती कायम राखली जाईल . देशातील नागरिकांवर विश्‍वास आहे . तसेच आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता , बंधुभाव आणि सहजीवनाच्या परंपरांवरही विश्‍वास आहे . आपल्याला माहिती आहे , काही उपद्रवी घटकच नेहमी आपल्या समाजात दुफळी माजवतात . तेव्हा आपले आवाहन आहे की , जनतेने सजग राहून शांतता आणि सलोखा बिघडविण्याच्या अशा घटकांचा प्रयत्न हाणून पाडावा . समाजामध्ये तणाव निर्माण करण्यासाठी उपद्रवी घटकांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवांबाबत जनतेने विशेष जागरूक राहावे . समाजातील सर्व घटकांनी शांतता पाळावी आणि भारतीय संस्कृतीची सर्व धर्मांप्रति आदर दाखविण्याची सर्वोच्च परंपरा आहे , त्या परंपरेचे पालन केले जावे , असेही आवाहन पंतप्रधानांनी केले . राज्य सरकारांनी कायदा - सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्यास प्राधान्य द्यावे , अशाही सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत . > > खरंच , आमचा पहिला महात्मा बॅरिस्टर होता , दुसरा महात्मा आठवी पास आणि तिसरा चौथी पास ! धक्कादायक आहे सगळं . कुठे चाललो आहोत आपण ? आयुष्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी जरुर प्रेम करावे पण प्रेम कधी स्वार्थी नसाव आपली जीवाभावाची नाती एका क्षणात परकी वाटतील इतके आंधळ नसावे आयुष्यातली आपली ध्येयही प्रेमाचा रंगेल दुनियेत हरवून जावी इतके प्रेम स्वार्थी नसावे प्रेम असावे ते एक खळखळणारया झरयाप्रमाणे निस्वार्थी निरपेक्ष असे प्रेम असावे फुलासारखे फुलपाखरासारखे स्वार्थी नव्हे आपण फ़क्त प्रेम करत रहावे पण कोणात आपण इतके हरवून जावे की आपणच आपले अस्तित्व विसरून जाव प्रेम कधीही स्वार्थी नसावे म्हणूनच वर विचित्र कडक म्हटले ना ? ! तुम्ही म्हणता असे मुद्दे मला योग्य वाटत नाहीत . ती पात्रता असली म्हणजे राजकीय अक्कल चांगलीच असेल असे नाही . त्यामुळे मतांना किंमत यायला हवी असली तर मतदारांचा प्रत्यक्ष सहभाग वाढायला हवा असे मला वाटते . . भी धातूला पञ्चमीची अपेक्षा असते . बालकः सर्पात् बिभेति याच्या ऐवजी सर्पः बालकात् बिभेति ( साप आपणहून कोणाला त्रास देत नाहीत . ) हळद - कुंकू हे सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा , काळी पोत , हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात . वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात . मनोभावे वटवृक्ष राजाचे पुजन करतात . ह्या व्रताशी संबंधीत अशा सावित्रींचे स्मरण पूजन करतात . सावित्री हिने आपला पति सत्यवान ह्याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले . ह्या बद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी . . अंथरूण पाहून पाय पसरावेत हे बरोबर आहे . पण पाय आखडायचे की अंथरूण मोठं करण्यासाठी धडपडायचं ही मुद्याची गोष्ट आहे . " " मानव्य , हैहय , भोज , यादव , नल , कदंब , मौर्य , चालुक्‍य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले . शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली . मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास . " नाटक संपल्यावर छोटा पंधरा मिनिटांचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असणार होता . मी माझ्याकडून काही प्रश्न काढले होते . अगदी पहिला ड्राफ्ट बिटियाच्या संयोजकांना दाखवला तेव्हा त्यांनी ' इतके elite प्रश्न नका हो विचारू ! ' म्हणून टाहो फोडला . मग काही प्रश्न गाळावे लागले तर काहींची शब्दरचना बदलली . आतमध्ये पाणी आहे पण ती विहीर नाही . . . पाणी घ्यावं तर काढता येत नाही . . . दुसरा म्हणाला . . . सातारा - क्षेत्र माहुली येथे धावत्या रेल्वेखाली उडी मारून आज पहाटे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली . संबंधित महिलेचा लहान मुलगा पोलिसांना येथील एका लॉजवर आढळून आला . त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे . संदीप बबनराव ओंबळे ( वय 35 , रा . गोगावलेवाडी , ता . कोरेगाव ) आशा सतीश पवार ( वय 30 , रा . शिरढोण , ता . कोरेगाव ) अशी त्यांची नावे आहेत . पोलिसांनी सांगितले , की संदीप ओंबळे हा विवाहित असून , त्याची पत्नी मुले सध्या माहेरी राहतात . आशा यांच्या पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे . आशा यांनाही पाच वर्षांचा विशाल नावाचा मुलगा आहे . संदीप याचा किराणा माल , तसेच ऍपेरिक्षाचा व्यवसाय होता . त्यातून त्याचे तालुक्‍यात फिरणे होते . व्यवसायातील फिरण्यातून त्याची आशा पवार यांच्याशी ओळख झाली . ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले . त्यामुळे संदीपने त्यांची जबाबदारी स्वीकारून आशा विशालचा स्वतःच्या घरी राहण्यास आणले . यामुळे संदीपचा त्याच्या कुटुंबीयांबरोबर वाद झाला . त्यातून तो पत्नी , मुले आशा आणि तिचा मुलगा यांच्यासोबत स्वतंत्र राहायला लागला ; परंतु आशाबरोबर वाद होऊ लागल्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहण्यास गेली . त्यानंतर संदीप गेल्या सहा महिन्यांपासून आशा यांच्यासोबतच रहात होता . परवा रात्री तो सासुरवाडीला गेला होता . काल सकाळी तो तेथून निघून आला . त्यानंतर तो आशा विशालला घेऊन साताऱ्यातील एका लॉजवर आला . विशाल झोपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास आशा संदीप लॉजमधून बाहेर पडले . पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली . या ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत . बहुतेक लेख सकाळमधले आहेत . आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते , तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय ? एक तर हौस ! आणि दुसरे म्हणजे , ते लेख प्रसंगोपात लिहिले असले , तरी ते प्रासंगिक नाहीत , असे मला वाटते . कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे , ते आजही तितकेच ताजे आहे . बस्स ! एवढेच ! ! हे तेवाच शक्य आहे जेव्हा तुम्ही मतदान करणार काही नक्षलवादी मात्र खरेच कमिटेड आहेत असे ऐकून आहे . यांना सन्मानाने वागवून वैचारिक आदान - प्रदान झाले पाहिजे . निवडणूक लढवण्याचा पर्याय असताना बंदूक कशाला ? बरं यांना सत्ताही हातात घ्यायची आहे असे वाटत नाही . काही प्रगल्भ पोलीस अधिकारी या प्रकारेही काम करत आहेत . आणि सगळेच आदिवासी समाज वर सांगितल्याप्रमाणे असतात असं म्हणणंही फारसं बरोबर ठरणार नाही . पाऊडी भुयॉं , जुआंग असे अनेक ' प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप ' आहेत , जे खरोखर अठराव्या शतकात ( किंवा त्याही पूर्वी ) जगतात . हे लोक खरोखरच शोषित आहेत . पण हे लोक इतके अज्ञ आहेत की त्यांना आपण शोषले जातो हेही त्यांना समजत नाही . सामाजिक नेतृत्त्वाशिवाय या लोकांना आवाज मिळणे अशक्य आहे . इथे आंबेडकर , फुले , शाहू झाले नाहीत असे मी म्हणतो ते यामुळेच . नाही तर नाही , पण आज आपल्या देशात लोकशाही आहे , महापुरुषांनी घालून दिलेले आदर्श आहेत . आपण लोकांनी यांना न्याय मिळवून दिला पाहिजे . यांचे प्रश्न ऐरणीवर आणले पाहिजेत . पण बघा बातम्यांमध्ये कुठे दिसतात का यांचे प्रश्न ते . आता आपण थोडे काही पूर्वग्रहदुषित इंग्रजी लोकं ह्या संस्कृती बद्दल काय म्हणतात ते पाहू . कायदा हा सर्वसामान्यांसाठी आता राहिलेलाच नाही . तो केवळ मुठभर धनिकांचा बटिक होऊन राहिला आहे . अशा धनिकांसाठी तो तत्परतेने धावून जातो , प्रसंगी गुन्ह्यातून त्यांना सुखरूप बाहेर काढतो . त्याची खबरही बाहेर येऊ दिली जात नाही . आहे हे सगळे असे आहे . बहिणीला गावातच दिलय . . . . लहान गाव असल्याने नित्य कुठे ना कुठे पाव्हण्याचं ( मेव्हणा ) दर्शन होतच . मैत्री , तु अमेरिकेत कुठे राहतेस ? आसपास पटेल बंधूंचे दुकान असेल तर आंब्याची पानं नक्की मिळतात . मी बघितलं आहे . आपला अनुभवच जणू सांगत आहेत . की मुन्नी मध्ये ठासून नशा भरलेली आहे जी वयस्कर व्यक्तिंना तरुण बनवते . इथे झंडुच्याच आणखी एका प्रॉडक्ट्ची आठवण येते . ' झंडु का केसरी जीवन ' साठ साल के बुढे या साठ साल के जवान . पहा पहा . एक आणखी गुण . प्राचीन भारतीय वाङ्‌मयातील महाभारत मध्ययुगीन मराठी वाङ्‌मयातील ज्ञानेश्वरी यांसारख्या विविध श्रेष्ठ साहित्यकृतींवरील लेखावरील एक संशोधनपर टीका . थोर विद्वानांच्या निरूपणात राहून गेलेल्या लहानसहान नजरचुकांमुळे किंवा . . . लिहिता लिहिता साडेपाच वाजले . अपर्णाला फोन करून ऊठवलं . ' मस्त घालवायचा दिवस ' सांगितलं . मीही रियाज करून कामावर निघालो . नव्या आयुष्याची सुरुवात रोज नव्यानं करावीच लागते . पत्र छान आहे . ज्या वयात जबाबदारी कळते अशा वयात लिहीलेले हे पत्र छान आहे . दिल्या : ' अरे पण मुरुड जंजिर्‍याला रेल्वे कुठे जाते ? उगीच भांडू नका ! आपण आपल्या गाड्या काढू ! ' बाकी हा सर्व नजीकचा अमेरिकन भूतकाळ बघताना आता वाटते की २००० साल हे गोरना , गोर यांच्या सार्वजानीक यशासंदर्भात आणि स्वत : च्या अपयशासंदर्भात २००७ हे बुशना आणि बुश यांची राजवट ही समस्त अमेरिकेला आणि काही अंशी उर्वरीत जगाला एक " इनक्नव्हीनियंट ट्रूथ " ठरली आहे . मस्त लिहीलंय रे फारेंड . वाचत रहावं असं . मला हे असे इथं हे घडलं वगैरे रेकॉर्ड गेम्स आठवत नाहीत पण शांतपणे खेळत रहाणारा , सोळाव्या वर्षापासूनच मॅच्युअर खेळणारा आणि वागणारा पण खेळानं मोठा होत गेलेला , स्थितप्रज्ञ सचिन भारतीय क्रिकेट सगळ्यात महान खेळाडू आहे असं माझं ठाम मत आहे . अमित - फोटो खरोखरच अफलातून आहेत . तू फोटोग्राफिच्या स्पर्धेत जरूर भाग घे . नक्की पहिले बक्षीस पत्कावशील . हार्दिक अभिनंदन . शेवटचा तो सापाचा फोटो बघून अक्षरशहा चाट पडलो . इतक्या जवळून तू फोटो कसा काय काढलास ? आणि तो साप पण अगदी संथ आहे . फोटोला पोझ घेऊन बसल्यासारखा . Simply Great ! ! या सन्मान्य व्यक्तीचे नाव आहे - कृष्णशास्त्री . मूळचे बंगलोरचे असलेले हे कृष्णशात्री यांना कधी संस्कृतबद्दल काळजी आली , जाग आणाविशी वाटली ते माहीत नाही कारण स्वतःबद्दल ते कधी बोलत नाहीत . त्यांना वाटणारी संस्कृतबद्दलची काळजीपण त्यांनी नंतर म्हणजे २००२ - मधे वगैरे ती पण व्यक्तिगत बोलताना सांगीतली . . . पण साधारण १९९५ ची ही गोष्ट आहे . जुलै - ऑगस्टच्या सुमारास मित्राने सांगीतले की अरे कृष्णशास्त्री बॉस्टनला येत आहेत त्यांना जरा मदत करायची आहे . म्हणलं काय करतात ते ? ते अमेरिकेत संस्कृतभारती चालू करायला येत आहेत . भारतात अशी संस्था आहेच , पण एकतर जगात प्रचार करायला आणि उत्साही मंडळींना संस्कृत शिकवायला म्हणून येत आहेत . त्यांचा एम आय टी मधे ( मॅसॅच्युसेटस इन्स्टी ऑफ टेक . ) दिवसांचा संध्याकाळी वर्ग असणार आहे वगैरे . म्हणलं बर त्यांना काय राईड पाहीजे , रहायचे असेल ते सांग . . . कुठेतरी उगाच एक कर्मठ चेहरा डोळ्यांसमोर आला , आणि वाटले येतोय कुणीतरी विद्वान ! मी एकदम अ‍ॅलर्ट झाले . हे काय ऐकतेय मी ? ? ? नक्कीच काहीतरी गफलत आहे हा संशय पहिल्यांदा मनात आला . नवरा पुढे सांगतोयच . . . . उदा . आकाशात जेव्हा ढग जमतात , तेव्हा मोर नाचू लागतो . संध्याकाळी घरी थकून भागुन आल्यानंतर युट्युब वर गाणी ऐकणे आणि पाहणे हा खरोखरच आनंदाचा संपणारा खजिना आहे . यापूर्वी चीनशी युद्धात झालेल्या पराभवाचा अभ्यास करून भारताने पुढील काळात सैन्य सामुग्रीतील उणीव भरून काढण्यासाठी पर्वतीय जंगल युद्धावस्थेवर आधारित प्रशिक्षणासाठी लष्करी संस्थांचा विस्तार , दारूगोळा छोटय़ा शस्त्रास्त्रांच्या उत्पादनांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरिज् , रशियाच्या मदतीने लढाऊ विमानांच्या बांधणीसाठी कारखान्यांची स्थापना , संरक्षण संशोधन विकास प्रतिष्ठान संस्थेमार्फत लष्करी तंत्रज्ञानात सुधारणा अशा विविध मार्गानी सज्जता राखण्यावर भर दिला आहे . पण , असे असले तरी अत्याधुनिक लष्करी सामग्री , टेहळणी यंत्रणा अशा विविध लष्करी सामग्रीसाठी त्याला दुसऱ्या राष्ट्रांवर अवलंबून रहावे लागते . चीनदेखील काही आधुनिक आयुधांसाठी इतरांवर अवलंबून असला तरी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत तो स्वयंपूर्ण बनण्याच्या मार्गावर आहे . आपली लष्करी साधन सामग्रीची गरज पूर्ण करताना त्याने शस्त्र निर्यातीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे . गेल्या पाच वर्षांत जगातील विविध देशांना तब्बल सात बिलियन डॉलरच्या शस्त्रास्त्रांची विक्री केली आहे . शस्त्रविक्री लष्करी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत त्याने मित्र राष्ट्रांची संख्या वाढविली आहे . दीर्घकालीन लष्करी संबंधांमुळे पाकिस्तान हे चीनच्या पारंपरिक शस्त्रास्त्रांची खरेदी करणारे प्रमुख राष्ट्र बनले आहे . चीनच्या एकूण निर्यातीपैकी ३६ टक्के शस्त्रे एकटय़ा पाकिस्तानने खरेदी केल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा अहवाल सांगतो . जे एफ - १७ ही लढाऊ विमाने त्यांच्या उत्पादनासाठी पाकिस्तानात सुविधा उपलब्ध करून देणे , एफ - २२ पी लढाऊ जहाज , हेलिकॉप्टर , के - जेट ट्रेनर्स , टी - ८५ रणगाडे , एफ - विमाने आणि जहाजविरोधी अन्य क्षेपणास्त्रांची विक्री तंत्रज्ञान हस्तांतरण आदींचा त्यात अंतर्भाव आहे . या शिवाय , बांगलादेश , बर्मा श्रीलंका या भारताशेजारील राष्ट्रांबरोबर सुदान , इराण , नायजेरिया आदी राष्ट्रांना तो शस्त्रपुरवठा करतो . जगात सर्वश्रेष्ठ मानला जाणारा त्याचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सध्या विविध क्षमतेच्या क्रूझ इतर क्षेपणास्त्रांचे उत्पादन वाढविण्यात गुंतला आहे . गेल्या काही वर्षांत रशिया हा चीनचा शस्त्र साधनसामग्रीचा मुख्य पुरवठादार राहिला . अतिप्रगत लढाऊ विमाने , क्षेपणास्त्र यंत्रणा , पाणबुडय़ा , विनाशिका आदी सामग्रीची खरेदी करतानाच त्यांच्या उत्पादनाचे हक्कही मिळविण्यात आले . इस्त्रायलने अलिकडेच अत्याधुनिक तंत्रज्ञान चीनला उपलब्ध करून दिले आहे . जगातील जहाजबांधणी उद्योगात मागील वर्षी जपानला मागे टाकून चीन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे . आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत विमानवाहू नौका , युद्धनौका , पाणबुडय़ा अशी विविध सामग्री निर्माण करण्याची क्षमता त्याने प्राप्त केली आहे . असाही नदीच्या तीरी कोराकुवेनबगिचाला खेटून उभा असलेल्या ओकायामाज्यूचा काळा रंग त्या हिरवाईत मोठा उठून दिसतो . क्रोज्यूच्या सभोवताली बगिचा , पाण्याचे लहान लहान हौद , पुष्करणी , कारंजी आहेत . त्यात सुंदर , रंगीत मोठमोठे मासेही आहेत . हे सारे हौद , पुष्करणी एका मोठ्या तलावाला आतून जोडले आहेत . बगिच्यात निरनिराळी फुलझाडे , शोभेची झाडे अतिशय रेखीवपणे वाढवून त्यांची निगा राखलेली दिसते . ठिकठिकाणी बसण्यासाठी दगडी वा लाकडी बाकं आहेत पण ती बांधीव नाहीत तर नैसर्गिक आकारातून तयार झालेल्या ओबडधोबड पायर्‍या , बाकडी सुंदरतेत अधिकच भर घालतात . बागेमधल्या त्या दगडी पायर्‍यांवरून जाताना मला उगाचच लेण्याद्रीच्या डोंगराच्या ओबडधोबड पायर्‍या आठवत होत्या . त्या पुरातन वास्तूला आणि तिथल्या परिसराला शोभणारं असं कोणतंच बांधकाम तिथे नाही . पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न अगदी त्या कॅसलच्या परिसरात असणार्‍या उपाहारगृहातही दिसतो . पारंपरिक जपानी बैठकीवर वज्रासनात बसून वाडग्यातून हाशीने ( चॉप स्टिक्स ) जेवायचे . ह्या सहा मजली ज्यू मध्ये ४थ्या मजल्यापर्यंत लिफ्टने जायचे आणि गतवैभवाच्या खुणा पाहत खाली उतरायचे अशी आधुनिक सोय मात्र आहे . एकेका मजल्यावर जुन्या कालातल्या गतखुणा जपून ठेवल्या आहेत . स्वयंपाकाच्या जुन्या चुली , भांडी , ताटल्या , वाडगे जुनी शस्त्रास्त्रे , कपडे , खेळणी , पारंपरिक किमोनो , सावकाराची पेढी , जुने तराजू , वजने अशा अनेक गोष्टी मांडून ठेवल्या आहेत . त्या पाहत अस्ताना जपानीत रेकॉर्ड केलेली त्या किल्ल्याची माहिती ठराविक वेळाने लावतात . एका मजल्यावर जुनी खेळणी ठेवली आहेत . सागरगोटे आणि लगोरीशी साधर्म्य असणारे खेळ तिथे होते . त्यांची जपानी नावे आठवत नाहीत पण आम्ही त्यांचे सागरगोटे आणि लगोरी असेच बारसे केले . महत्त्वाचं म्हणजे ते बंद काचेआड नव्हते तर लोकांना खेळण्यासाठी खुले होते . सानथोर सारे जण तिथे खेळत होते आणि आपले खेळून झाल्यावर खेळ जागेवर ठेवून पसारा आवरून जात होते . तिथे कोणीही रखवालदार नव्हता पण लगोरीतली चकती किवा सागरगोट्यातला एखादा सागरगोटा तिथून हरवला नव्हता . आम्हीही कित्येक वर्षांनी त्या सागरगोट्यात आणि लगोरीमध्ये हरवलो . कागीयामासानने जेव्हा भानावर आणले तेव्हा पुढचे पहायला निघालो . एका ठिकाणी पारंपरिक राजघराण्यातील किमोनो होते . असे किमोनो ' दाई मारु ' सारख्या अत्यंत महागड्या दुकानाच्या काचेआडच फक्त पाहिले होते आणि त्याच्या किमतीत एक दोन पैठण्या येतील असा सूज्ञ विचार करून किमोनो घेण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवला होता आणि पैठणी घेण्यासाठी भारतात जाणे आणि तसे काही कारण असणे असे दोन्ही इतक्यात शक्य नसल्यामुळे माझ्या किमतींच्या तुलनेपासून दिनेशला तूर्त तरी धोका नव्हता . हे किमोनो विशिष्ट पध्दतीने बांधायचे असतात , ते बांधून द्यायला एक ललना तिथे होतीच आणि ते तसे बांधून फोटो काढू शकतो ही माहिती कागीयामाने पुरवली , मग काय ? आम्ही सर्वांनी किमोनोची औटघटकेची हौस ' सुगोई ' सुगोई ' ( सुगोई - ग्रेट ! , मस्त ! ) करत भागवली . आमच्या सुगोई मुळे तिची जपानी शिनकानसेन भरधाव सुटली . मग मात्र कागीयामाला पुढे करावे लागले . कारण तेवढ्या चारदोन शब्दांच्यापुढे आमचं जपानीज्ञान संपत होतं . एका मजल्यावर मोठमोठे कोच ठेवले आहेत आणि समोर भिंतभर पडदा ! ओकायामाचे चित्र पडद्यावर दिसते आणि सुरू होते ओकायामाची कहाणी ! हा एक विलक्षण अनुभव आहे , पुलंच्या मिस्टर सानफ्रांसिस्कोमधला ' घिराडेलीचा सिनेमा ' सारखा आठवायला लागला . त्याच तंद्रीत परतीच्या प्रवासाला लागलो . इप्पोनमात्सु व्ह्यु पाँईट ला कागीयामाने गाडी थांबवली तेव्हा इतिहासाच्या तंद्रीतून बाहेर आलो . त्याने बोलता फक्त समोर बोट दाखवले . दूरवर दिसणार्‍या टेकड्या , त्यांच्या अंगाखांद्यावरच्या असंख्य इमारती , मोठ्या दिमाखात उभा असलेला तो आकाशी कायकोयो पूल आणि त्या बेटाला वेढून टाकणारा अथांग सागर , एखादा नावेचा ठिपका , सागराच्या क्षितिजाला टेकलेले आकाशातले ढग आणि नीरव शांतता ! त्या नि : शब्दतेला छेद देता किती वेळ तसेच पाहत राहिलो . अरुण साधू हे पत्रकार आहेत तसे सरावलेले ललित लेखक आहेत . वाचकांना गुंतवण्याच्या क्लृप्त्या त्यांना अवगत आहेत . लेखनात रचनेचे वैविध्य कसे आणावे हे ते जाणतात . त्यांच्या या स्तंभलेखनात त्यांनी या गोष्टींचा वापर केला आहे . शैली ही नाटकातल्या नटाच्या पोशाखासारखी असते . एखादा नट भरजरी . . . तुकामाईंचं अवलियेपण - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - ) सूर्यग्रहणाच्या पर्वकालात एका बंद खोलीतून श्रीतुकामाई दोन जणांना बरोबर घेऊन नाहीसं झाले गोदावरीत स्नान करून ओळखीच्या लोकांना भेटून परत त्याच खोलीत परत आले . ) तुकामाईंना पाहण्यासाठी पुसदला प्रचंड गर्दी झाल्यावर पोलिस इन्स्पेक्टरने त्यांना नरसिंह मंदिरात बंद करून ठेवलं . त्यावर तुकामाई अचानक नदीच्या वाळवंटावर प्रकट झाले त्यांनी लोकांना दर्शन दिले . > > पत्नीला लिहिलेली आणि तिने उत्तर दिलेली पत्रे वाचण्याचा आनंद कांही वेगळाच , पण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट , भावूक , प्रेम पत्रा बद्दल . भावना त्याच आहेत , पण आता आम्ही GMAIL मध्ये बघून हसतो . अवांतर : खेडेकर वरील विषयावर जोगळेकरांचा मान राखून सविस्तर चर्चेसाठी एक नवीन धागा टाकत आहे . पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील किल्ले आणि लेणींसाठी समृध्द आहे . पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी , चावंड हडसर , निमगिरी , नारायणगड , जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत . सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे . मढनेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोप्यात असलेला सिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे . अहमदनगर - कल्याण हा गाडीमार्ग माळशेज घाटामधून जातो . या गाडीमार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला कि . मी . अंतरावर खुबी फाटा आहे . या खुबी फाट्यावर जुन्नर कडूनही येता येते . खुबी फाट्यावर उतरुन येथून उत्तरेकडील हरिश्चंद्रगडाकडे जाणारी वाट आहे . खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ला उढावलेला दिसतो . सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पुर्वेकडे एक डोंगर धार गेलेली आहे . या डोंगर धारे मधे एक खिंड दिसते . या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे . अर्ध्या पाऊण तासात आपण या खिंडीमधे पोहोचतो . खिंडीतून पुढे जाता डावीकडे डोंगरदांडावर चढणारी वाट पकडून डोंगर दांडावर यावे लागते . या दांडावर आल्यावर डावीकडे खोप्याच्या पलिकडे निमगिरीचा किल्ला दिसतो . समोर सिंदोळ्यामागे उधळ्या पर्वत दिसतो तर उत्तरेकडे टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड पसरलेला दिसतो . समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येवून पोहोचतो . आता माथ्याच्या वरुन आलेली मोठी घळही दिसते . ही घळ उजवीकडे ठेवून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण सिंदोळ्याच्या पश्चिम अंगाला येतो . पश्चिमेकडील घळीमधूनच गडावर जाणारा मार्ग आहे . वाटेमधे तुटलेल्या पायऱ्या लागतात . या पायऱ्यांच्या मार्गाने चढताना उधळ्या डोंगर आपल्या पाठीमागे रहातो . दरवाजाचे नाममात्र अवशेष आणि तटबंदीचे थोडेसे अवशेष आपल्याला दिसतात . आठवणींत भिजतो सतिश , गोडबोलत अशोक लिहितो , मनिष , धृव , मानस अधे मधे , झकासही कोल्हापूरला नेतो . . . संपादन हे बर्‍याच मुद्द्यांवर अवलंबून असावे असे वाटते : . अनुवादीत लिखाणाचा टारगेट ऑडीयन्स / वाचकवर्ग . काही ' ऍडल्ट ' भाग मूळ लिखाणात असल्यास तो तसाच्या तसा अनुवादीत करावा की नाही हे तुम्ही पुस्तक / लिखाण कोणत्या वर्गाला लक्ष्य मानून लिहीता यावरही असते . ( आणि तुम्ही कितवे लिखाण / अनुवाद करताय यावरही ! ) शिवाय ' ऍडल्ट ' / ' प्रौढांसाठी ' वाल्या भागाचा अनुवाद केल्यावर तो वाचून पहावा / परिचितांना आणि काही त्रयस्थांना वाचायला द्यावा . तो भाग प्रामाणिकपणे वाचकांपर्यंत पोहचवताना तुम्ही मूळ लिखाणाचे सौंदर्य गमावत तर नाही आहात ना ? काही गोष्टी आपल्या संस्कृतीला / तुमचा लक्ष्य वाचकवर्ग ज्या भागात राहतो त्या भागाला अनोळखी आणि त्यामुळे वाचायला कंटाळवाण्या तर नाहीत ना ? किंवा ते भाषांतरीत वर्णन आवडले तर ' यांच्या लेखनात ' तसे ' काही असते ' या आशेने आकर्षित झालेल्या मोजक्या आंबटशौकी वाचकवर्गाची तुमच्या पुढच्या लिखाणांत / पुढच्या कथांत ' तसे ' काही नसले तर निराशा तर होणार नाही ना ? ते पुढचे लिखाण निराशेने फेकून तर देणार नाहीत ना ? किंवा , ' तसे काही ' असणे हा तुमच्या पुढच्या लेखनाची गुणवत्ता ठरवण्याचा एकमेव आवश्यक निकष तर बनणार नाही ना ? ( ' तसे असते ' म्हणून यांचे लिखाण चवीने वाचले जाते अशा एक लेखिका मला माहिती आहेत , पण त्यांच्या चाहत्यांच्या रोषाच्या भयाने नाव लिहीत नाही . आणि तुमचा लक्ष्य वाचकवर्ग पूर्ण भारत / परदेश / सर्व जग हाही असू शकतो , पण तितक्या कक्षा विस्तारण्यासाठी आधी तितके लिखाण करुन ते त्यांच्यापर्यंत पोहचवावेही लागते . ) आणि आधीच लिहिल्या प्रमाणे हा लेख " - दिवसात स्वत प्रो फोटोग्राफार आहेत असे म्हणणार्य लोकांशी सम्भंधित असल्याने . . . . . . . . माणसाची आर्थिक ताकद आहे स्वताच्या छंदावर खर्च करायची . . माणसाला चांगला छंद आहे , टीकेल कि नाही ते काळ ठरवेल . . . . . त्याची मुल नशिबवान आहेत . . . . हे सर्व मुद्दे गैरलागू ठरून त्यांना ' वेडे ' म्हणायला तुमची हरकत नाही आहे बहुतेक . अन्ना क्या कर रहे हैं ? वह देश की नब्ज छू रहे हैं . भ्रष्टाचार के मुख्य स्रोत तो राजनीति , व्यवस्था और सरकार ही हैं . इनके द्वारा ही पोषित बड़े घराने हैं . गंगोत्री अवरुद्ध हो , तो गंगा का प्रवाह शायद ठीक रहे . अगर शिखर पर बैठे लोग अपने उद्देश्यों में साफ और स्पष्ट हैं , तो भ्रष्टाचार के लाइलाज होने का सवाल कहां है ? पर मूल दिक्कत है कि इस देश का शासक वर्ग ( राजनीति , सरकार , नौकरशाह , उद्यमी ) नहीं चाहता कि व्यवस्था से भ्रष्टाचार खत्म हो . बॉस ! हिरो आणि हिरोईन हे दोघेही " हुशार " असले तर एकमेकांना सोडून जाणेच योग्य आहे ना . दोन हुशार माणसे फार कमीवेळा एक दुसर्‍यांच्या संगतीत राहतात . दोघांपैकी एक " " असेल तरच एकमेकांना चिकटून राहतील . चिन्मय : आपण विदर्भातल्या शेतकर्‍यांचा उल्लेख केला . तिथे होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही एक खूप मोठी समस्या आहे . याबाबत ARTI काही करत आहे का ? दुसरे म्हणजे सर्वच विद्यार्थी - शिक्षक मर्यादित कौशल्याचे असतील असे मी समजत नाही . इतर कुठल्याही विषयाबद्दल होते तसे बरेचसे साधारण , काही सुमार आणि काही चांगले असे होणारच . पुणे पुण्‍यातील जर्मन बेकरी स्‍फोटातील हल्‍लेखोरांसमोरील मुख्‍य टार्गेट ओशो आश्रम आणि यहुदीचे प्रार्थना स्थळ छाबड हाउसच होते . मात्र दहशतवाद्यांना नियोजित वेळी पोचणे शक्य झाल्‍याने हा स्‍फोट जर्मन बेकरीत करण्‍यात आल्‍याचे गुप्‍तचर विभागाच्‍या सुत्रांनी दिली आहे . शिकागो - जगात सर्वात हवा असलेला दहशतवादी ओसामा बिन लादेन याची प्रकृती उत्तम आहे आणि अल कायदातील साथीदारांना आदेश सोडतो आहे , असे पाकिस्तानी वंशाच्या टॅक्सीचालकाने सांगितले . दहशतवाद्यांना मोठ्या रकमा पुरविल्याच्या आरोपावरून , अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या अधिका - यांनी काल रात्री त्याला अटक केली आहे . राजा लहरसिब खान असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे . त्याच्याविरुद्ध ` एफबीआय ' ने ३५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे . त्याने अल कायदाच्या दहशतवाद्यांना विविध प्रकारचे साहित्य आणि पैसे पुरविल्याचा त्याच्यावर आरोप आहे . ' एफबीआय ' च्या एका अधिका - याने अल कायदाचा दहशतवादी असल्याची बतावणी करून खान याच्याकडून बरीच माहिती मिळविली होती . अल कायदाचा दहशतवादी आणि ' हुजी ' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इल्यास काश्मिरी याच्याशी झालेल्या चर्चेचा संपूर्ण तपशिल ' एफबीआय ' ने मिळविला आहे . गेल्या २३ फेब्रुवारी रोजी खान आणि काश्मिरी यांच्यात देवाण - घेवाणीसंदर्भात बोलणी झाली होती . काश्मिरी हा लाला या टोपणनावाने ओळखला जातो . खानही त्याच नावाने त्याच्याशी संपर्क साधत होता . या लालानेच ओसामा बिन लादेन हा सुखरूप आणि आरोग्यसंपन्न असल्याचे सांगितले होते . खान याने ' एफबीआय ' ला दिलेल्या कबुलीजबाबात हा तपशिल देण्यात आला आहे . भाग - . पाकिस्तानचे नाक दाबले कि तोंड उघडेल , अशी धूर्त कल्पना शोधून काढायला हवी . उदाहरणार्थ सिंधू नदीचे पाणी अडवणे , सागरी नाकेबंदी करणे , उपग्रह वापरून पाकिस्तानचे mobile communication jam करणे , किव्वा ' divide and conquor ' अश्या प्रकारची ब्रिटीश नीती वापरून ' civil war ' घडवून आणणे . ह्या गोष्टी सोप्या नाहीत , पण भारताने त्यावर लक्ष केंद्रित करून long term प्लान केले तर अनेक गोष्टी शक्य होतील . भूकंप आणि चक्रीवादळे घडवून आणायची technology विकसित होत आहे . We need a different mindset . असो . लेख आवडला . व्यक्तीगत विचाराल तर मी कधी ज्योतिष पाहीले नाही की त्यावर आधारून निर्णय घेतले नाहीत . पण जर कोणी बघत असले आणि त्याच्या आहारी जात नसेल तर कधी मधे पडलो नाही . मात्र असे देखील झाले आहे की कोणी तरी परीस्थितीने गांजल्याने भविष्याच्या आहारी जाण्याच्या मार्गावर आहे . अशा वेळेस अशा व्यक्तींच्या सदसदविवेकबुद्धीस जागे करायचे प्रयत्न केलेत . तिचे डोळे खाडकन उघडले . चक्करल्यासारखं झालं तिला क्षणभर . कळत नव्हतं आपण कुठे आहोत . ती लोकलमधे होती . समोरचे चेहेरे , बरेच बदललेले , काही तेच . चेहेर्यांावरचे भाव - त्यांत एकूण फारसा फरक नाहीच . मग दचकून ती लोकलची खिडकी - दार शोधू लागली , आपलं स्टेशन गेलं तर नाही ? अजून स्मरणात सगळं तसंच आहे . काल परवाच घडल्यासारखं असं मनाशी म्हणत तिनं लांबलचक सुस्कारा टाकला . स्टेशन अजून यायचं आहे असं मनाशी म्हणून एक निश्वाःस तिच्यातून आपोआप बाहेर आला . ओशाळले , जसे उमगले , कॄत्य काय जे केले ? रागे अंध , अंतरी गंध , चहूवरी उधळीले सर्व संबंधीतांचे अभिनंदन ! सर्व्हे तर उत्तम होताच , आता रीपोर्ट पण अतिशय छान सादर होतोय मग बहुदा ही समस्या फाफॉ ची असावी . मी आय वापरत नसल्याने मला यावर उपाय सांगा . माझी दुनिया ( http : / / majhimarathi . wordpress . com ) अपराधी , गुन्हेगार , गुंडापुंडाविषयी समाजाच्या मनामध्ये सामान्यतः प्रक्षोभाची भावना आहे . दहशतवाद्यासंदर्भात ही भावना आणि एकूणच त्यांच्याविषयीची चीड अधिक तीव्र आहे . त्यांना कोणतीही दयामाया दाखवता शिक्षा केली पाहिजे , असे नव्हे , तर त्यांना ठेचले पाहिजे असा पराकोटीचा संताप जनतेमध्ये आहे . मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर कधी नव्हे इतक्‍या जहालपणाने तो व्यक्तही झाला . सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरिजीत पसायत यांनी दहशतवाद्यांसंदर्भात केलेल्या टिप्पणीतून लोकांच्या याच भावना व्यक्त झाल्या आहेत . अन्य गुन्हेगार आणि दहशतवादी हे अपराधी असले तरी त्यांच्यात फरक करावा लागणार आहे . सामान्य , निरागस लोकांची हत्या करणारे दहशतवादी माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नाहीत . त्यांचे वर्तन जनावरांसारखे आहे आणि त्यांना जनावरांचेच नियम लागू केले पाहिजेत , अशा आशयाची टिपणी न्यायमूर्ती पसायत यांनी केली आहे . खरे तर दहशतवाद्यांची करणी जनावरांनाही लाजवणारी आहे . हिंस्र श्‍वापदे झाली , तरी वाटेत येणाऱ्या प्रत्येकाचा ती बळी घेत नसतात . भुकेसाठी अन्य प्राण्याची शिकार करणारे हिंस्र पशूदेखील पोट भरण्यापुरतेच भक्ष्याची शिकार करतात . पोट भरल्यावर त्यांचे भक्ष्य असलेला प्राणी अनायासे सापडला , तरी त्याचा जीव घेत नाहीत . निसर्गाने नियत केल्याच्या पलीकडे अन्य जिवाला आपले भक्ष्य करीत नाही . दहशतवादी असा कुठलाही निसर्गनियम , सुसंस्कृत समाजाचे नियम पाळीत नाही . हातात शस्त्रे घेऊन निष्पाप लोकांचे बळी घेत असतात . जे सुसंस्कृत समाजाचे नीतिनियम , संकेत पाळीत नाहीत , इतरांच्या जगण्याच्या हक्काचा आदर करीत नाहीत , उलट तो हिरावून घेतात , त्यांना किंवा त्यांच्या वतीने अन्य कुणाला त्यांच्यासाठी मानवाधिकार मागण्याचा , त्याची ग्वाही देण्याचा अधिकार आहे का , असा प्रश्‍न या टिप्पणीने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे . मानवाधिकारासाठी कार्य करणारे , चळवळी चालविणारे सामान्य , खरोखर सर्व प्रकारे नागवल्या गेलेल्या वंचिताच्या हक्कासाठी कार्य करण्याने जेवढे लोकांना माहीत नसतात , अशा गुन्हेगारांच्या मानवी हक्कासाठी मोर्चे , आंदोलने करून त्यापेक्षा अधिक चर्चेत राहतात . गुन्हेगार ज्यांचे बळी घेतात , त्यांच्या मानवाधिकारांसाठी ही मंडळी तशा कळवळ्याने आणि पोटतिडिकेने भांडताना दिसत नाही . त्यांनाही न्या . पसायत यांच्या टिप्पणीने चपराक बसली आहे . तरी , हे लोक वरमून आपल्या विचारात सुधारणा करतील , अशी शक्‍यता नाही . एक प्रगल्भ लोकशाही देश म्हणून आपण काही व्यवस्था स्वीकारलेली आहे , राबवितो आहोत . न्यायप्रक्रियेत गुन्हेगार म्हणून न्यायासनासमोर येणाऱ्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे , अशी बंधने किंवा नियम आम्ही स्वीकारले आहेत . त्याची ग्वाही देत दहशतवाद्यांच्या मानवाधिकाराचे समर्थन केले जाते . आपल्या व्यवस्थेच्या प्रतिष्ठेसाठी , विश्‍वासार्हतेसाठी आपण त्यातील तरतुदींचे पालन करायला हवे . त्याचवेळी दहशतवादाचा संहारक विषाणू अशा व्यवस्थाच नव्हे , तर सारी मानवजातच उद्‌ध्वस्त आणि नष्ट करायला निघाला आहे , याचाही विचार करायला हवा . दहशतवाद्यांच्या गुन्ह्याची व्याप्ती अन्य गुन्ह्याप्रमाणे व्यक्ती किंवा समाजाची सीमित हानी करण्याइतकी मर्यादित नाही , तर व्यक्ती समूह ओलांडून साऱ्या जगालाच विनाशाच्या उंबरठ्यावर नेणारी आहे , मानवाचे जगणे नासवणारी आहे . त्यामुळेच दहशतवादाच्या गुन्ह्याचा विचार अन्य गुन्ह्याच्या व्याख्येत - पंक्तीत बसणारा नाही . अमानुषता आणि पाशवी पातळ्यांपलीकडे जाणारा हा गुन्हा आहे . आपण दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी , त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वेगळा कायदा , यंत्रणा केल्या आहेत . पाश्‍चिमात्य जगानेही या स्वरूपाच्या यंत्रणा आणि व्यवस्था केल्या आहेत . हे सारेच दहशतवादी कृत्यांना अन्य गुन्ह्यांहून वेगळे ठरविणारे निदर्शक आहेत . दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी या बाबी अपरिहार्य बनल्या आहेत . दहशतवाद्यांची न्यायदानासंदर्भातील हाताळणीही वेगळ्या पद्धतीने होणे आवश्‍यक आहे . न्यायाच्या नेहमीच्या कसोट्या लावून त्यांना पायबंद घालणे शक्‍य नाही . मानवाधिकाराचे छत्र त्यांच्या बेबंदपणाला पूरक ठरण्याचा धोका त्याचा पुरस्कार करणाऱ्यांनी लक्षात घ्यावा . मुंबईत झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी , कसाब अटकेत आहे . पैशासाठी आपण कुठेही याच प्रकारे लोकांचे जीव घेऊ , असे निर्दय विधान त्याने जबानीच्या वेळी केले होते . तोच कसाब आपल्या अटकेची माहिती आईवडिलांना कळू देऊ नका अशी विनवणी करीत होता . त्यांना दुःख होईल , याचे त्याला वाईट वाटत होते . केवळ आपल्या करणीची माहिती मिळाल्यावर आईवडिलांना दुःख होईल म्हणून कळवळणाऱ्या कसाबला आपण प्रत्यक्षात किती तरी आईवडिलांची मुलेच जगातून नाहीशी केली , याचे मात्र तसूभर दुःख नव्हते . उलट अशी माणसे मारण्याची भाषा त्याच्या तोंडी होती . कसाब किंवा असले हत्यारे कुठल्याही तर्काने किमान सहानुभूती दाखविण्याच्याही योग्यतेचे नाहीत . माणूस म्हणून घ्यायचाही त्यांना खरेच अधिकार नाही . तरी त्यांच्या मानवाधिकारांची ज्यांना काळजी आहे , त्यांनी कसाब आणि त्याच्या साथीदारांच्या गोळ्यांनी प्राण गमावलेल्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानवाधिकाराचे मूल्य त्यांच्या लेखी काय आहे , हे एकदा जगाला सांगावे . मंडणगड - तालुक्‍यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे . तसेच ठिकठिकाणाच्या गावांचा तालुक्‍याशी संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे . खेड येथील नारंगी नदीला पाणी भरल्याने तालुक्‍याचा जिल्ह्याशी असलेला संपर्कही काही काळ तुटला होता . दुधेरे याच मार्गावरील विसापूर येथील पुलावरील पाणी गेल्याने खेड - मंडणगड वाहतूक शिवतर मार्गे जामगे रस्त्याने सुरू होती . टाकवली , तिडे , तळेघर , वलौते , पणदेरी , सुर्ले येथील फरशीवरून पाणी गेल्याने या गावांचा तालुक्‍याशी असलेला संपर्क तुटला होता . पणदेरी धरणाजवळील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक दुपारपर्यंत बंद होती . पणदेरी येथे कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने साफ करत रस्ता दुपारीच वाहतुकीसाठी खुला केला . तिडे विभागात पावासाचे प्रमाण वाढल्याने या विभागातील दोन प्राथमिक शाळांना , तर पणदेरी विभागातील 12 प्राथमिक शाळा अशा 14 शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुटी देण्यात आली . ढांगर , गोवले या गावातील मुले निवळी नदीवरील मोडक्‍या पुलावरून पाणी गेल्याने शाळेत येऊ शकली नाहीत . दुपारनंतर पावसाचे पाणी कमी झाल्यावर खेडकडील वाहतूक सुरळीत झाली . सकाळी नऊ वाजता दस्तुरी येथून खंडित झालेला तालुक्‍याचा वीजपुरवठा सायंकाळी 5 . 30 वाजता पूर्ववत झाला . तालुक्‍यातील बोरघर तिडे येथे घरांचे गोठ्यांचे अंशतः नुकसान वगळाता तालुक्‍यात जीवित वा वित्तहानी झालेली नाही . आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत तालुक्‍यात 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली . कान फ़ळलेच नाही उपदेशाने कान कसे फ़ळलेच नाही माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने पानगळीतही मग पान गळलेच नाही . वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो तेंव्हापासून व्यथांनी छळलेच नाही चिरंतन असती बोल संत साहित्याचे अनीतीच्या शेकोटीत जळलेच नाही श्रावणात घननिळे जरा पिघळले होते पुन्हा त्यांचे थेंब कसे वळलेच नाही जनसेवेचा प्रताप आणि [ . . . ] कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे , आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये . - इनोबा म्हणे गोरखनाथ से ही राँझा ने , झेलम नदी के किनारे , योग की दीक्षा ली थी स्थानीय राजकीय पक्ष - काँग्रेस , भाजपा सारखे अखिल भारतीय पक्ष हे विदेशी लोकांचे पक्ष त्यांचे राज्य म्हणजे भारताची गुलामगिरी असे चित्र उभे करुन विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यांना आपल्या घोषणापत्रकावर घेउन स्थानीय राजकीय पक्ष निवडणुका लढवतात . विद्यार्थी आंदोलन प्रसार माध्यमे यांच्याद्वारे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणावर हे स्थानीय राजकीय पक्ष निवडून येतात सत्तेत बसून सर्व फुटीरतावादी कारवायांना पूर्ण मदत करतात . अर्थातच , हा लेख वाचकांना ' त्या धाग्याकडे वळवण्याच्या ' चीप उद्देशाने नसून , त्या धाग्यावर खरोखरच काहीतरी करण्याची योजना आहे हे सांगण्याचा ते मीच स्वतः सांगण्याच्या उद्देशाने आहे . तुम्हाला व्यक्तिशः या घटनेविषयी काय वाटतं ते जरूर लिहा . परशुराम हा देखील याच दरम्यान माहूर येथे राहत असे . त्याने दक्षिणेत ( आणि कोकणात ) नागरीकरण आणण्यास मदत केली . दो लोगों की उंगलियों के निशान एक समान हो सकते हैं ? लाहोर - क्रिकेटमधील सट्टेबाजी आणि पाकिस्तानी खेळाडू यांचे संबंध आता नवे राहिलेले नाहीत . पण , आता क्रिकेटपटूंबरोबर पाकिस्तानी पंचही सट्टेबाजीच्या आरोपात अडकू लागले आहेत . अशाच आरोपामुळे क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आल्यावर पंच म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानच्या अक्रम रझा यांच्यासह सहा जणांना सट्टेबाजीच्या आरोपाखाली शनिवारी अटक करण्यात आली . त्यांच्यावर आयपीएलमधील सामन्यांवर सट्टा लावण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे . विशेष म्हणजे , रझा यांना 11 वर्षांपूर्वी सामना निकालनिश्‍चिती प्रकरणात दंडही झाला होता . " " गुलबर्गमध्ये सात जण आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा घालण्यात आला . यामध्ये रझा यांचाही समावेश आहे , ' ' असे गुलबर्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले . त्यांच्याकडून रोख रक्कम , मोबाईल फोन आणि भारतातील अनेक दूरध्वनी क्रमांक सापडले . या सर्वांना गुलबर्ग पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे . त्यांच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही . नऊ कसोटी आणि 49 एकदिवसीय सामने खेळलेले 46 वर्षीय रझा सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रथम श्रेणी पंचांच्या समितीचे सदस्य आहेत . जवळपास 16 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा उघडकीस आलेल्या निकाल निश्‍चिती प्रकरणामध्ये रझा यांच्यावरही आरोप ठेवण्यात आला होता . या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश मलिक कय्याम यांच्या चौकशी समितीने 2000 मध्ये रझा यांना दंड ठोठावला होता . याच प्रकरणामध्ये आजीवन बंदी घालण्यात आलेला माजी कर्णधार सलीम मलिकचे रझा हे जवळचे मित्र मानले जातात . गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये " स्पॉट फिक्‍सिंग ' केल्या प्रकरणी पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार सलमान बट्ट , वेगवान गोलंदाज महंमद आमीर आणि महंमद आसिफ यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या शिस्तपालन समितीने बंदी घातली आहे . अभिषेक आणि नंबर वन काय सांगता राव . कुठून मागून कि पुढून . असला फ्लॉप माणूस कसा काय नंबर वन होऊ शकतो . याच्या बापा मुले याला खायला तरी भेटते नाहीतर उपाशी मेला असता . जरा ज्याला सोहं सोहं हे सहज शब्द थांबवता येतात तो खरा मौनी असतो . बसला या शब्दात आसनास्थित जो होउन बसतो तो उत्तम मौनी असतो . सोहं : : म्हणजे तो , अहं आत्मा हा जप सहज होत असताना कुंभक होतो . कुंभक होता होता साधक निर्विकल्प समाधीत जातो . म्हणून तो मौनी असतो . सोहं सोहं शब्द मन संकल्प शून्य स्थितीत ऐकू येतो . तो कल्पनेचा खेळ नाही . कल्पना विरहित स्थितीतील शब्द आहे . हे शहर सांस्कृतिक , राजकीय , क्रीडा , शैक्षणिक पातळीवर अग्रेसर आहे . सेंट पॉल्स , इस्लामिया , फिनिक्स आणि मराठी विद्यानिकेतन ह्या चार शाळांचा क्रीडाविषयक नावलौकिक आहे . इथे आता पूर्वीसारखे नाटयप्रयोग होतात नाही अर्थात कर्नाटक सरकारचा खोडता आणि महाराष्ट्र सरकारची पराकोटीची उदासीनता ह्यामुळे ते कर्मकठीण आहेच म्हणा . तरी इकडे मराठी साहित्य टिकवण्यासाठी चांगले प्रयत्न सुरु आहेत . लोकमान्य ग्रंथालय आणि अजून इतर - ग्रंथालये आहेत ज्यामध्ये दर्जेदार साहित्य वाचायला उपलब्ध असते . के . एल . . ट्रस्टची भली मोठी कॉलेजेस , जी एस एस , गोगटे , लिंगराज सारखी कॉलेज बेळगाव मध्ये आहेत . ह्यातली काही कॉलेज ही उत्तर कर्नाटकात सर्वोत्तम कॉलेज म्हणून गणली जातात . भव्य वनिता विद्यालय , सेंट पॉल्स , मराठी विद्यानिकेतन , इस्लामिया , फिनिक्स सारखी विद्यालये पण दिमाखात असतात . बाकी इथे ज्या पूर्वीपासूनच्या कणखरपणे उभ्या असलेल्या मराठी शाळा आहेत त्याच कश्याबश्या तग धरून आहेत . बाकी कर्नाटक सरकार त्यांच्यावर नियोजनपूर्वक वरवंटा फिरवत आहेच . मग मराठी उत्तरपत्रिका कन्नड शिक्षकांकडून तपासून घेणे , मराठी शिक्षक शिक्षिका यांना अजून कामावर जुंपणे , किंवा मुद्दाम कन्नड शिक्षकांची मेजोरीटी वाढवणे वगैरे नाना प्रकार करून मराठी शाळांची गळचेपी सुरु असते . बाकी इकडे कन्नड मराठी वाद खूप गंभीर असले तरी आम्ही वाट्टेल ते झालं तरी मराठीतच बोलतो . कधीकधी वातावरण तंग पण होत म्हणा ! कन्नड वेदिकेचे गुंड गडबड करायला बघत असतात . ते चार असतात आणि मराठी चारशे . तरी वेदिका वाल्यांची कॉलर वर असते कारण , त्यांना पोलिसांचा पाठींबा असतो . एरवी क्लास वरून सरळ रोड ने एन डब्ल्यू के आर टी सी ची बस पकडून वीस मिनिटात घरी जाऊ शकत असताना मुद्दाम रेल्वे रोड ला उतरून खालच्या रस्त्याने मस्तपैकी गुलमोहराच्या झाडांची थंडाई अनुभवत चालत जाऊन शीतल मध्ये उसाचा रस , शेंगा आले पाक , पोहे आले पाक खाणे मग शहाळीवाल्याला गाठून शहाळ्याचे पाणी पिणे आणि गणेश बेकरी नावाची बडे प्रस्थ असलेली बेकरी मध्ये खा खा खाणे आणि अपे फीजची बाटली घेऊन रस्त्यावर दोन्ही बाजूचे भव्य दिव्य बंगले बघत जाणे हा आमचा उद्योग . कंटाळा आला की असच करायचो . बस मधून उतरून आर . पी . डी . क्रॉस कडे उतरून सोसायटीच्या रस्त्यांमधून चालत जायचं आणि तिथल्या कुठल्या खिडकीतून कुठल्या युवतीने आमच्याकडे पाहील तर अगदी आईसफ्रूट सारखं गारेगार वाटायचं आणि तिच्या ऐवजी तिच्या भल्या दांडग्या कुत्र्याने पाहीले की इमॅजीन केलेले आईसफ्रूट ताबडतोब वितळून जायचे . आणि अशी मजल दरमजल करत घर गाठणे आणि आमच्या वाड्याच्या थंडगार फरशीवर झोकून देणे एवढेच काम असायचे . इथले जुने शंभर - शंभर वर्षापूर्वीचे वाडे मनाच कुतूहल वाढवतात . इव्हन मी ज्या वाड्यात राहतो त्याचे बांधकाम १६० वर्षापूर्वीचे आहे . अश्याच एका जुन्या असलेल्या रंगुबाई पॅलेसमध्ये सध्या महाराष्ट्र एकीकरण समितीची कार्यालय आहे . तो वाडा देखील स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात बांधला गेलाय मीन्स मोस्ट ऑफ वाडे वेअर बिल्ट इन एज ऑफ ब्रिटीश एम्पायर . खडे बाजारातून , किर्लोस्कर रोड वरून , वा आतल्या गल्ल्यातून , अनगोळ , टिळकवाडी मधून फिरताना ते सर्व जुनं बांधकाम दिसत . बंद दगडी वाडे , लाकडी जिने , त्या लाकडी महिरपी त्यावर आलेल्या वेली हे सर्व टिपिकल वाड्यासारखे दृश्य पाहायला मिळते . इथे फिरताना जाणवते की इथला मातीचा प्रत्येक कण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने मंतरलेला आहे . बाजारात असलेला हुतात्मा चौक पाहताना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यासमोरून झळकतो , वयाची ८०वर्षे झाले तरी माझं शहर महाराष्ट्रात विलीन झालं की मी मरणार ही आशा बाळगणारे ते आजोबा आठवतात , कन्नड वेदिकेची अरेरावी , पोलिसांचा दबाव सहन करून देखील " येळ्ळूर : राज्य महाराष्ट्र " असा फलक लावून येळ्ळूर मधली लहान मुले आणि मोठी मनसे प्राणपणाने त्या फलकाची जपणूक करतात तेव्हा महाराष्ट्रातल्या अतिशय स्वार्थी राजकारण्यांची आणि फक्त संयुक्त महाराष्ट्रातल्या स्थितीवर नुसती सो कॉल्ड हळहळ व्यक्त करणाऱ्या त्या तमाम महाराष्ट्रीयन जनतेची खूप म्हणजे खूपच चीड येते . पोलिसांचा मार खाण्यात आणि काळा दिन पाळण्यात इथल्या पिढ्यानपिढ्या खर्ची पडल्या . वैशाखनंद सम्मान प्रतियोगिता में इस कविता के प्रकाशन के लिए ताऊ जी का आभार . आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात कमी प्रमाणात का होईना पण सर्वच सुविधा गावपातळीवर उपलब्ध आहेत . त्यामुळे ग्रामीण स्तरावर जर विधायक दृष्टिकोन ठेवून आणि नव्या काळाची आव्हाने स्विकारून जर आपण अभ्यासपूर्ण काही योजना वा प्रकल्प कार्यान्वित केले तर शहराकडे वळणारा किंवा शहारात अत्यंत नामुष्कीचं जिणं जगत असलेल्या बांधवाला त्याच्या हक्काच्या गावी , जागेत खूप काही देता येईल . म्हणूनच आज नोकरी / व्यवसायानिमित्ताने शहरात असलेल्या आपल्या बांधवांनी आपल्याच गावाच्या विकासासाठी आपापल्या परीनं , शक्य असेल तसे योगदान दिले तर गाव विकासासाठी नवी दिशा आणि नवी गती मिळेल . सामाजिक बांधिलकी मानणा - या प्रत्येकानं गावचा प्रेरक प्रतिनिधी म्हणून शहरात राहूनही खूप करता येईल याच जाणिवेतून आपण प्रयत्न करणार आहोत . बुश - ४३ यांच्या कारकीर्दीत अमेरिकेच्या शत्रूंबद्दल संपूर्ण माहिती मिळविण्याबद्दल सर्व गुप्तहेर संघटनांवर दबाव आणणार्‍या सभासदांत वुल्फोवित्सही एक होते . पण त्या शत्रूंत पाकिस्तान किंवा अणूबाँब हस्तगत करण्याच्या महत्वाकांक्षा असलेल्या बिन लादेन अल - कायदा यांचा समावेश नव्हता [ १९ ] . तसेच पाकिस्तानी लष्करातील त्यातल्या अणूबाँबशी संबंधित अधिकार्‍यांतील जहालमतवादी , युद्धखोर तडजोडविरोधी विचारसरणीच्या अधिकार्‍यांचाही समावेश नव्हता . हे अधिकारी अफगाणिस्तानमधील जलालाबाद खोस्त या शहरांत इस्लामी मूलगाम्यांशी संधान बांधू पहात होते . वुल्फोवित्सना सर्व शक्ती साधने इराकवर इराकच्या दहशतवाद्यांशी नरसंहारक शस्त्रास्त्रांशी असलेल्या संबंधांवर केंद्रित करून हवी होती . आज फिर लेट कर दी . सुबह . ३० तक तो बिजली गोल थी उसके बाद भी जब जब कंप्यूटर चालू किया लाइट चली गयी . पहेली में भाग लेने से वंचित नहीं होना चाहते ताकि ताऊ जी का मनोबल बना रहे . यह मंदिर दिल्ली में क़ुतुब मीनार से लग्भग / किलोमीटर दूर है और छतरपुर मंदिर कहलाता है . इस का गुम्बद थंजावुर के ब्रिहदेश्वर जैसा बनाया गया है . एजंट गिरी हा जर कोणाचा अधिकृत व्यवसाय असेल तर मला त्यात काही गैर वाटत नाही . Undercover agents ( unofficial ) are crooks ! एखाद्या ऑफिस मधे काम करणारी व्यक्ती - - - साहेबांकडे फाईल पोचवण्याकरता ५०० रु टाका म्हणाली तर अश्या प्रकारची एजंटगिरी हा १०० % टक्के भ्रष्टाचार आहे . पैसे देणारे पण तेवढेच लुच्चे आहेत . पण एखाद्या व्यवसायिक कंपनीने १० वा १५ % टक्के फी आकारून तुमच काम तुम्हाला तसदी देता वेळेत करून देणे यात काही चूक नाही . चिरिमिरी आणि Official service fee यात खूप फरक आहे अस नाही का तुम्हाला वाटत . रच्याकने : हे गोटॉल काय आहे ? तुम्हाला देवनागरी अक्षरे आणि त्यांसाठीचे कीबोर्ड सिक्वेन्सेस म्हणायचे असेल तर त्यावर मदतपुस्तिकेत लेखनाविषयी प्रश्नोत्तरे भागात " देवनागरी कसे लिहावे " या दुव्यावर माहिती आहे . पुढे असेही होईल की मला बासमतीच काय कोणताच तांदूळ परवडेनासा होईल . माझी उपासमार होऊन मी मरून जाईन . माझ्यासारखेच इतर नालायकही मरून जातील . त्यामुळे समाजातल्या नालायकांची संख्या क्रमाने कमी होत जाईल . पुढे शिल्लक राहिलेला समाज अधिक लायक व्यक्तींचा असेल त्याने समाजाचा विकास अधिक वेगाने होईल . भविष्यात समाज बलवान व्हावा म्हणून आज माझ्यासारख्या नालायक व्यक्तींनी हा त्याग करायलाच हवा . नाहीतरी मी नालायक असल्यामुळे समाजावर ओझेच आहे . वरील दोन्ही माझे अंदाज आहेत त्यांना माहितीचा कुठलाही आधार नाही . आपल्या देशात देशभर शिल्पकला कमी अधिक प्रमाणात पाहावयास मिळते . चौसष्ट कलांची महती आपल्याला नेहमीच सांगितली जाते . शिल्पकलेमधे राजकीय , सांस्कृतिक , सामाजिक असे संदर्भ डोकावताना दिसतात . शिल्पकथेच्या निर्मितीमागील नेमकेपणानं कारण हेच आहे , असे काही मला सांगता येत नसले तरी शिल्पकलेची सुरुवात धर्मप्रसारासाठी झालेली असावी असे वाटते . कारागिरांनी निर्जीव कातळांमध्ये जीव ओतलेला दिसतो आणि त्या दगडांमधून निर्माण झालेल्या सुंदर - सुंदर शिल्पकथा - कल्पनामधून आपण हरखून जात असतो . साधारणतः वेगवेगळ्या शिल्पकलेतून जसे , बौद्ध , जैन , हिंदू अशा शिल्पकलांमधून धर्मांची धर्ममूल्य या शैलशिल्पातून समाजापुढे मांडली गेलेली दिसतात . आपापल्या ठिकाणी सर्वच कला सुंदर आहेत . पण , चित्र , शिल्प , नृत्य या कलांचे आपले एक वेगळे स्थान आहे . मुंबई , २३ एप्रिल - सत्य साईबाबा यांची प्रकृती सध्या अतिशय चिंताजनक आहे . त्यामुळे उद्या क्रिकेटपटू श्री . सचिन तेंडुलकर हे त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत , असे त्यांनी घोषित केले आहे . गुरूदत्त विषयी वाचलंय थोडफार पण प्यासा , कागज के फूल काहीही पाहिलेलं नाही . आता पाहयलाच हवंय असं वाटतंय . पुणे ; उत्तर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तीन - चार दिवसांपासून कमी झालेले अवकाळी पावसाचे प्रमाण पुन्हा वाडण्याचे चिन्हे आहेत . उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी , तर दक्षिण मध्य महाराष्ट्र , मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे . Formality चा त्रास तुम्ही कधी अनुभवलाय का ? मला हल्ली फार जाणवायला लागलंय की सगळं अधिकाधिक Formal होत चाललंय . मॆत्री Formal , भांडण तेसुद्धा Formal , हसणं formal , रुसणंसुद्धा formal . कशामुळे होतंय हे ? परवा एकाला आणि त्यच्या बायकोला जेवायला बोलावलं . का ? सहवासाने आनंद मिळतो म्हणून ? नाही . चक्क formality म्हणून . त्यांनी आधी आम्हाला बोलावलं होतं , मग आम्हीपण त्यांना बोलावलं पहिजे ही expectation असते म्हणून . खरंतर असं चार चॊघात सांगणं हे निलाजरेपणाचं ठरेल . पण करावं तरी काय ? बरं तर बरं इस हमाममें तो सभी नंगे हॆ . कोणाला कोणाची लाज वाटणार ? मला तर ह्या प्रकरणाचा विलक्षण उबग आलेला आहे . ह्यांनी असं केलं , आणि त्यांनी तसं केलं , मग आम्हीपण काहीतरी केलं पाहिजे हे pressure . कशासाठी ? एखादी गोष्ट केवळ मनाला भावली म्हणून नाही का करता येणार ? एखादी व्यक्ती मनापासून नाही आवडली तर त्या व्यक्तीला दूर नाही का सारता येणार ? म्हणजे त्या व्यक्तीचा काही दोष आहे असं नव्हे , पण सूरच जुळला नाही तर गाणं कुठलं जन्मायला ? नुसती बेसुरांची भाऊगर्दी . कदाचित ह्यामागे insecurity ची भावना असेल . जेवढे लोकं , कृत्रिमरित्या का होईना , पण आपल्या आजूबाजूला बांधून ठेवता येतील तितके ठेवायचे . कधी गरज लागेल सांगता येत नाही . कदाचित हा स्वार्थ formality मागे असेल . माणसाने फुलपाखरासारखं का जगू नये ? आवडेल त्या फुलावर बसावं , नावडेल ते फूल सोडून द्यावं . फुलपाखरू पण नावडत्या फुलाचं मन राखंत असेल का ? formality म्हणून ? उद्या आवडतं फूल नाहिसं झालं तर काय घ्या ? म्हणून ? आपण सगळेच business like होवू लागलोय . सगळ्याचा business केलाय आपण . मागच्या आठवड्यात अमुकने मला फोन केला , म्हणून ह्या आठवड्यात मी त्याला केला पहिजे . तमुकचे एवढे मित्र , मग माझेपण हवेत . मग मी मित्र जमवायचा धंदा सुरू करायचा . तसं झाली की मॆत्री गेली बाजूला , formality तेवढी शिल्लक . मग नको ते प्रश्न सतावायला लागतात . अमुकने घरी पार्टी केली , तमुकला बोलावलं , पण मला नाही बोलावलं , अशी रिकामटेकडी भुतं मानगुटीवर येवून बसतात . आपण मॆत्रीचा business तर करून टाकला नाहिये ना ? काय साधतोय आपण ह्या business मधून ? कोणता profit मिळवतोय ? अधिकाधिक लोकांशी आपलं जमतं किंवा अधिकाधिक लोकं मला मित्र मानातात हे बेगडी समाधान ? का उद्या गरज लागली तर दहा लोकं मदतीला धावतील हे untested assumption ? कशाला हवंय हे सगळं ? प्रत्येकाने स्वतंत्रपणे का फुलू नये ? बाजूचं फूल कसं फुलतंय यावर आपलं फुलणं अवलंबून असावं का ? Comparison किंवा Competition आली की मग formality हळूच मागच्या दारानं प्रवेश करते , दूध प्यायला खिडकीतून चोरून घुसणार्‍या मांजरीसारखी . ती नुसताच आपला आनंद हिरावत नाही , तर आपल्याभोवती एक अभेद्य कवच निर्माण करते . समोरचा माणूस त्या कवचापशीच येवून थांबतो . त्याचं माणूसपण जाणवतंच नाही . जाणवत रहातात त्या अतिशय निरुपयोगी वरवरच्या गोष्टी . आणि मग होतात माणसांची बेटं . बाह्यरंगी सुंदर , आकर्षक पण दुर्गम . त्या बेटांमधले दुवेच नाहिसे झालेले असतात . मधे फक्त उरतो formality चा अथांग सागर . आज त्यानं आपली बेटं केलीत . उद्या तो ही बेटंही पुरती बुडवणार हे निश्चित . वाटतं " जागते रहो " मधल्या मोतिलाल सारखं धुंद होवून एकदा तरी म्हणावं , दिलने हमसे जो कहा हमने वॆसा ही किया फिर कभी फुरसतसे सोचेंगे बुरा था या भला जिंदगी ख्वाब हॆ ख्वाब में झूठ क्या , ऒर भला सच हॆ क्या ? सब सच हॆ . . . . . . ज्ञानप्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असली तरी एकदा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मीपणा मिरवण्यातला फोलपणाही लक्षात येतो असे वाटते . अन्यथा नाम्या तुझं मडकं कच्चंच राहील की लेका . . . नमनालाच घडाभर तेल झाले आहे , आता मुख्य मुद्दा कडे वळू . नवनवीन उपक्रम राबवणारे ह्या मराठी महाजालाने नियमितपणे ऑनलाईन दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याचा पायंडा पाडला आहे , त्याला जागून अनेक दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत , त्यातील मुख्य चार अंकाची फक्त माहिती देतो आहे , परिक्षण करण्याएवढी बुध्दी देवाने दिली नाही आहे , त्यामुळे ते काम तुम्हा वाचकांच्या स्वाधीन . तिरुअनंतपुरम - जगातील सातवे आश्‍चर्य असणाऱ्या " ताजमहाल ' वर " मेकिंग ऑफ ताज ' या ऍनिमेशनपटाची निर्मिती करण्यात येणार असून , त्यासाठी भारत आणि पाकिस्तान सहकार्य करणार आहेत . ताजमहालाच्या निर्मितीबद्दल जगाला फार कमी माहिती आहे आणि ती जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे टूनझ ऍनिमेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी . जयकुमार यांनी सांगितले . हा चित्रपट 2013 मध्ये व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित होईल . आतापर्यंत ताजमहालवर चित्रपट , लघुपटाची निर्मिती झाली आहे . परंतु , अलीकडच्या काळात लोकप्रिय ठरत असलेल्या ऍनिमेशन उद्योगाची नजर ताजमहालवर पडली नसेल तर नवल . पौराणिक , जातक , साहसी कथा घरोघरी पोचवणारा ऍनिमेशन उद्योग आता मुगल सम्राट शहाजहान आणि मुमताज यांचे प्रेम , तसेच ताजमहाल निर्मितीची गोष्ट साध्या - सोप्या कथानकाच्या स्वरूपातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे . " मेकिंग ऑफ ताज ' साठी टूनझ कंपनीने पाकिस्तानची टेलिकॉम कंपनी आणि " अल जझिरा ' वाहिनीशी बोलणी सुरू केली आहेत . राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते श्‍यामाप्रसाद चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून , पटकथा लेखक शशी वारियर आहेत . पाकिस्तानची टेलिकॉम कंपनी आणि सौदी अरेबियाची " अल जझिरा ' टेलिव्हिजन नेटवर्क यांनी " मेकिंग ऑफ ताज ' च्या वितरणात रुची दाखवली असून , त्यावर लवकरच निर्णय होईल . चित्रपटातील पात्रांच्या निर्मितीसाठी सुमारे 200 ऍनिमेटरची गरज लागणार असून , परदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली जाईल . मी पुण्यात HBSI मधे अकाऊंट उघडला होता . तिथून Transfer वगैरे काही करता , मुंबईच्या ब्रँचमधून अकाऊंट बंद केला , सगळे पैसे परत मिळाले . काहीहि अडचण नाही . श्रीमती सुमित्रा भावे श्री . सुनील सुकथनकर यांच्याशी केलेली ही बातचीत . . . खरं तर या पुस्तकाच्या प्रती अजून पडून् आहेत . श्री भाव्यांशी मी बोललो . व्यावहारिक दृष्ट्या हे जर जालावर फुकट उपलब्ध झाले तर त्या प्रती तशाच पडून् राहतील ही चिंता होतीच् , पण माझे आर्जव लक्षात घेता तसेच दुर्मिळ साहित्य काळाच्या पडद्या आड जाउ नये ही इच्छा असल्याने त्यानी जालावर चढवायला परवागी दिली आहे . भाव्यांकडे दुर्मिळ पुस्तकांचा खजानाच् आहे . तो पाहिला कि मनुष्याचे डोळे सखाराम गटणे सारखे लकाकतात . तसे असते तर त्यांनी स्वताहुन इराक आणि अफगाणिस्थान मध्ये ही युद्ध केले नसते . . . आपल्या दवाखाण्यात रोगी वाढावेत म्हणुन कोणी पुर्ण शहरात रोगराई पसरवण्याचे प्रकार करते हे जसे हाश्यास्पद आहे तसेच हे वाटते . . नरिमन पॉइंटच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधे वाळकेश्वरसारख्या ठिकाणी राहणार्‍या या श्रीमती समाजसेविका यांचे भाषण . आता मला ते भाषण आठवायचं कारण मात्र वेगळंच होतं . . हॉस्पिटलमधे माझ्या बाजूला बसलेली एक विधवा आई आणि तिच्यासोबत एकोणीस वर्षाची मुलगी . तेव्हा निव्वळ आकडेवारीवरून ढोबळ भाकित करणं चुकीचं ठरू शकतं . उदाहरणार्थ ' गेले सहा महिने क्ष स्टॉक दरमहा एक टक्क्याने वाढतो आहे . तेव्हा पुढच्या महिन्यातही तो एक टक्क्याने वर जाईल ' असं म्हणणं धोकादायक ठरू शकतं . ती कंपनी फायदेशीर ठरण्यासाठी त्यांची उत्पादनं चांगली आहेत का , त्यांना मागणी आहे का , त्या कंपनीला स्पर्धा किती आहे , कंपनीची मॅनेजमेंट कशी आहे , कंपनीला कर्ज आहे का या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो , निव्वळ बॉटम लाईनचा विचार पुरेसा होत नाही . ( त्यातही मेख अशी आहे की कंपनीची मूलभूत माहितीदेखील आकडेवारीतूनच घ्यावी लागते . म्हणजे स्टॅटिस्टिक्सपासून सुटका नाही ) हे सगळं चांगलं असेल , आणि खरोखरच तिच्या शेअरच्या वाढीचा दर दरमहा एक टक्का असला तरीही ती वाढ त्याच गतीने कायम होईल असं नाही . पुढच्या महिन्यात दोन टक्के खाली जाईल , नंतरच्या महिन्या चार टक्के वर , असं खांबावर चढणाऱ्या माकडासारखं वर खाली करत वर जाऊ शकेल . नक्की किती माहितीवरून नक्की किती पुढची भाकितं किती निश्चितपणे करता येतील हा कळीचा मुद्दा आहे . तो , " साला देसी . . . गया ना औकात पे . . . " ही ही . . . हे मात्र खर आहे . अमेरिकेत ९९ % देसी होंडा , टोयोटा आणि निस्सान याच गाड्या घेतात ( आणि हा देसी म्हणजी मी ही त्याला अपवाद नाही ) . लोकांना काळा रंग का आवडत नाही तेच कळत नाही . मी भारतात असताना पण काळा रंग सोडून कुठाल्याही रंगाची कार घे म्हणून सांगितलं होतं . मग मी रागाने लालभडक झेन घेतली होती . आमच्याकडे अंगारकी चतुर्थी ला हा प्रकार असतोच असतो . वरण भात आणि मोदकाबरोबर छान लागतो . यावेळचा निकष म्हणजे गणपतीला आवडणार्‍या / चालणार्‍या ( ? ) भाज्याच वापरायच्या . त्या कमीत कमी सात लागतात . लाल भोपळा , अरवी , गवार , तोंडली , सुरण , ओले शेंगदाणे , मटार असतात सहसा . आणि दुसर्‍या दिवशी जास्तच छान लागते . वाटण मात्र गंधासारखे बारिक हवे . फोकलीच्या , सायबिणीत जातांना आम्हाला विसरू नकोस . बेसनलाडवापेक्षा आपल्या घराच्या ते जवळ आहे . कधी काय मोर भागीताला नाही काय रे बाबा खूप आवडलं . हेच भजन लताच्या आवाजातही खूप छान वाटतं ऐकायला . आणि ते होताहोताच श्वास झाला . आम्हाला कुणालाच वाटलं नव्हतं कि श्वास इतका मोठा होईल पण श्वासच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी ती कथा ऐकतांना किंवा एकुणच त्याची निर्मिती चालु असतांना कुठेतरी मला एक गट फिलींग येत होतं कि हा वेगळा आणि छान सिनेमा होणार आहे . श्याम बेनेगल वैगरें सारख्या दिग्गजांबरोबर कामं मी केलं होतं , वर्ल्ड सिनेमा पाहीला होता त्यामुळे त्याची निर्मितीची प्रोसेस जेव्हा सुरु झाली तेव्हा कुठेतरी माहीत होतं कि हा सिनेमा वेगळा आणि चांगला होणार आहे . कुठलीही भुमिका स्विकारण्याच्या आधी मी त्याचे स्क्रीप्ट वाचतो . स्क्रिनप्ले आणि स्क्रिप्ट आवडले तरच मी भुमिका स्विकारतो . श्वासच्या बाबतीत तेच घडलं संदिप सावंतचे फोकस आणि व्हिजन खुप चांगले होते . इन्फॅक्ट त्याच्या व्हिजन मुळेच श्वास इतक्या उंचीवर गेला . मला जाणवलेले अजून एक . ' अरबांनी आमच्यावर विजय मिळवला , त्यांचा धर्म आमच्यावर लादला पण तरीही आम्हीच अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत ' ही एक सुप्त भावना मला तरी जाणवली . प्रसिद्ध शतपत्रांमधील 1848 मध्ये छापलेल्या 25 क्रमांकाच्या या पत्रात लोकहितवादींनी " मूल्य ' हा जाडा शब्द वापरला नाही . ते या संदर्भात राज्यसुधारणा हा शब्द वापरतात ; परंतु मूलभूत राज्यसुधारणा मूल्यानुसारच असतात . त्यामुळे तो शब्द आपण निर्धोकपणे वापरू शकतो . सरप्राइज पाहुणे कुठुन येणार आहेत ? त्यांना कोण घेऊन येणार आहे ? हिंट द्या . श्रीमंत , सुरूवातीला जेव्हा तुम्ही रोज एक या नियमाने पोस्ट लिहायचात ना , तेव्हा कमाल आहे बुवा , काय लिहितो तरी काय हा माणूस आणि कसा ? ते देखील रोज असा प्रश्न पडायचा . पण रोज तुमची कोणत्या ना कोणत्या विषयावर पोस्ट आलेली असायचीच . सगळंच पटायचं किंवा आवडायचं असं नाही पण लेखनातली ओघवता मात्र सहज असायची . आहे हे . असं आहे . असं मांडायचा प्रामाणिकपणा त्यात होता . कोणताही विषय तुम्हाला वर्ज्य नव्हता . अश्याच माझ्या तुम्हाला मन : पूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन . गंमत अशी आहे की माझ्या ब्लॉगने तीन लाख पूर्ण केले तेव्हा तुमचा ब्लॉग याच्या जवळपासही नव्हता . पण आता मात्र ' काय वाट्टेल ते ' करून तुम्ही पाच लाख पूर्ण केले आहेत , तेव्हा माझा ब्लॉग या शर्यतीत मागे पडला आहे . फारशी अलंकारीक भाषा वापरता देखील साधं , सरळ , सोप्पं लिहून माणूस ब्लॉग लिहू शकतो , लाख वाचक येऊन तो वाचू शकतात हे तुम्ही दाखवून दिलंत . ब्राझिल मधे आमच्या ह्या हा व्हेजिटेबल केक शिकल्या होत्या . भारतात पब्लिकमधे सुपर हीट . खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ? प्राशू नको विषा रे , देहास कात नाही छान ! ! ! अगदी मस्त वर्णन आहे आई कशी सुट्टीत हात धुवून मागे लागते ह्याचे ! ! हे लिखीत स्वरूपात साठवण करून त्यावर छोट्या - छोट्या स्तरावर चिंतन करणार्‍या चर्चा , संवाद ठिकठिकाणी घेवून त्यातून जे मुद्दे पुढे येतील ते ' जनतेने निवडून दिलेल्या पक्शांना ' ' लिखीत स्वरूपात ' देणे हाच मार्ग बुद्धीवादी वाटतो . अशा सगळ्यात दानधर्म करणारी अहिल्याबाई होळकर शहाणी , पण तिचं नशीब म्हणूनच ती सती जाण्यापासून वाचली हे अंताजीला कळत असतं . एकंदरीत मागल्या भागातल्या सती आणि पुरबी प्रकरणांतून अंताजी शहाणा झाला आहे हे जाणवतं . त्याचाच पुढचा भाग म्हणता येईल असा , राधा आणि तिच्या महार कुटुंबाशी अंताजीचा स्नेह जमतो हा भाग तर फार परिणामकारक झाला आहे . एकीकडे गावकीत महारांना असणारा मान , त्यातून येणारा त्यांचा उपजत स्वाभिमान , त्यांची जीव लावणारी आणि प्रसंगी जीवावर उदार होणारी वृत्ती या गोष्टी त्याला भावतात , तर दुसरीकडे स्वत : च्या सद्य परिस्थितीतून उद्भवलेला राज्यकर्त्यांविषयीचा त्यांचा रोषही त्याला जाणवतो . ( महार अस्पृश्य , म्हणून पेशव्यांच्या पुण्यात त्यांना थुंकीसाठी गाडगं घेऊन हिंडावं लागे ) . दुष्काळाची हलाखीची परिस्थिती आणि त्यात देशोधडीला लागलेले , कुटुंबियांना विकून पोटाची आग भरणारे लोक . . . अशा वेगवेगळ्या कारणांनी सर्व थरांतली जनता पेशवाईतल्या गचाळ कारभाराला वैतागलेली आहे हे त्याला दिसतं . सिद्धेश्‍वर डुकरे मुंबई - रोजगार हमी योजनेची व्याप्ती ग्रामीण भागात आणखी तळापर्यत पोहोचावी , तसेच प्रशासनात सुसूत्रता येऊन या योजनेचा विस्तार राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हावा , यासाठी स्वतंत्र आयुक्‍तालय स्थापन करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे . राष्ट्रीय स्तरावर पथदर्शी ठरलेल्या रोजगार हमी योजनेचे जनकत्व महाराष्ट्राच्या वाट्याला जाते . केंद्राने राज्य सरकारच्या या योजनेचे अनुकरण केले होते . सध्या देशातील अनेक राज्यांत ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते . ही योजना राबवताना राज्यात प्रशासकीय स्तरावर तालुका पातळीवर तहसीलदार ब्लॉक डेव्हल्पमेंट ऑफिसर ( बीडीओ ) , तर जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी रोजगार हमी योजना अधिकारी असतो . शिवाय जिल्हाधिकारीसुद्धा प्रशासकीय अधिकारी असतात . विभागीय स्तरावर विभागीय आयुक्‍तांच्या अधिकाराखाली उपायुक्‍त रोजगार हमीचे काम पाहतात . मंत्रालय स्तरावर प्रधान सचिव अशी प्रशासकीय यंत्रणा आहे . रोजगार हमी योजनेची प्रशासकीय यंत्रणा आहे . राज्यात कामगार , कुटुंब , आरोग्य , अपंग आदी बहुतेक घटकांसाठी स्वतंत्र आयुक्‍तालये आहेत . मात्र रोहयोसाठी आयुक्‍तालय नाही . सध्या माझ्या माहितीप्रमाणे सध्या त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे आहे . . . शोधयंत्रे अशी युनोकोड इंग्रजीतून वेगळ विदा तयार करण्याची शक्या असावी . आपल्या प्रयोगातून काय निष्पन्न होते हे पाहणे महत्वाचे ठरावे . ( पुढचे न्यायसूत्र सांगण्यापूर्वीच वात्स्यायन आक्षेपाचे खंडन करणारे भाष्य सुरू करतात . ) " मूर्त वस्तूंना आकार असतो , म्हणून त्यांना अवयव असतात " याबद्दल बोललो आहोत . ते काय ? विभाग करता - करता आणखी लहान भाग करता येत नाहीत , त्या ठिकाणी अणू प्राप्त होतो . अणूचे अवयव ' अणूंपेक्षाही अणू ' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्रव्य असू शकत नाही . तुम्हाला नुसते लेख आवड्ल्याचेच लिहिता येते . . . कारण ते सोप्पं ! ! ! काय समजलं , काय कारण आहे ते लिहून बघा जमतंय का ? नाही म्हणजे फारच बुद्धी असल्यासारखा भासावताय म्हणून म्हटलं . वर संवाद बांधणी स्थापीत करतेवेळी , मुलभूत स्क्रीप्ट बांधणीय संजाळ संवादास वैक्लपीरित्या यानुरूप बदलविले जाऊ शकते . यालाच सहसा flapping असे म्हटले जाते . साधीच पण छान कथा . आवडली . प्रसंग आणि वातावरणनिर्मिती चांगली झाली आहे . सुरवात वाचून वेगळेच वाटले होते . अमेरिकेत मंदी आली असताना युध्दाचा बागलबुवा किंवा युद्ध निर्माण करण्यात येते . दिवसाच्या अखेरीस स्टूडिओ मॅनेजर प्रत्येक जॉबचे स्टेटस अपडेट करतो . एखादा जॉब चालू असताना त्या करिता अनेक प्रकारचे खर्च येतात . हे सर्व खर्च संबंधित जॉब नंबर सिलेक्ट करून वेळच्या वेळी अपङेट करता येतात . उहो वलिसी वा फिर वण वण वगी जा आता हें सूड , बदला , द्वेष यांचें रसायन असतें तेजाबासारखें जहाल . ज्या पात्रांत घडतें , त्यासच खावून टाकतें . वेडाचाच प्रकार म्हणावा . तेसमई भ्रमिष्टासारखा होवोन कामें मोबदला यांचे विसरोन गेलो . त्यामुळे हे संपादकीय समजावून सांगितले तर अधिक बरे होईल असे वाटते . गोखले : नाही हो . . बघा तर एकदा नरकात फिरून . . एकदम खास काही अट्रॅक्षन नाही इथे . पण वाईटही नाही तसा . मुंबईचे तुम्ही ? मग आवडेल तुम्हाला इथे . First of all , this all is media hike . इंडिया मध्ये दररोज कितीतरी खून होतात . प्रथम त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे . तुरळक होणार्या घटनांचा मेडिया ने केलेला हा अति प्रचार आहे . ऑस्ट्रेलिया सुरक्षित देश आहे . फक्त पंजाबी लोकांच्या मूर्खपणाचा त्रास ऑस्ट्रेलिया मधील सर्व भारतीयांना होत आहे . ( वैयक्तिक मत ) जग हे गरीब माणसाच्या बाबतीत फार क्रूर असते . श्रीमंताचे हजार गुन्हेही समाज चालवून घेतो . मात्र गरिबाचा एक गुन्हा समाजाच्या रोषाचे कारण बनतो . केवळ श्रीमंतच नव्हे तर त्याच्यासारखे गरीब लोकही अशा गुन्हेगाराला शिक्षा देण्यास अग्रेसर असतात . आपण त्यातले नाही हे त्यांना समाजाला दाखवून द्यायचे असते . या शिक्षेमुळे त्याची गुन्हेगारी संपेल अशी त्यांची कल्पना असते . मात्र गुन्हेगारीचा शिक्का त्याच्यावर बसल्यावर सारे जग त्याचे कडे तुच्छतेने गुन्हेगार म्हणूनच बघते . राव म्हणे मी नेणें सर्वथा बोलावा सूपशास्त्रीं जाणता तंव तो पळाला क्षण लगतां गुप्तरुपें वना आपुल्या २० धर्म आणि अध्यात्म ही भ्रमसेनांसाठी सुपीक क्षेत्रे . कारण या विषयांत मोक्ष , स्वर्ग , नरक , परलोक , परब्रह्म , परमात्मा , जीवात्मा , पुनर्जन्म , तसेच अतीन्द्रिय अनुभव , भावातीत ध्यान , समाधी , साक्षात्कार , दृष्टान्त , अशा अनेक भ्रामक संकल्पना आहेत . त्यामुळे इथे भ्रमसेन असणे स्वाभाविक आहे . पण या क्षेत्रांत ठकसेनांची संख्या सर्वाधिक आहे . बाबा , बुवा , बापू , महाराज हे सर्व या ठकसेन वर्गातील आहेत . त्यांचा आध्यात्मिक गोष्टींवर मुळीच विश्वास नसतो . ते लबाड असून श्रद्धाळूंना फसवणे हाच त्यांचा धंदा असतो बाकी सार्‍याजणींना तुम्ही घेवून या नाडी घेवून क्रांती घडवा कोल्हापूर - मोबाईल , लॅपटॉप किंवा कॅमेऱ्याची बॅटरी केवळ एका मिनिटात चार्ज झाली तर . . ? तुम्हाला धक्काच बसेल ना . . . ? पण , ही किमया साधली आहे शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागातील जस्मिन शेखने . तिने " सुपर कपॅसिटर ' ला लागणारे अतिसूक्ष्म पदार्थ ( नॅनो मटेरिअल्स ) बनविले असून , त्याच्या माध्यमातून बॅटरी चार्ज कमीत कमी वेळेत होणे सोपे होणार आहे . तिने केलेल्या या संशोधनाची दखल घेऊन , पुढील संशोधनासाठी दक्षिण कोरियामधील हनयांग विद्यापीठाने तिला आमंत्रित केले आहे . येत्या जूनमध्ये ती कोरियाला रवाना होणार आहे . जस्मिनने " डिपॉझिशन ऑफ नॅनोक्रिस्टॅलिन कॉपर ऑक्‍साईड बेस्ड थिन फिल्म्स बाय स्पिन कोटिंग टेक्‍निक ऍण्ड देअर कॅरॅक्‍टरायझेशन फॉर सुपरकपॅसिटर ऍप्लिकेशन ' या विषयावर नुकतीच पीएच . डी . केली . या विषयाद्वारे तिने निसर्गाला पूरक असे सुपर कपॅसिटर उपकरण बनविले आहे . कमी किमतीत जास्तीत जास्त कार्यक्षम अशा ऊर्जा साठविण्याच्या नवनवीन पद्धतींवर संशोधन सुरू आहे . याच पठडीतले तिचे हे संशोधन आहे . सुपर कपॅसिटर हा ऊर्जा साठविण्याचा उत्तम पर्याय असल्याची मांडणी तिने प्रबंधात केली आहे . डॉ . पी . एस . १९५० पासुन आजवर बराच सकारात्मक फरक पडला आहे असे मला तरी वाटते , दळणवळणाची साधने , तंत्रज्ञान यामुळे बराच वर्ग पूर्वीपेक्षा जास्त " माहीतगार " झाला आहे . पण केवळ माहीती असल्याने कट्टरता कमी होतेच असे नाही . उलट नव्या जोमाने वकीली प्रतीवाद होतो . ज्याअर्थी कट्टर लोकांच्या संघटना अजुन आहेत त्यांना अनुयायी मिळतात त्यात असेच दिसते की संघटना चालवणे हे व्यावसायीक कौशल्य आहे जे ह्या माहीतीयुगात सोपे झाले आहे . पण नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचे फोटो काढताना मला नाही वाटत काही अडचण येईल एकंदरीतच असं वहावत जाणं भयंकर धोकादायक . त्यापेक्षा नास्तिक कल्ट बेश्ट . . त्यात आपणच सर्वेसर्वा . . म्हणजे जे काय निर्णय घेणार ते आपण आपल्या विचारानेच घेतो . @ निर्मला जी , उपरोक्त नुस्खे में वर्णित तीनों चीजें एक समान मात्रा में लेनी चाहिए अर्थात जितनी नीम उतनी ही मिश्री और उतनी ही काली मिर्च . . . . . . . . इथे खेळणार आहेत ते चॅम्पियन्स आणि ते खेळणार आहेत ती आपल्या देशाला हा कप जिंकुन देण्यासाठी . बहुतेक म्हणुनच ते खेळणार आहेत ते नेहमीपेक्षा १० पट जास्त जोशाने आणि तडफेने . . . इथे खेळणार आहेत ते ड्रोग्बा , मेस्सी , टोरेस , रुनी , डेव्हिड व्हिला , रॉबिन्हो , कार्लोस तवेझ , फ्रँक रिबरी , इट्टु सारखे वार्‍याच्या वेगाने हालचाली करुन विद्युल्लतेच्या चपळाईने बॉल जाळ्यात घाडणारे स्ट्रायकर्स . . . इथे खेळणार आहेत ते इनियेस्टा , फॅब्रिगास , झॅवी , गेरार्ड , लँपार्ड , क्रिस्तियानो रोनाल्डो , काका , स्नायडर , डी रोस्सी सारखे नेत्रदिपक खेळाने अफलातुन पासेस आणि कमालीच्या ड्रिब्लिंग स्कीलने गोल सेट करणारे मिडफिल्डर्स . . . इथे खेळणार आहेत ते टेरी , पुयॉल , पिके , राऊल अब्लालियो , गलास , फर्डिनांड , नेस्टा , कॅनवॅरो सारखे आपले प्राण झोकुन प्रतिस्पर्ध्यांच्या चाली निष्प्रभ करत गोलसमोर एक मानवी भिंत उभा करणारे आणि अफलातुन टॅकल्सनी प्रतिस्पर्धी स्टायकर्सचा घामटा काढणारे डिफेंडर्स . . . . इथे खेळणार आहेत ते इकर कॅसिलास , व्हिक्टर वाल्देस , वॅन डर सार , करॅसो , पेपे रैना , ज्युलियो सिझर सारखे अभेद्य गोलरक्षक . . . बाय वे आपलाही अस्साच एखादा स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम ऐकवा आणि दाखवाही . वरिष्ठ पोलिस अधिकारी नॉट रिस्पॉडींग एका कुटुंबाला चाकूच्या जोरावर वेठीस धरून मुलीला घरातून घेऊन जाण्याची हिंमत दाखविणाऱ्या रणजित कोळीला वेळोवेळी त्याच्या पोलिस काका नरेश पाटील याने साथ दिल्यानेच पगारे कुंटुंबीयावर बाका प्रसंग ओढवला . असे असताना पोलिस यंत्रणाच संशयित त्याच्या पोलिस काकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते . काय रोज एक दिवस चालू आहे ? एकदम झकास ! रोजच काही ना काही अस घडते की सगळी गणित उलटी पूलटी . काल काही अप्सरा आली नाही . आणि दिवस एकदम बोर झाला होता . दुपारी read more » मुंबई - & nbsp आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसांतच भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे . पण भारतीय क्रिकेट मंडळाला नव्या प्रशिक्षकाची कोणतीही घाई नाही . येत्या बुधवारी मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे . परंतु या बैठकीत प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत चर्चा होण्याची शक्‍यता कमी आहे . " " प्रशिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे . आता कोणतीही घाई नाही . वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ 1 जून रोजी रवाना होत आहे , ' ' असे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी नागपूरहून " पीटीआय ' ला सांगितले . भारतीय संघाने विश्‍वविजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सन्मानपूर्वक निरोप घेतला . आता त्यांच्या ठिकाणी आपली नियुक्ती होण्यासाठी बरेच परदेशी प्रशिक्षक उत्सुक आहेत . यामध्ये अँडी फ्लॉवर , डंकन फ्लेचर या अनुभवी प्रशिक्षकांचा समावेश आहे . गॅरी कर्स्टन यांच्या तोडीचा प्रशिक्षक मिळत नाही तोपर्यंत वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत तरी हंगामी प्रशिक्षक नियुक्त केला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे . येत्या बुधवारी होणाऱ्या कार्यकारी समितीच्या बैठकीत विविध उपसमित्यांच्या अहवालांवर चर्चा केली जाणार आहे . . वैज्ञानिक हायटेक बाबा : स्वत : अंधश्रद्धा निर्मूलन करतो असे म्हणावे . स्वत : ला विज्ञानमहर्षी , सायन्स बाबा , विज्ञानगुरु , विज्ञानानंद सरस्वती असली नावे घ्यावीत . . . . संस्थेची नावे विशिष्ट पद्धतीने द्यावीत . . : सिद्ध योगिक सायन्स इन्स्टिट्यूट , सायंटिफ़िक ऍकॅडमी फ़ॉर योगिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट , कॉस्मिक एनर्जी रिसर्च सायन्स लॅबोरेटोरी , सोसायटी फ़ॉर रिडंडंट एनर्जी फ़्लो स्टडी इन ध्यानचक्राज , रेडिएशन स्टडी इन्स्टिट्यूट फ़ॉर कुंडलिनी अवेकनिंग . . अशी पुष्कळ नावे तयार करता येतात ज्यातून अर्थबोध काहीही होत नाही . ऊर्जा प्रक्षेपण , पॉझिटिव्ह एनर्जी , ऒरा , दिव्य प्रकाश , चेतासंस्थेची अजब दुनिया , दिव्य अनुभूती असे गोलगोल गोलगोल भरपूर बोलावे . पत्र्याच्या डब्यासारखी दिसणारी विविध दिवे लुकलुकवणारी यंत्रे संस्थेत बसवावीत , त्याखाली असेच गोलगोल विज्ञान लिहावे . स्वत : ला वाटेल ते अजब निष्कर्ष काढून ते सप्रमाण सिद्ध झाले आहेत असे आपल्याच नियतकालिकात १०० वेळा छापावे . गोलगोल तत्त्वज्ञानाची पुस्तके लिहावीत . परामानसशास्त्र काय सांगते , असंअसं सांगते असं म्हणत वाट्टेल ते गोलगोल बोलावे . या गोलगोल बडबडीची विविध तंत्रे क्लासमध्ये सविस्तर शिकवली जातील . कितीदा तुला बोलावलं संध्याकाळी पण तुझं येणं कधी झालंच नाही शुध्द सारंगासारखी तू यायचीस भर दुपारी अन माझ्या तप्त तनामनावर सावली धरायचीस थंडगार हवेची झुळूक होऊन माझ्यावर रेलायचीस शुध्द मध्यमातून मोकळी होत होत माझ्यातल्या अपार्थिवाला आपलं सारं तनुत्व अर्पण करायचीस विलंबित लयीतून थकवा दूर करणारी कोमल निषादाची शिंपडण करीत करीत . . . झिरपत रहायचीस सावकाश . . . माझ्यातून . . . स्व : ततून . . . अवघ्या विश्वातून . . . ! ! ! " रुदाद मेरे बेताबी की " ह्या गजलेने तर वेगळाच माहौल तयार केला . श्रोते मंतरल्यासारखे ऐकत होते . किती किती ऐकू , किती किती साठवू असं होत होतं . तबला , पेटी आणि भीमरावांचे सूर ह्यांचा एकमेकांशी चाललेला लडिवाळ खेळ अगदी रंगात आला होता . याची सर्वप्रथम प्रचीती आली फेब्रूवारी २००४ रोजी ! या दिवशी पाकिस्तानचे सर्वात आदरणीय गौरवप्राप्त शास्त्रज्ञ डॉ . अब्दुल कादीर खान पाकिस्तान चित्रवाणीवर सार्‍या पाकिस्तानी जनतेला दिसले . तीस वर्षाहून जास्त काळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या " गुपचुप " कार्यक्रमात गुंतलेले डॉ . खान हे नेहमीच रहस्याच्या पडद्याआड असत . उर्दू भाषेतली त्यांची भाषणे सर्वसाधारणपणे सार्‍या पाकिस्तानी जनतेला समजे सारे पाकिस्तानी त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ती भाषणें ऐकतही . पण आज पाकिस्तानी सरकारने जाहीर केले होते कीं ते त्यांच्या चुकांची कबूली देणार आहेत . कदाचित त्यामुळे असेल . पण आज त्यांचे भाषण त्यांच्या देशबांधवांना सहज समजणार्‍या उर्दू भाषेत होता सार्‍या जगाला समजणार्‍या इंग्रजी भाषेत झाले . मायामी , फ्लोरिडा - लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्या " ड्रीम पेअर ' ने सोनी एरिक्‍सन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत अंतिम फेरी गाठली आहे . त्यांनी ऑस्ट्रियाचा ऑलिव्हर मराच आणि सर्बियाचा यांको टिप्सारेविच यांच्यावर तीन सेटमध्ये मात केली . पेस - भूपती यांनी 6 - 3 , 5 - 7 , 11 - 9 असा विजय मिळविला . आता त्यांच्यासमोर बेलारूसचा मॅक्‍स मिर्नयी आणि कॅनडाचा डॅनिअल नेस्टर यांचे आव्हान असेल . पेस - भूपती यांना तिसरे , तर मिर्नयी - नेस्टर यांना दुसरे मानांकन आहे . पेस - भूपती यांनी सुरवात चांगली केली . पहिल्या सेटमध्ये त्यांना एकाही ब्रेकपॉइंटचा सामना करावा लागला नाही . दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी तिसऱ्याच गेममध्ये ब्रेक मिळविला होता पण सहाव्या गेममध्ये त्यांची सर्व्हिस खंडित झाली . मग बाराव्या गेममध्येही त्यांनी सर्व्हिस गमावली . निर्णायक सुपर टायब्रेकमध्ये पेस - भूपती यांनी 8 - 9 अशा स्थितीस एक मॅचपॉइंट वाचविला . मग मात्र त्यांनी सलग तीन गुण जिंकले . काँग्रेस शेतकरी कामगार पक्षातून आत बाहेर उड्या मारण्यात , विधानसभा , पंचायत समित्या यांच्या निवडनुका लढण्यात अन मंत्री बनन्याची स्वप्नं बघण्यात हे साहेब एवढे मग्न असतात की वीज विकत घ्यायची असते हे माहित करुन घ्यायला त्यांना अद्याप वेळच मिळालेला नाही . तुझ्या पहील्या अल्बमला जसे आतुन काहीतरी झाले होते तसेच काहीसे हा लेख वाचल्यावरही होत आहे . नेहेमीप्रमाणेच यावेळीही वैभव जोशी माझा मित्र आहे हे नव्या अभिमानाने सांगता येईल आता . नागपूर - राजस्थानच्या धरतीवर महाराष्ट्रातही जिल्हा नियोजन समितीचे ( डीपीसी ) अध्यक्ष जिल्हापरिषद अध्यक्षांना करावे , असा प्रस्ताव केंद्रापुढे आला आहे . सध्या पालकमंत्री डीपीसीचे अध्यक्ष आहेत . या समितीवर जिल्हापरिषदेचे मोठ्या संख्येत सदस्य आहेत . त्यांना सभेत मिळणारी वागणूक ग्रामीण भागात मंजूर निधीचा होणारा खर्च लक्षात घेता अध्यक्ष बदलण्याचा नवा विचार पुढे आला आहे . काही दिवसांपूवी मुंबईत बाराव्या वित्त आयोगासंदर्भात केंद्राच्या नियोजन समितीने बैठक आयोजीत केली होती . ही योजना ११ व्या योजनेच्या उर्वरीत भागामध्ये म्हणजेच २०१० - ११ आणि २०११ - १२ मध्ये राबविली जाईल . पहिल्या वर्षामध्ये आयसीएआरच्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये हवामान बदलाचा महत्त्वाच्या अन्नपिकांवरील आणि पशुधनावरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी रु . २०० कोटी खर्चून अद्ययावत उपकरणे आणि मोजणी प्रणाली वापरून संशोधनसंबंधी सुविधा मजबूत केल्या जातील . याच वर्षात किमान १५ राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प झोनचे दुर्बलताविषयक तपशीलवार मूल्यांकन केले जाईल . त्याचबरोबरीने याआधीच निवडलेल्या देशातील सर्वात दुर्बल अशा १०० जिल्ह्यांमध्ये उपलब्ध हवामान - लवचिक पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल ज्यामध्ये दर जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राद्वारे किमान १००० शेतक - यांचा सहभाग असेल . २०११ - १२ मध्ये उष्मा आणि दुष्काळाचा ताणा सहन करण्यासाठी पिकांमध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन पद्धतशीर संशोधन कार्यक्रम , समायोजन आणि सुधारणांसाठी नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि प्राण्यांमध्ये उष्म्याचा ताण कमी करण्यासाठी उन्मेषशाली पशुधन व्यवस्थापन पद्धतींची सुरूवात केली जाईल . याला तर हजारो मोदक . . हीच खरी देशसेवा ठरेल रे . . बोलपटाचा जमाना येतो आणि नाटकधंदा मागे पडतो . मराठी रसिकांच्या पदरात अलौकिकतेचं , संपन्नतेचं , समृद्धीचं , श्रीमंतीचं दान टाकणार्‍या , एका जमान्यात उत्तुंग वैभवाचे दिवस पाहिलेल्या नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या आयुष्याला उतरती कळा लागते . महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांचं एक वचन आहे - ' जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे . . ' तेच खरं . . ! महत्त्वाचे म्हणजे मायबोली येथेमराठी उद्योजक या गटात सामील व्हा ! स्वागतम . . . . ! ! माझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत . . . ! ! माझ्या साईटवरील सर्व लेख , कविता , गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत . या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती . येथील साहित्य copy - paste करून इतरांना - मेल करू नका . आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात , साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या . संदर्भ देतांना लिंक आणि लेखक , कविचे नांव अवश्य नमुद करा . आपला नम्र - गंगाधर मुटे पोपटीचा न्येक्ष्ट व्हर्जन भुजिंग गटगचे सूतोवाच झाले , संयोजकाचे पदासाठी भरती चालू आहे . वरील ३अ बरोबर की ३आ बरोबर हे समजण्यासाठी कोणी ईसीजीचा अभ्यास केला पाहिजे , असे म्हणणे ठीक वाटत नाही . ( तुमचा सध्या ईसीजीचा अभ्यास नसेल तर ) तुम्हाला ३अ आणि ३आ पैकी कुठला निष्कर्ष आणि शी सुसंगत वाटतो ? हे उत्तर देण्यासाठी ईसीजीचा अभ्यास जरुरीचा आहे , असे तुमचे मत आहे का ? याच न्यायाने उद्या ध्यान लावण्याचे प्रकार शिकवले , पण आमचे ध्यान मात्र काही लागले नाही म्हणून तुम्हाला दलाई लामांनाही न्यायालयात खेचता येईल अशी मला आशा आहे . आसारामजी आपल्या नावापुढेही आपण बापू नाव लावलेत , त्याचा तरी मान राखून काहीतरी बोला . परवा गुरूपौर्णिमा झाली , आपण पुण्यात किती छान कार्यक्रम केलात , हाच आपला संदेश समजायचा काय ? आपल्याकडून जाहीरपणे वरील प्रकारावर प्रवचन अपेक्षित आहे . नरेगा एक परिचयupनरेगा : आंध्र प्रदेश ने रचा इतिहास अयि शरणागत वैरि वधूवर वीर वराभय दायकरे त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूलकरे | दुमिदुमि तामर दुंदुभिनाद महो मुखरीकृत तिग्मकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते | | 6 | | फुलं मस्तं आहेत ! पहीलं ( आयरिस ) आणि शेवटून दुसरं इथे खूपच दिसतात . . या बोराच्या झाडावर आमचे बालपण गेले असे म्हणायला हरकत नाही . मी तशी बर्‍यापैकी घाबरट होते . झाड बीड चढायचे साहस भानगडीत पडत नसे . पण हे झाड घरातच असल्याने त्याच्याभोवती पूर्ण कौले आणि पत्रा होता . तेव्हा नुकताच घरी टिव्ही आल्याने बाजूलाच एक अँटेना लागला होता . त्यावर चढण्याची परवानगी नसे . पण मी मैत्रिणींसोबत लपून छपून जीव मुठीत घरून त्यावरून कौलावर चढत असे . तिथे झाडाची सर्व बोरे अगदी हाताशी येत . मग आम्ही फ्रॉकचे ओचे भरून बोरे गोळा करीत असू . तेव्हा आजसारख्या प्लॅस्टीकच्या पिशव्या नव्हत्या . एक मैत्रिण बोरे घेऊन वर थांबत असे आणि बाकी खाली उतरीत . खाली सर्वजणी आपापले ओचे घरून उभ्या रहात . मग वरची मैत्रिण बरोबर नेम घरून एकेकीच्या ओच्यात बोरे टाकीत असे . त्यातील काही बाहेर पडत . मग सोबत असलेली लिंबूटिंबू पोरं त्याकरीता भांडत . मग आम्ही त्याचे वाटप करीत असू . सर्वांना सारखी बोरे येत . असा आमचा जवळजवळ रोजचाच कार्यक्रम होता . सुज्ञांना जर काही ( सु ) वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्याच बऱ्या . ( keep silent ) सलमान खान संजयदत्त यांना बद्धकोष्ठं म्हणजे मराठीत कॉन्स्टिपेशन झालं आहे का ? वयाच्या दहाव्या - अकराव्या वर्षी हे निरिक्षण आणि अशी कलाकृती ! मैत्रेयी , तुझं पिल्लु खूप बुध्दीमान आहे ! 6 . हरवंश दीक्षित प्रेस विधि और अभिव्यक्ति स्वातंत्र्य पृथ्वी , आप , वायू , तेज आणि आकाश या पंचमहाभूतांनी व्यापलेल्या विश्वात मनुष्यप्राणी हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे . प्राथमिक अवस्थेत मानवाने कडाडणाऱ्या विजा , धो - धो पडणारा पाऊस आणि सुसाट वाहणारे वारे या निसर्गाच्या रौद्रभीषण रूपाची पूजा केली . मानवी बुद्धीचा जसजसा विकास झाला तसतशी आपण निसर्गावर मात करू शकू याची त्याला जाणीव झाली आणि नैसर्गिक देणगीचा तो उपभोग घेऊ लागला . अर्थात असा उपभोग घेताना सुसंस्कृत मानवाने निसर्गाबद्दल कृतज्ञता आणि आदराची भावना ठेवली . वाढत्या लोकसंख्येबरोबर गरजाही आपोआप वाढल्या आणि संस्कारदेखील बदलले . परिणामी त्याचा बेदरकारपणा वाढला आणि तत्त्वे झुगारून अल्पावधीत गडगंज संपत्ती कमवण्याच्या लालसेपोटी मानवाने निसर्गाची लयलूट करण्यास सुरुवात केली . स्वत : च्या भविष्याची तसेच भविष्यकालीन पिढीचा विचार करता नैसर्गिक संपत्तीबाबत केवळ उपभोगाचीच भावना त्याने बाळगली . शेतीसाठी , औद्योगिकीकरणासाठी , रस्त्यांसाठी , धरणासाठी जंगले साफ केली . भारत देशात स्वातंत्र्योत्तर पहिल्या वीस - बावीस वर्षांत सुमारे ३४ लाख हेक्टर जंगलक्षेत्र साफ करण्यात आले , खनिज संपत्ती अविवेकाने वापरली , प्रदूषके निर्माण केली आणि निसर्गाच्या घटकांचे संतुलन बिघडविले . या सर्वांचा परिणाम म्हणून महापुराच्या आपत्ती ओढवल्या , सुपीक जमिनी उजाड झाल्या , कित्येक वनस्पती आणि प्राणीजाती नामशेष झाल्या . भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने १९८० साली केलेल्या अंदाजानुसार देशाच्या एकूण ३२९ दशलक्ष हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १७५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे विविध पर्यावरणीय प्रश्नांनी ग्रासलेलं आहे . खरे तर राष्ट्नीय नवनीतीनुसार ३३ टक्के वनाखाली असावे असे अपेक्षित आहे . जपान , जर्मनी , अमेरिका यासारख्या देशात / भूभागापेक्षा जास्त वनक्षेत्र आहे . जगातील दरडोई वनक्षेत्राचे प्रमाण . हेक्टर एवढे आहे , तर भारतात ते . ०८ हेक्टर एवढेच आहे . प्रचंड प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे डोंगर उघडेबोडके झाले आहेत . अशा या ओसाड क्षेत्रावर पडणाऱ्या पावसामुळे दरवर्षी ४५ ते १४० टन एवढी माती प्रती हेक्टरी वाहून जाते . अशा प्रकारे भारतातील सुमारे ६०० कोटी टन सुपीक माती दरवर्षी वाहून जाते आणि त्याचा विपरीत परिणाम देशाच्या अन्नधान्य उत्पादनावर होतो . एकदा वाहून गेलेली माती परत कधीही येत नाही . ही अतिशय गंभीर बाब असून याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे . अन्यथा ११० कोटी लोकसंख्येला जगविणे कठीण जाणार आहे . याशिवाय अनियमित पाऊस , नापीक जमीन याचा परिणाम म्हणून पोट भरण्यासाठी लोक शहराकडे निघून जातात . अमेरिकेचे माजी अध्यक्ष ॉर्ज वॉशिंग्टन यांनी असे म्हटले आहे की ` जो देश आपली माती वाचवू शकत नाही तो आपला देश वाचवू शकत नाही . ' पाण्याची आवश्यकता सुमारे २७८८ दशलक्ष घनमीटर इतकी भासणार असून त्या दिशेने आतापासून पाऊल उचलले नाही तर देशाला तीव्र पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागेल . देशातील हजारो धरणांमध्ये एकूण पडणाऱ्या पावसाच्या सुमारे १० टक्के पाणी साठविले जाते . बाकी पाणी वाहून जाते . महाराष्ट्नच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आणखी कितीही धरणे बांधली तरी बागायती क्षेत्र जास्तीत जास्त २६ ते ३० टक्केच होऊ शकते जे आज १५ - १६ टक्केच आहे म्हणजेच सुमारे ७० - ७५ टक्के क्षेत्र हे पडणाऱ्या पावसावरच अवलंबून राहणार आहे . आणि त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे . अर्थात समस्या कितीही गंभीर असली तरी तिला उत्तर हे असतेच , या न्यायानुसार जल , जमीन जंगल वाचविण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा शास्त्रोक्त विकास हा उपाय आहे . अशा प्रकारचे काम गेल्या १५ - २० वर्षांत सुमारे ३६००० हेक्टर क्षेत्रावर सुमारे ७०० गावांमध्ये केल्याने त्या गावांचा कायापालट झाला आहे . बाराही महिने टँकरने पाणी पुरवठा होणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न सुटला असून गावे आता टँकरमुक्त झाली आहेत . विशेष म्हणजे पडीत क्षेत्रे तसेच पावसावर विहीर सिंचनावर अवलंबून असणारी क्षेत्रे आता कायम स्वरूपी उत्पादित झालेली आणि दारिद्य्र रेषेखालील लोकांचे प्रमाण अशा गावांतून कमी झाले आहे . उदाहरणार्थ , म्हसवंडी , हिवरेबाजार , भोजदरी ही संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील विरखेल , सामी तालुका , धुळे जिल्हा किंवा कृष्णापूर वराड ही चोपडा तालुका जळगाव जिल्ह्यातील गावे . सलग समपातळी चराच्या तंत्राचा वापर केल्यास कमीत कमी पर्यावरणाचा ऱ्हास नक्कीच थांबविता येतो हे सिद्ध झाले आहे . सी . सी . टी . अर्थात सलग समपातळी चराचे तंत्र हे शिकण्यास तसेच अवलंबिण्यास फार सोपे आहे . हे तंत्र नेहमीच्या प्रचलित उपायाच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे . यात एक किलो लोखंड अथवा एक किलो सिमेंटही लागत नाही . फक्त मन , मस्तिष्क आणि मनगटाची सांगड असली की बस्स . जमिनीची धूप थांबवून पाणी अडविण्यासाठी अत्यंत प्रभावी असे तंत्र जैवविविधता वाढविण्यास मदत करते . थोडक्यात म्हणजे ` आखूड शिंगी , कमी खाणारी जास्त दूध देणारी गाय ' आपणास हवी असते असे तत्त्व आहे . पाणी जर नियंत्रणाखाली ठेवले नाही तर ते स्फोटक बनते हे आपण पुराच्या आपत्तीवरून शिकलोच आहोत . आणि म्हणून अशा पाण्यास नियंत्रणाखाली ठेवण्याची आवश्यकता आहे . ढगातून पडणारा पाऊस जेव्हा मोकळया जमिनीवर आदळतो तेव्हा तो जमीन दाब देऊन घट्ट करतो त्याचबरोबर वरचा सकस थर ढिल्ला करतो . परिणामी जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता कमी होऊन जमिनीत पाणी जिरता ते वाहू लागते आणि स्वत : बरोबर माती वाहून नेते आणि जमिनीची धूप होते , ज्याचे अनेक दुष्परिणाम आपणास भोगावे लागतात . पाणवहाळ क्षेत्रात शास्त्रोक्त सी . सी . टी . अर्थात सलग समतल चराचे तंत्र मोलाची कामगिरी करते . जमिनीची धूप जवळजवळ पूर्णपणे थांबवून पाणी जिरण्याची क्रिया वाढीस लागते . त्या क्षेत्रात पडणारा पाऊस तेथेच अडविला जाऊन जमिनीतील पाण्याची पातळी वाढते , ओल वाढते , मातीचे संरक्षण केले जाऊन पिकास वृक्ष वाढीस पोषक वातावरण निर्माण होते . जैवविविधता वाढते . परिसरातील विहिरीची तसेच तलावाच्या पाण्याची पातळी वाढते . पुरावर नियंत्रण होते . केवळ एका पिकाऐवजी दोन पिके घेता येतात . चाऱ्यात वाढ होऊन जनावरांचा चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न सुटतो . शेतकरी नगदी पिेके घेऊ लागले आहेत . सलग समतळ ( सीसीटी ) चराचे तत्त्व थोडक्यात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल . जे पळते त्याला ( पाणी ) चालवा जे चालते त्याला आडवा / थांबवा जे थांबले त्याला जिरवा जेव्हा एक मि . मी . पाऊस एक हेक्टर क्षेत्रावर पडतो तेव्हा ते पाणी १० . मी . म्हणजेच १० हजार लीटर अर्थात एक टँकर एवढे भरते . बाजारभावाप्रमाणे सुमारे ५०० रुपये प्रती टँकर किंमत धरल्यास त्याची दर हेक्टरी किंमत ( ३२४ ५०० ) , ६२ , ५०० रुपये एवढी होते . हे पाणी आपण योग्यरीत्या अडविले नाही तर तेवढा आपला तोटा होतो . गेल्या १५ - २० वर्षांत शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या ३६०० हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी सरासरी १० . मी . प्रति हेक्टर या दराने , ६० , ००० . मी . पाणी अडविले जात आहे . त्यामुळे त्या त्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून पडीत क्षेत्रावर वृक्षराजी अनंदाने डोलत आहे . शिवार आता पिकांनी फुलू लागले आहे . चारा वाढल्यामुळे गावात दूधदुभते वाढले असून नगदी पिकांमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे . तसाही जैवविविधतेबाबत महाराष्ट्न् एके काळी समृद्ध होता ; मात्र अतिचराई , अवैध कटाई यामुळे जैवविविधतेवर घाला आला आहे . मात्र प्रामाणिक प्रयत्नाने आणि शास्त्रीय पद्धतीच्या अवलंबनाने आपण हा सर्व परिसर पुन्हा हिरवागार जैवविविधतेने नटवू शकतो असा विश्वास सी . सी . टी . च्या कामामुळे निर्माण झाला आहे . आता गरज आहे ती भाकड जनावरे कमी करून अवैध चराई थांबविण्याची . क्षेत्रात प्रामाणिक संरक्षण देऊन वृक्षराजी जोपासण्याची तसेच राजकीय इच्छाशक्तीची आणि प्रामाणिक प्रयत्नांची . असे झाल्यास साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे - फुलातील वाळवंटे , हसतील शुष्क राने नटतील भू उजाड , गातील पक्षी गाणे नवजीवन प्रदाता चैतन्य ओतणारा सुकल्यास हसविता , आला वसंतवारा . वसंत टाकळकर ११९५ / २६ , मुकुंद अपार्टमेंट , शिवाजीनगर , पुणे वर्गाक्षराणी वर्गे वर्गे वर्गाक्षराणी कात मौ यः खद्विनवके स्वरा नववर्गे वर्गे नवान्त्यवर्गे वा ह्म्म ! चांगली कल्पना आहे . पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तरी त्यानंतर पंचायतीला विश्वासात घेऊन एखाद दोन सन्माननीय सदस्यांची नेमणूक करायला हरकत नाही ! तुम्हाला अ॑गावर कोणी " फुल " फेकुन मारल तर तुम्ही काय कराल . एखादी कविता आवडल्यावर ' आवडली ' असं लिहिणं ही बांधिलकी असेल तर नावडल्यावर ' नावडली ' असं लिहिणं हिसुद्धा बांधिलकीच नाही का ? नावडली तर दुर्लक्ष करा हा आग्रह का ? मी फक्त तळीरामांचे सदर विडंबन वाचून माझ्या मनात तात्काळ जे विचार आले तेच इथे प्रतिसादरुपाने मांडले आहेत . . . छोट्या बहरची गजल लिहिणं खायचं काम नाही , नाही ? पुलस्ति , सुधारणा तिथेच केल्यात मूळ कंसात ओळी ठेऊन . ' वेचशिल ' पिडणार बहुतेक जुन्या वहीतली फुले जरी कधीच वाळली - कुणी चुकार पाकळी उसासते कधी कधी > > मात्र हुंड्यासाठी सुनेला जाळून मारणाऱ्या सासवा आजही आहेत . त्यांना कायदेशीर पणे अटकही होते असे दाखवणारे चित्रपट का बनवत नाहीत ? अशा सासवा म्हणजे खुनीच की . पुरुष बिचारा एक खून केला की तुरुंगात खितपत पडतो . मात्र घराघरातींल अशा " दहशतवादी " बायकांचे काय करायचे ? आम्ही काल आय२० पाहिली . बहुदा बुक करु . कुणाचा वाइट अनुभव असेल तर कळवा

Download XMLDownload text