EN | ES |

Text view

mar-44


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

नवी दिल्ली - & nbsp भारतीय जनता पक्षामध्येच राहण्याच्या गोपीनाथ मुंडे यांच्या घोषणेमुळे कॉंग्रेस प्रवेशाच्या केवळ वावड्याच असल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यातून मुंडेंच्या विरोधात गडकरी गटाकडून ठराविक बातम्या पेरण्यात आल्याचीही नवी चर्चा रंगली आहे . " कॉंग्रेसशी संपर्काच्या बातम्यांमागे नेमके कोण आहे , हे पत्रकारांनाच चांगले माहीत आहे ' , या मुंडे यांच्या उघड वक्तव्यामुळे या चर्चेला धुमारे फुटले आहेत . दुसरीकडे , कॉंग्रेसनेही या राजकीय धुळवडीशी संबंध नसल्याचे म्हणून हात झटकले आहेत . नाराज मुंडे कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती . मात्र , अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यामागे गडकरी गट कार्यरत असून , त्याचे मुंबई आणि दिल्ली उगमस्थान असल्याचे पक्षातील नेत्यांकडून खासगीत सांगितले जात होते . मुंबईमध्ये भाजपच्या आमदार खासदारांच्या बैठकीनंतर मुंडे काल ( ता . 21 ) रात्री उशिरा मुंबईहून दिल्लीत परतल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बैठक झाल्याची त्याचप्रमाणे ते सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांना भेटल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती . सोनाली सौंदर्याचे म्हणायचे तर तू ठीक आहेस , मेकप केल्यावर छान दिसते , पण अभिनयाचे काय , नटरंग मध्ये नुसती छान दिसली अभिनय कुठक नाही . उगा सुंदर बाहुली होण्यात काय अर्थ अभिनय जप . तुला खूप शुभेच्छा . . . . ! ! ! त्याचा दुष्परिणाम असा की , यष्टीरक्षक हा कंडक्टरसाठीचा मराठी शब्द आहे आणि यष्टीचीत म्हणजे बशीने केलेला ऍक्सीडेंट / आक्शिडन / अपघात असे समजत होतो . दस होर केडा रब दा दवारा असां ते तैनु रब मनिया बर्‍याचदा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्याचा फायदा घेऊन छळ केला जातो . त्यातून बाहेर पडायला मार्ग नसतो . आर्थिक स्वावलंबन असले म्हणजे तिला आर्थिक स्वातंत्र्य असेलच असे नाही . त्यावरही काही पुरुष आपला ताबा ठेवतात पण स्वावलंबन असले तर त्रासातून बाहेर पडण्याचा एक महत्त्वाचा मार्ग उपलब्ध होतो . गुजरातच्या " भु - खंड संगणकीकरण " बद्दल माहीती देतांना एका अधिकार्‍याने सांगितलेला हा किस्सा : श्रीनगर - मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चरर - - शरिफ येथील पंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती आज पोलिसांनी दिली . हसीना बेगम ( वय ४० ) असे या महिलेचे नाव असून , तिची कारपोरा या गावात हत्या करण्यात आली आहे . काश्मीरमध्ये १३ एप्रिलपासून सुरु झालेल्या पंचायत निवडणुका १६ टप्प्यात होणार आहेत . या निवडणुकांदरम्यान पहिल्यांदाच उमेदवाराला ठार मारण्याची घटना घडली आहे . बेगम यांना गोळ्या लागल्यानंतर त्यांना पुलवामा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र , उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . त्या या निवडणुकीत पिपल्स डेमोक्रेटिक पक्षातर्फे ( पीडीपी ) लढत होत्या . मुहब्बत ज़िन्दा रहती है मुहब्बत मर नहीं सकती अजी इन्सान क्या ये तो ख़ुद से डर नहीं सकती खगोलशास्त्रीयों को माचो की खोज के लिए काफी सारी परेशानीयां आयी है उन्हे एक ऐसे पिंड की खोज करनी थी जो खगोलिय दूरीयो पर है और प्रकाश उत्सर्जित नही करता है लेकिन यह कार्य अब नयी तकनिको से आसान होते जा रहा है ज्या - ज्या भिंतींवर खुणा आहेत त्या भिंतींच्या अगदी जवळ पर्यटकांना जाता येत नाही . पण पहिल्या भिंतीला काटकोनात एक अगदी तशीच भिंत होती . मी त्या भिंतीच्या अगदी जवळ गेले . नकळत त्या जुन्या विटांवरून हात फिरवला . मान वर करून पाहिलं . जीव वाचवण्यासाठी म्हणूनही त्या भिंतीवर चढणं निव्वळ अशक्य कोटीतलं वाटत होतं . तरीही त्यावेळेस अनेकजणांनी तसा प्रयत्न केला असेल आणि त्यात ते असफल झाले असतील , हकनाक प्राणाला मुकले असतील या विचारानं डोळ्यांत टचकन्‌ पाणीच आलं . . . एकाच शहरातली हाकेच्या अंतराच्या फरकानं गोळीबार झालेली दोन ठिकाणं . . . प्रसंग , काळ वेगवेगळा असला तरी गोळीबाराच्या वेळच्या घटना विस्मृतीत जाऊ नयेत म्हणून दोन्ही ठिकाणी त्याची साक्ष देणार्‍या उद्‍ध्वस्त बांधकामांची जपणूक झालेली . . . नतमस्तक व्हावंसं वाटणारी माणसंही दोन्ही ठिकाणी . . . पण एके ठिकाणचं नतमस्तक होणं देशभक्‍ती , राष्ट्रभक्‍तीची जाणीव करून देणारं , तर दुसर्‍या ठिकाणी फुटीरतावादाचं आता शमलंय असं वाटणारं वादळ अजूनही निमालं नसल्याच्या खाणाखुणा . . . उपचर्चा : र्‍हस्व दीर्घचा कितपत उपयोग आहे . मला बरेचदा ऐकून ठरवता येत नाही . एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक इतिहासाकडून आपण नेमकी कोणती शिकवण , कोणता वारसा घेतो ? पूर्वसुरींची उद्दिष्टं , त्यामागचा विचार , त्यासाठींचा त्याग , संघर्ष यातलं किती आणि काय येतं आपल्या समजुतीच्या आवाक्यात ? आत्मसात काय होतं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांकडे काय पोचवलं जातं ? परंपरा संक्रमित होते ती संघर्षाची की स्वतंत्र विचारांची की नुसतीच विभूतीपूजेची ? पुढच्या पिढीच्या जडणघडणीत आपलं योगदान काय ? एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक हे आणि असे बरेच प्रश्न मांडते . ' इवली झालेली तलवार ' , ' आधीच पाठीतून वाकलेले ( अनुयायी ) ' , ' हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता ' यांसारख्या प्रतिमा / ओळी अतिशय प्रभावीपणे येतात . शेवटी जगताना असे प्रश्न पडणंच महत्त्वाचं . ' साधी सोपी उत्तरं ' असं काही नसतंही आणि नसावंही , नाही का ? जनाअंदोलन उभे राहिले तर उत्तमच पण याचा राजकीय फायदा उठवला जाऊ नये , हि इच्छा . नागपूर - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी ( महाजनको ) सोबत केलेल्या कराराची माहिती महापालिका आयुक्‍तांनी एका आठवड्यात सादर करावी , असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिला . नागपूर शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नागनदीमुळे कन्हान आणि वैनगंगा नदी प्रदूषित झाली आहे . तेव्हा सांडपाण्याचे शुद्धीकरण करून सोडण्यात यावे , त्याकरिता महापालिकेला आदेश द्यावेत , अशी विनंती करणारी जनहित याचिका धार्मिक फाउंडेशन यांनी दाखल केली . तर नागनदीतील पाणी शुद्धीकरण करण्याकरिता महापालिकेला सन 2040 पर्यंतची प्रतीक्षा करावी लागेल , असे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते . त्या वृत्ताचीदेखील न्यायालयाने स्वत : हून दखल घेत जनहित याचिका दाखल केली . नागनदीतील प्रदूषित पाणी कन्हान नदीतून वैगगंगा नदीत पोचत आहे . तर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द धरणातील पाणीदेखील त्यामुळे प्रदूषित झाले आहे . त्यामुळे धरणातून शेतीला प्रदूषित पाण्याचा पुरवठा होणार असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले . दोन्ही याचिकांवर आज न्या . व्ही . सी . डागा आणि न्या . अरुण चौधरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली . दरम्यान , नागनदीतील पाणी शुद्धीकरण करण्याकरिता जेएनयूआरएम अंतर्गत प्रकल्प मंजूर झाला असून , त्याकरिता महाजनको कंपनीसोबत करार करण्यात आला आहे . त्यानुसार , करार सन 2012 मध्ये अमलात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला . परंतु , न्यायालय मित्र ज्येष्ठ विधिज्ञ के . एच . देशपांडे यांनी महापालिकेचा दावा खोडून काढला . महाजनको भांडेवाडी येथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणार आहे . तेथून शुद्ध केलेले पाणी कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाकरिता नेण्यात येणार आहे . त्या प्रकल्पाकरिता महापालिका तब्बल 70 टक्‍के म्हणजे 90 कोटी रुपये खर्च करणार आहे . परंतु , हा प्रकल्प कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार , त्याबाबत कोणतीही कालमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही , याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले . त्यामुळे सांडपाणी शुद्धीकरणाकरिता केलेला करार म्हणजे धूळफेक असून , कागदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला . सदर युक्‍तिवाद गांभीर्याने घेताना खंडपीठाने महापालिकेला चांगलेच फटकारले . महाजनकोसह केलेल्या कराराची माहिती सादर करण्यात यावी . त्या करारातील किती अटी आणि शर्तींची पूर्तता महापालिकेने आजवर केली , करार आमलात आणण्याकरिता कोणते निर्णय घेतलेत , करार कधी अंमलात येणार आणि पूर्ण होणार त्याची कालमर्यादा नमूद केलेली नाही , तेव्हा त्यासंदर्भातील रेकॉर्ड सादर करावेत . करारानुसार , महापालिकेला 70 टक्‍के आर्थिक भार उचलायचा असल्याने त्यासंदर्भात अर्थसंकल्पात तरतूद केली आहे काय , तसेच प्रकल्पाकरिता पर्यावरण मंजुरीकरिता अर्ज केला आहे काय , असे प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केले आहे . त्या मुद्द्यावर आगामी आठ दिवसांत महापालिका आयुक्‍तांना शपथपत्र दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे . याचिकाकर्त्यातर्फे ऍड . आशुतोष धर्माधिकारी , महापालिकेतर्फे ऍड . सी . एस . कप्तान , शासनातर्फे अतिरिक्‍त सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली . गोड्या पाण्यातील मासे हिल्सा रोहू बेटकी कटला जिताडा निर्जीव पार्थीवास माझ्या कवटाळुन रडू नको जन्म नवा घेण्यासाठी टाकली मी कात आहे > > > सुंदर कविता . पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे . दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे . अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे , पेटके येतात . चहा बंद . गोगल वापरणे मस्ट . कूल कूल पावडर वापरू नये . नई दिल्ली . हल्दी का एक और गुण सामने आया है हालांकि इस बार यह हमारी सेहत से संबंधित नहीं है वैज्ञानिकों . . . मुळात व्यापकपणे चर्चा करायची झाली तर स्वयंपाक या शब्दालाच आक्षेप घेता येईल . या शब्दाची व्याख्या लोकशाहीच्या व्याख्येच्या अंगाने करता येते . स्वयं + पाक = स्वतः केलेला , स्वतःसाठीचा , फक्त स्वतःचा पाक . ही व्याख्या अर्थातच अत्यंत स्वार्थी आहे हे उघड आहे . स्वयं हा शब्दच सध्या थोडा डागाळलेला आहे - हा त्याच शब्दाचा स्वयंदोष असावा . आता स्वयंसंपादनच घ्याना . . . त्यातही या स्वार्थी छटा आहेत म्हणूनच संपादकांनी तो अधिकार काढून घेतला आहे . एखाद्या टीनेजरकडून स्वयंपाक करण्याचा हक्क कुणीही पालक काढून घेईलच ना , तसंच . त्यांनी उगाच खोडसाळपणे भलत्या ठिकाणी स्वयंपाक करून ठेवला तर ? असो . थोडे भरकटलो . पण स्वयंपाकाऐवजी मी सैपाक हा जास्त घरगुती शब्द वापरणं पसंत करेन . त्याचा अर्थ व्यापक आहे - एकाने एकट्यासाठी , एकाने फक्त दुसऱ्यासाठी , किंवा दोघांनी मिळून एकमेकांसाठी , किंवा अनेकांनी एकत्र या सगळ्यांना तो शब्द सामावून घेतो . लेख परत वाचल्यावर अजून एक वैशिष्ट्य लक्षात आले . गोडबोलेसाहेबांनी ' नेम ड्रॉपिंग ' या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे . प्रचलित पद्धतीप्रमाणे नेम ड्रॉपिंग प्रसिद्ध व्यक्तींची नावे सहजरीत्या संभाषणात आणून सूचकपणे केले जाते . इथे मात्र मी यांना , यांना आणि त्यांनाही ओळखतो अशी यादीच देउन गोडबोलेसाहेबांनी एक नवा पायंडा पाडला आहे . ( मराठी पाउल पडते पुढे ? ) - - - - " काय करणार ? जुनी खोड . स्वतःलाही सोडलं नाही . नको ते प्रश्न , नको त्या शंका विचारणारच . " - - मास्तर , सामना चित्रपटात . वाट चुकलेल्या कोकरासारखी बावरलेली जगण्याचं कारणच विसरलेली प्रत्येक क्षण मनातून भेदरलेली > > > > खूपच छान लिहिलं आहेस . भावलं . पंढरपूर - राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांसह संत ज्ञानेश्‍वर महाराज , संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अन्‌ राज्यभरातील विविध संतांच्या पालख्या आज पंढरीत विसावल्या . " भाग गेला शीण गेला , अवघा झालासे आनंद ' अशी स्थिती झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने अवघ्या पंढरीत भक्तीचा महापूर आला . टाळ - मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या अखंड जयघोषामुळे पंढरी दुमदुमून गेली . दरम्यान , उद्या पहाटे शासनाच्या वतीने विठ्ठलाची महापूजा होणार आहे . वैष्णवांचा भक्तीमेळा विठुरायाच्या भेटीसाठी चंद्रभागेतीरी जमला होता . " पंढरीची वारी आहे माझ्या घरी ' या भावनेने वारकरी आनंदात टाळमृदंगाच्या तालावर कमरेवर हात ठेवून उड्या मारत आनंद घेत होते . पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये सकाळपासूनच उत्साह होता . संत ज्ञानेश्‍वर महाराज , संत तुकाराम महाराजांसह विविध संतांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती . वाहने लवकर काढण्यासाठी दिंड्यांमध्ये सकाळी नऊपासूनच जेवणे सुरू केली होती . सकाळी अकरापासून अन्य संतांच्या पालख्या वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या . त्यामध्ये संत मुक्ताबाई , संत निवृत्तिनाथ , संत सोपानदेव , संत गोरा कुंभार , संत जगनाडे महाराज यांच्यासह अन्य संतांचा समावेश आहे . पंढरपूरमधून माउलींना सामोऱ्या गेलेल्या पालख्याही भेटून परत जात होत्या . अडीच वाजता संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी निघाली . काही अंतर चालल्यानंतर परंपरेप्रमाणे भाटे यांच्या रथात माउलींची पालखी ठेवण्यात आली . सजविलेला रथ वडार समाजाचे भाविक ओढत होते . माउलींच्या दर्शनासाठी मध्येच झुंबड उडत होती . सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान माउलींचा रथ इसबावीजवळ आला . दरम्यान , संत तुकारामांच्या पालखीला उशीर झाल्याने माउलींची पालखी पुढे काढून घेण्यात आली . त्यानंतर चोपदारांनी उभे रिंगण लावून अश्‍वाला रिंगण दाखविण्यात आले . माउलींचा आणि स्वाराचा अश्‍व रथामागील काही दिंड्यांपर्यंत गेला . त्यानंतर फिरून रथाजवळ आला . तेथे अश्‍वांना प्रसाद देण्यात आला . त्यानंतर दोन्ही अश्‍वांना रिंगणात सोडण्यात आले . बेफाम वेगात अश्‍व अग्रभागी गेले . भाविकांनी टापांखालील माती कपाळी लावण्यासाठी गर्दी केली . दरम्यान , दिंड्यांमध्ये विविध खेळ रंगले होते . आरती झाल्यानंतर परंपरेप्रमाणे रथातील पादुका ऊर्जितसिंह शितोळे सरकारांच्या गळ्यात देण्यात आल्या . त्यांच्या उजव्या बाजूला मालक बाळासाहेब आरफळकर होते , तर डाव्या बाजूला वासकर महाराज होते . हे तिघे चालत पंढरीकडे निघाले . त्या वेळी पोलिसांनी कडे केले होते . पादुका घेतानाचे दृश्‍य मनाला भावणारे होते . हा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूरकरांनी मोठी गर्दी केली होती . पादुका पंढरपुरात नाथ चौकातील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरात समाज आरतीनंतर ठेवण्यात आल्या . दरम्यान , आषाढी एकादशीनिमित्त उद्या ( ता . 11 ) सकाळी माउलींच्या पादुका चंद्रभागा स्नानासाठी नेण्यात येणार आहेत . ही लिंक पहा , सर्व प्रश्नांची उत्तरे या सभेत दिली जातील . सुरेश वाडकरांनी फारच छान म्हटले आहे . त्यातही मला पहिले कडवे सर्वात जास्त आवडते . ' हे तो भगवंता मी नेणे ' हे वाक्य एका पाठोपाठ एक असे तीन वेळा म्हटले आहे . ते म्हणताना ' नेणे ' मधला ' णे ' आणि पुन्हा ' हे तो . . ' मधला ' हे ' ह्यामध्ये काहीच अंतर ठेवलेले नाहीये . ' नेणे ' हा शब्द इतका मस्त ताणलाय शेवटपर्यंत की ते असे ऐकू येते ' नेsssssssssणेहेतो ' . ऐकतना फार भारी वाटले मला ते . मी म्हणायचा प्रयत्न केला तर ते असे येते - ' नेsssssssणेssहेतो ' . त्या विद्यार्थिनीने सरळ - सरळ सगळेच मूळ लिखाण उचलले आहे - एका अर्थी हे बरोबर नाही कारण हे तिचे स्वतःचे विचार नाहीत . पण असो , असे चांगले विचार उचलण्याची बुध्दी झाली हे ही नसे थोडके ! मूळ लेख छानच आहे . आणि राहिला प्रश्न वातावरण - निर्मीतीचा तर ते फार बिकट होउन बसले असते . म्हणजे एकतर हे पक्षी उडत असतात , तेही अती वेगात आणि वेडेवाकडे त्यामुळे त्यांना टिपणे अवघड होते [ माझे शेकडो प्रयत्न वाया गेले पण हवा तसा फोटो नाही मिळाला : ( ] . आणि जेव्हा ते बसलेले असतात , जसे की ह्या फोटोमध्ये , त्या फोटोमध्ये पुलाचा कठडा आणि पाणी इतकेच दिसते ! ( जसे की मुळच्या फोटोत दिसतय ) , आणि सगळा हॅबिटॅट घेण्याच्या नादात कुठेतरी त्या पक्षाचे बारकावे सुटले असते असे मला वाटले ! ( आणि क्रॉप केलेला फोटो मला तरी जास्त सुंदर वाटला ! ) स्पेनने हा सामना - असा जिंकायला हवा होता कारण - मुळे अजुन त्यांचा दुसर्या फ़ेरीमधला प्रवेश अनिश्चितच आहे . चिली आधीच पोईंट घेवुन पुढे आहे अश्यात जरी स्पेन ने चिलीला हरवले तरी दोघे पाइंट्वर येतिल पण स्विस देखिल दुबळ्या होंडुरसवर सहज मात करु शकेल त्यावेळी जर आज जास्त गोल मारले असते तर नक्किच उपयोगी पड्ले असते , आणी जर स्पेन आणी चिलीचा सामाना बरोबरीत सुटला तर स्पेन सरळ बाहेर असेल . हांगकांग की मिडिया संस्थाओं ने पेइचिंग ऑलंपिक के उद्घाटन समारोह का सकारात्मक मूल्यांकन किया जमलिये मस्त . फक्त ते paras वेगळे करायचे बघ रे . पार किस पडतोय वेगळे करताना नाशिकला रविवार कारंजाच्या जवळ दगडू तेली म्हणून एक जुनं अन प्रसिद्ध मसाल्याच्या सामानाचं दुकान आहे . हा तिथला गोडा / काळा मसाला . आणि नाही रे . ब्लॉग नाही , इतरत्रं कुठेही नाही . . . इथे मायबोलीवरच जे काय ते सगळं . त्यामुळे धुंडाळून वाचाव्या लागतिल . मुंबई - & nbsp बॅडमिंटन क्वीन साईना नेहवालने " स्विस ' खुल्या ग्रॅंड प्रीक्‍स स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यामुळे जागतिक क्रमवारीत तिने तिसरे स्थान मिळविले आहे . & nbsp नेहवाल हिने इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश पुसून टाकत " स्विस ' खुल्या ग्रॅंड प्रीक्‍स स्पर्धेत विजेतेपद मिळविले . रविवारी ( ता . २० ) झालेल्या अंतिम लढतीत तिने दक्षिण कोरियाच्या जी ह्यून सुंग हिचा सरळ दोन गेममध्ये २१ - १३ , २१ - १४ असा पराभव केला होता . साईनाने कारकिर्दीत ग्रॅंड प्रीक्‍स सुपर सिरीजमध्ये मिळविलेले हे पाचवे , तर २०११ मधील पहिले विजेतेपद ठरले . कोरियाच्या बिगरमानांकित सुंगविरुद्ध तिने दुसऱ्यांदा बाजी मारली . यापूर्वी गेल्या वर्षी तिने सुपर सिरीजमधील इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिच्यावर विजय मिळविला होता . या स्पर्धेत साईनाला दुसरे मानांकन देण्यात आले होते . & nbsp एकवीस वर्षीय साईनाचे आता ६९ हजार ७२१ . २६३७ मानांकन गुण झाले आहेत तर आघाडीची झिन वॅंग ( चीन ) हिचे ८३ हजार ५०६ . आहेत . यीहान वॅंगचे ७३ हजार ५०६ . गुण आहेत . कथा और मान्यताएं नैमिषारण्य तीर्थ में शौनकादि ऋषियों ने सूत जी को प्रणाम कर शिवरात्रि व्रत के संबंध में प्रश्न किया , ' हे सूत जी ! पूर्व काल में किसने इस उत्तम शिवरात्रि व्रत का पालन किया था और अनजान में भी इस व्रत का पालन करके किसने कौन - सा फल प्राप्त किया था ? इसका उत्तर उन्हें ऐसे मिला - ' एक धनवान मनुष्य शिवरात्रि के दिन शिव मंदिर में गया एक सौभाग्यवती स्त्री वहां पूजन में लीन थी धनिक ने उसके आभूषण चुरा लिए लोगों ने उसके कृत्य से क्षुब्ध होकर उसे मार डाला , किंतु चोरी करने के लिए धनिक आठों प्रहर भूखा - प्यासा जागता रहा था , इसी कारण स्वत : व्रत हो जाने से शिवजी ने उसे सद्गति दी नवी दिल्ली - पंचांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या " रेफरल ' पद्धतीला भारतीय क्रिकेट मंडळाने आपला विरोध कायम असल्याचेच गुरुवारी स्पष्ट केले . आयसीसीच्या क्रिकेट समितीने " रेफरल ' पद्धतीचा वापर आता प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात करावा , असा प्रस्ताव आयसीसीच्या कार्यकारिणीकडे मान्यतेसाठी पाठवला आहे . या संदर्भात बोलताना " बीसीसीआय ' चे सचिव एन . श्रीनिवासन म्हणाले , " " या पद्धतीला असणारा आमचा विरोध कायम आहे . क्रिकेट समितीने केवळ प्रस्ताव पाठविला आहे . त्याला मान्यता मिळालेली नाही . जून महिन्यात जेव्हा कार्यकारिणीच्या बैठकीत या पद्धतीच्या मान्यतेचा मुद्दा चर्चेला येईल , तेव्हा आम्ही त्याला विरोधच करू . ' ' क्रिकेटमध्ये 2009 मध्ये सर्वप्रथम या पद्धतीच्या वापराची घोषणा झाली , तेव्हापासून बीसीसीआयने त्याला विरोधच केला आहे . यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत जरी ही पद्धती वापरली गेली असली , तरी त्यापूर्वी आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी घडल्या होत्या . " रेफरल ' पद्धती परिपूर्ण नसल्याचे बीसीसीआयचे मत आहे . विश्‍वकरंडक स्पर्धेत कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बाद देण्याचा तिसऱ्या पंचांचा निर्णय कसा चुकला होता हे दाखवून दिले आहे . स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या त्या साखळी सामन्यात तिसऱ्या पंचाने खेळपट्टी आणि अडीच मीटरच्या अंतराचा दाखला देत इयान बेलला नाबाद ठरवले होते . पण , त्यापूर्वी तशाच पद्धतीने धोनीला बाद दिले गेले होते . यानंतर बीसीसीआयने पत्राद्वारे आयसीसीकडे या निर्णयाविरुद्ध तीव्र आक्षेप व्यक्त केला होता . त्यानंतर स्पर्धा समितीने तातडीने अडीच मीटरचा निर्णयच रद्द करण्याचा निर्णय घेतला . विशेष म्हणजे विश्‍वकरंडक स्पर्धेत तिसऱ्या पंचांचेही अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते आणि अनेक प्रमुख खेळाडूंनी त्याच्या वापराला विरोध दर्शविला होता . त्यामुळे आता जून महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे . हे जरी खरे असले , तरी हलन्त हा शब्द हल् + अन्त असा आहे , हल + अन्त = हलान्त असा नव्हे . हल् म्हणजे व्यंजन . वा ! ताट पाहूनचं जीव तृप्त झाला आणि खव्याच्या पोळीइतक्याच भाज्या - भात छान दिसत आहे . " मला आता कळेनासं झालंय की प्यायलं कोण होतं ? मी प्यायलो होतो म्हणून मला आठवत नाही पण तुलाही कसं आठवत नाही की पुढे काय झालं ते ? आर यू शुअर की तू एखादा पेग मारला नाहीस ? " किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता . काही लोक असे आहेत की जे मेल्यावर त्यांचे शरीर ( मेंदूसोबत ) सुरक्षित ठेवण्याची तरतूद करून ठेवतात . काही कंपन्या त्यांचे शरीर शीतपेटीत बंद करून ठेवतात . अशा लोकांना असे वाटते की भविष्यकाळी त्यांना पुनर्जिवीत करण्याचा मार्ग सापडेल . आणि मग ते पुन्हा आयुष्य जगू शकतील . अशा लोकांचा कयास पूर्ण चुकीचा आहे असे लेखकाला म्हणायचे आहे का ? आणि ते कोणत्या आधारावर ? अभिनंदन ऋयाम . आगाऊ काय म्हणायला तुला नक्की ? हेहे हो ना ? तुला माहीत नाही मला जरा जास्तच आनंद झालाय हे मूळ गुजराथी नाटक होते असे वाटते . ( चू . भू . दे . घे . ) नसेल तर , माझ्या ID बद्दल बोलण्यास लिहण्यास कोणासही अधिकार नाही . ( असेल तर , मग रानच मोकळे ) अरे हो , एकदम कॅन्सल काय करता ? आम्ही गाडीत सतत मौजा ही मौजा वाजवत राहू असं म्हटलं तर . शिवाय स्वाती इंग्लिश शब्द वापरणार नाही असंही म्हणालीये . फलक बनवल्यावर ते वर्गात ठेवण्याची जबाबदारी मला देण्यात आली . असेम्ब्ली नंतर फेरी निघणार होती . असेम्ब्ली झाल्यावर मी फलक घ्यायला गेलो , तर ते गायब . . . माझी तंतरली . एक तर हाऊस वार्डन आधीच भडकू होता , त्यातल्या त्यात राजीव गांधींच्या जयंतीला " राजीव हाऊस " च्याच हातात बोर्ड्स नाहीत म्हणजे काय ? ? मास्तरनी मला केस धरुन वाकवला . मी ओठ गच्च दाबून ओणवा उभा होतो . त्यानी बद्दकन माझ्या पाठीत बुक्की घातली आणि माझाच सुळा काच्चकन माझा ओठ फाडून आत घुसला ! ! टपटप टपटप रक्त सुरु . . . तेवढ्यात दुसरा एक मुलगा धावत आला , आणि त्यानी सांगितलं की त्यानेच बोर्डस दुसरीकडे हलवले होते . . . मी तडक स्वयंपाकघरात गेलो आणि मागची खिडकी उघडली . बाहेर कुंपणा पलीकडे गवत वार्‍यावर फेर धरून डोलत होतं . संथ , एका लयीत . एका नादात . मी स्तब्ध होऊन त्या गवताकडे बघत होतो . हळूहळू माळरानाचा आकार मोठा होऊ लागला , गवत आता डोळ्यांत मावत नव्हतं . त्याची सळसळ मला खुणावत होती . जवळ बोलावत होती . मनाला खूप बरं वाटलं . . . मी मागचा दरवाजा उघडला आणि माळाकडे धाव घेतली . गणू तुमचे पोस्ट वाचा हसावे की रडावे हे तुम्ही ठरवा . धर्मांतर जे करतात त्यांना धर्म बदलावा का वाटतो हे विषद करण्याचा प्रयत्न त्या बिलाँगिंगनेस मध्ये आहे हे म्हणत आहे . त्यांना हिंदूधर्म बदलावा का वाटतो तर तिथे त्यांना आपले कोणी म्हणत नाही , आपले म्हणने म्हणजे बिलाँगिगनेस पण असते हो . आपले म्हणने स्टेज , आणि सेल्फ रियलाय्झेशन म्हणजे मी कोण ? माझी गरज काय जी विवेकानंद , शंकराचार्य , बुद्ध , महाविर इत्यादींना येते ती स्टेज . प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांचं विभाजन ( क्ष अक्ष , , ) यातून कशावर अधिक कशावर कमी विश्वास आहे हे दिसेल . . प्रत्येक पर्यायासाठी सर्व प्रश्नांना मिळून एकंदरीत उत्तरं किती आली आहेत यांचा आलेख ( क्ष अक्ष , , ) . यातून एकंदरीतच विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती दिसेल . > > हो ना परदेसाईंचं . वि . बद्दल ऐकून मलाही , ते ज्या अर्थी करू शकतात त्याअर्थी , आपणही वि सहज करू शकू असा प्रचन्ड आत्मविश्वास आल रेडी आलेला आहे . १६ तू प्यार करे या ठुकराए हम तो है तेरे दीवानो में चाहे तू हमें अपना बना लेकिन समझ बेगानों में " तुम्ही हट्टालाच पेटला असाल तर मीपण पैज लावतो . पाच काय , मी पंधरा वर्षं राहून दाखवेन ! " तो तरुण म्हणाला . सपाचे मुलायमसिंग यादव असोत की बसपाच्या मायावती , राजदचे लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध सरकार सीबीआयचे हत्यार वापरू शकते . या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे हे सरकारच्या हाती असलेले हुकमी हत्यार आहे . मोदींबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे . आर्थिक बाबतीत मोदींना मि . क्लीन मानले जाते . मोदींच्या कार्यकाळात प्रशासनातील भ्रष्टाचार फारच कमी आहे , हे सर्वसामान्य व्यक्तीला जाणवू लागले आहे . बदल्या , नियुक्त्या हा धंदा मोदी राजवटीत बंद झाला आहे . मग , मोदींना टारगेट कसे करावयाचे ? निश्चित योजना नरेंद्र मोदींना गुजरात दंगलींमध्ये अडकविण्याची सरकारची स्पष्ट योजना दिसून येते . तसा संकेत सरकारमधून दिला जात आहे . सरकारच्या योजनेचा पहिला संकेत आहे प्रसारमाध्यमांमधून मोदींविरुद्ध सुरू झालेल्या प्रचाराचा . मोदी ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी गेले तेथे भाजपा पराभूत झाली , असे वातावरण सरकारमधून तयार केले जात आहे . खाजगीत बोलताना सरकारमधील मंत्री एकदम विरुद्ध वस्तुस्थिती सांगतात . ज्या ज्या राज्यात मोदी गेले तेथे भाजपाला यश मिळाले , ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच आम्ही " टारगेट मोदी ' ची व्यूहरचना आखली आहे , असे सरकारमधून सांगितले जाते . मंत्र्यांचा युक्तिवाद मोदींना संपविणे कसे आवश्यक आहे , असे सांगताना एक मंत्री म्हणाले , मोदी ज्या ज्या राज्यात गेले तेथे भाजपाला यश मिळाले . मोदी झारखंडमध्ये गेले भाजपाला यश मिळाले . मोदी कर्नाटकात गेले , छत्तीसगडमध्ये गेले , हिमाचल प्रदेशात गेले , राजस्थानात गेले . राजस्थानात चार मतदारसंघांत मोदींच्या सभा झाल्या . त्यातील तीन जागा भाजपाने जिंकल्या . छत्तीसगड , हिमाचलप्रदेश , कर्नाटकात मोदी गेले तेथेही पक्षाला यश मिळाले . मोदींमुळे भाजपा पराभूत झाला हे आम्ही मानत नाही . राजधानी दिल्लीत तर मोदींची एकही सभा झाली नाही . मग , भाजपा तेथे दोन - दोन लाख मतांनी का पराभूत व्हावा ? केरळ , . बंगाल या ठिकाणीही मोदी गेले नाहीत . जी बाब मोदींना , तीच बाब वरुण गांधींनाही लागू होते . वरुण गांधींमुळे भाजपा पराभूत झाली , हेही आम्हास मान्य नाही . याउलट , मोदी वरुण गांधी हे भविष्यकाळात आम्हाला त्रासदायक ठरू शकतात . म्हणूनच मोदींबाबत आमची भूमिका ठरली आहे . ती आहे टारगेट मोदी . 100 दिवसांत येणाऱ्या 100 दिवसांत मोदींना गुजरात दंगलींमध्ये अडकविण्याची सरकारची भूमिका आहे . यासाठी कोणत्या संस्थेचा कसा वापर की गैरवापर करावयाचा , हे सरकारला वा कॉंग्रेसला सांगण्याची गरज नाही . एलआयटी विशेष चौकशी पथकाच्या माध्यमातून हे केले जाईल , असे समजते . मोदींना कल्पना स्वत : नरेंद्र मोदी यांनाही याची कल्पना आहे , असे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होते . मोदी हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याविरुद्ध खटला भरण्यापूर्वी राज्यपालांची परवानगी आवश्यक असते . विद्यमान राजपाल नवलकिशोर शर्मा यांच्याशी मोदींचे मधुर संबंध आहेत . त्यामुळे नवलकिशोर शर्मा यांना अन्यत्र पाठवून त्यांच्या जागी एखादा होयबा राज्यपाल नियुक्त करण्याचाही विचार केंद्र सरकार करू शकते . मोदी स्वत : लढवय्ये असल्याने ते तुरुंगात जाण्यासही घाबरणार नाहीत , असे वाटते . केंद्र सरकार मोदी यांना " टारगेट ' करील यावर राजकीय निरीक्षकांचे एकमत आहे . मोदींमध्ये राष्ट्रीय नेतृत्वाची क्षमता असल्याने त्यांना नजीकच्या काळात " टारगेट ' केले जाईल , असे राजकीय समीक्षक बोलत आहेत . या आघाडीवर पडद्यामागे कोणत्या हालचाली होतात , हे लवकरच दिसू लागेल . दुसरी प्राथमिकता कॉंग्रेस पक्षाच्या सरकारची दुसरी प्राथमिकता शरद पवार यांना संपविणे आहे . पवार यांचे राजधानीतील वजन कमी करण्यासाठी विलासराव देशमुख यांना मंत्री करण्यात आले आणि त्यांना मंत्रालयही " हेवीवेट ' म्हणजे हेवी इंडस्ट्रीज अवजड उद्योग देण्यात आले . पवारांच्या तुलनेत विलासरावांना शक्ती देण्याचा निर्णय कॉंग्रेसश्रेष्ठींनी घेतला आहे . पवार प्रफुल्ल पटेल आपापली मंत्रालये कायम राखल्याच्या आनंदात असले , त्यांचा आनंद फार काळ टिकणारा नाही , असे कॉंग्रेसमधून सांगितले जाते . उत्तर प्रदेश पॅटर्न महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत " एकला चलो रे ' हा उत्तर प्रदेशचा पॅटर्न राबविला जाईल , असे म्हटले जाते . कॉंग्रेस एकदमच पवारांशी युती तोडणार नाही . पण , त्यांना अपमानजनक तडजोड करण्यास भाग पाडील , असे काही नेत्यांना वाटते . पवार यांच्या पक्षातील बहुतेक नेते आताच कॉंग्रेसवासी होण्यास तयार आहेत . निवडणुकीच्या तोंडावर पवारांचा पक्ष फुटल्यास त्याचेही आश्चर्य वाटणार नाही . स्वत : पवार , त्यांची मुलगी सुप्रिया डॉ . पद्मसिंह पाटील वगळता अन्य सारे नेते कॉंग्रेसवासी होण्यासाठी सज्ज आहेत . यात प्रफुल्ल पटेल यांचा विशेष उल्लेख केला जातो . पवार स्वत : याबाबत कोणती भूमिका घेतात याची कल्पना नाही . पण , महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कॉंग्रेसने स्वबळावर उभे राहावे , असे राहुल गांधींना वाटत असल्याचे कळते . यालाच " उत्तरप्रदेश पॅटर्न ' म्हटले जाते . ममताची डोकेदुखी नव्या सरकारची प्राथमिकता नरेंद्र मोदी शरद पवार आहेत . त्याचवेळी नव्या सरकारचे पहिले संकट ममता बॅनर्जींचे आहे , हेही कॉंग्रेसमध्ये मानले जाते . ममता बॅनर्जींची कार्यप्रणाली स्थिर नाही . त्या एक - दोन महिन्यातच गोंधळ सुरू करतील , असे कॉंग्रेसमध्ये मानले जाते . ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री . त्यांनी कार्यभार सांभाळला तो कोलकात्यात . त्या अधून - मधून . बंगाल सरकारच्या बरखास्तीची मागणी करणार . कोलकातात नुकतेच एक वादळ येऊन गेले . यावर पंतप्रधान अर्थमंत्र्यांनी राज्य सरकारशी संपर्क साधला . यात गैर काहीही नव्हते . पण , त्यावरही ममता बॅनर्जी भडकल्या होत्या . त्यांचा पारा केव्हा भडकेल याचा नेम नाही . त्याची परिणती ममता बॅनर्जींच्या राजकीय निर्णयातही होऊ शकते . . बंगाल विधानसभेची निवडणूक 2011 मध्ये आहे . तोपर्यंत ममता बॅनर्जींचा धीर कायम राहणे अशक्य आहे . त्यापूर्वीच त्या नवी - नवी नाटके करणार आणि शेवटी याचा फायदा डाव्या आघाडीला होणार , असे ममता बॅनर्जींना जवळून ओळखणाऱ्यांना वाटते . ममता बॅनर्जी आपल्या नवनिर्वाचित खासदारांना जी अपमानास्पद वागणूक देत आहेत त्याचाही स्फोट होऊन त्यांचा पक्ष फुटू शकतो , असे मानले जाते . ममता बॅनर्जींनी संकट निर्माण केले , तरी त्यामुळे सरकारचे स्थैर्य मात्र धोक्यात येत नाही . पण , मार्क्सवादी पक्ष पुन्हा बळकट होतो आणि ही बाब कॉंग्रेसच्या महायोजनेला तडा देणारी आहे . कॉंग्रेसच्या महायोजनेत तीन राज्ये महत्त्वाची आहेत - महाराष्ट्र , . बंगाल गुजरात . महाराष्ट्रात शरद पवारांचा पक्ष संपविणे , . बंगालमध्ये कम्युनिस्टांना संपविणे आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना . कॉंग्रेसच्या या महायोजनेच काही दृश्य पैलू लवकरच प्रकट होऊ लागतील . रवींद्र दाणी , नवी दिल्ली ~ अमृता प्रीतमसमवतचे असफल प्रेम असो [ या प्रेमापोटीच ते आजन्म अविवाहित राहिले होते ] वा ' कम्युनिस्ट ' असा शिक्का बसल्याने लाहोर , दिल्लीतून पलायन करून मुंबईला आपले मानण्यापर्यंतचा प्रवास असो . . . . ' साहिर ' यांची काव्य प्रतिभा पुढे कितीही बहरली तरी त्यांच्यातील ' कॉम्रेड इलेमेन्ट ' कधीच पुसले गेले नाही . राज कपूर अभिनित ' फिर सुबह होगी ' या चित्रपटाचे शीर्षकच सहज सांगते की चित्रपटाची कथा काय असू शकेल ( तो डोस्टोव्हस्कीच्याच एका कादंबरीबर आधारित होता . ) बापरे ! अंगावर काटा आला वाचून . पूर्ण लेख वाचू शकले नाही . गोव्यातील अकरा पालिकांची निवडणूक उद्या होत आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक असली , तरी विधानसभा निवडणुकीप्रमाणे जवळजवळ पक्षीय पातळीवरच ही निवडणूक यावेळी लढवली जात असल्याचे दिसते . आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीत रस घेतला , प्रत्यक्ष उमेदवारांच्या प्रचारातही ते उतरले , ते पाहाता या पालिकांवर स्वतःचा वरचष्मा ठेवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसतो . मुरगाव पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिकी पाशेको आणि जुझे फिलीप डिसोझा यांच्यात झालेली हाणामारी ही वर्चस्वाच्या या शर्यतीतूनच उद्भवली . आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी डिचोलीत उमेदवारांचा केलेला प्रचार असो किंवा विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकरांनी म्हापशात अमूकच उमेदवारांस निवडून द्या असे घातलेले साकडे असो , राजकीय नेत्यांना स्वतःच्या समर्थकांच्या ताब्यात पालिकांची सूत्रे द्यायची आहेत . आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच ते या पालिका निवडणुकीकडे पाहात असावेत , परंतु त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचे मूळ उद्दिष्टच नजरेआड होते आहे . खरे तर नगरपालिका निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरले पाहिजेत . नगरविकास हे पालिका मंडळांचे प्रधान काम असल्याने प्रत्येक प्रभागात नगरसेवक निवडून देताना त्यांनी प्रभागात केलेले चौफेर कार्य , धडाडी , नेतृत्वगुण , स्थानिक समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृृष्टिकोन आदींकडे पाहूनच खरे तर ही निवड होणे अपेक्षित आहे . मात्र , राजकीय नेत्यांनी स्वतःच्या बगलबच्च्यांना या निवडणुकीत उतरवून निवडून आणण्यासाठी जे जोरदार प्रयत्न चालविले आहेत . त्यामुळे प्रचाराच्या धुळवडीत स्थानिक विकासाचे मुद्दे दुर्लक्षित राहून राजकीय विचारधारा आणि बड्या राजकारण्याचे पाठबळ आदी गोष्टींमुळे मतदार विचलित झालेले दिसतात . स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा पाया आहे , असे पंडित नेहरू म्हणत असत . परंतु हा पायाच जर राजकीय हस्तक्षेपामुळे भुसभुशीत झाला , तर त्यावरील लोकशाहीचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही . इतर मागासवर्गीय , अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या तरतुदीवरूनही या निवडणुकीत वादळ उठले . नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी हे आरक्षण जाहीर करताना राजकीय सोय पाहिली , असा आरोप विरोधकांनी केला . या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना घरी बसावे लागले , तर काहींनी प्रभाग बदलावे लागले . या सार्‍या घुसळणीतून शेवटी ज्या उमेदवारांच्या पारड्यात मतदार कौल टाकणार आहेत , त्यांच्यावरील जबाबदारी वाढते . आरक्षणामुळे जातीपातीला निवडणुकीत महत्त्व आले असले , तरी शेवटी निवडून येणारा नगरसेवक हा सर्वांचा असला पाहिजे . सर्वांसाठी त्याने झटले पाहिजे . गोव्यातील पालिका असलेल्या शहरांची स्थिती आज फार वाईट आहे . रस्ते , गटारे , पदपथ , अतिक्रमणे , कचरा समस्या अशा एक ना अनेक गोष्टींमुळे शहरवासीय त्रस्त आहेत . शहरे बकाल होत चालली आहेत . पालिका मंडळांना नागरी समस्यांपेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्याची चिंता असते . गटातटांच्या राजकारणात शेवटी विकास खुंटतो . या निवडणुकीनंतरही गटातटांचे हे राजकारण असेच चालू राहील याची दुश्चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत . गटबाजी आणि पालिकेवर वर्चस्व ठेवण्याच्या आट्यापिट्यापेक्षा आगामी काळात शहराच्या समस्यांच्या सोडवणुकीवर जर प्रत्येकाने लक्ष केंद्रित केले तरच नागरी समस्या सुटू शकतात . जनतेने उमेदवार निवडून देताना त्यांच्या राजकीय गॉडफादरकडे पाहाता , प्रत्यक्षात आपल्या प्रभागातील उमेदवारांची कार्यशैली , नागरी समस्यांची त्यांना असलेली जाण , शहर विकासाची त्यांना असलेली दूरदृष्टी आणि सर्वांना समवेत घेऊन जाण्याचे कसब या गोष्टींचा प्राधान्याने विचार करावा . जातीपातीकडे पाहण्यापेक्षा कर्तृत्वाकडे पाहावे . केवळ आमदार आणि मंत्र्यांचा वरदहस्त असलाच म्हणजे शहराचा विकास होतो हा निव्वळ भ्रम आहे . शहराचा विकास साधण्यासाठी उमेदवारापाशी शहरविकासाची रूपरेषा तयार असायला हवी . या निवडणुकीत आपल्याला आपल्या भागाच्या विकासाची कळकळ असलेले आपले स्थानिक नेते निवडायचे आहेत , कोणाच्या तरी कळसूत्री बाहुल्या नव्हेत . कोरस : आले आले आमचे महाराज आले आले आले आमचे स्वामी बाबा आले | | | | तस्मात , एकदा तर बघायला हरकत नाहीच . मी तर म्हणतो , बघाच . ही अतिशयोक्ती नाही . हरिश्चंद्रगड या नावाचं प्रचंड आकर्षण ट्रेकर्सना आहे . माळशेज घाट आणि आजूबाजूच्या परिसराचा संरक्षक अशा या किल्ल्याला " ट्रेकची पंढरी " असेच म्हटले जाते . मत्स्यपुराण , अग्नीपुराण , स्कंदपुराणात या गडाचे उल्लेख आढळतात . ह्या पंढरीची वारी करण्याची प्रत्येक ट्रेकरची इच्छा असते . हरिश्चंद्रेश्वर , केदारेश्वर , तारामती माची आणि कोकणकडा यांना भेट देण्यासाठी तळमळणारा ट्रेकर हा खरा ट्रेकरच नव्हे . ; ) भेटतो देव का , पूजनी अर्चनी ? पुण्य का लाभते , दान धर्मातुनी ? शोध रे दिव्यता , आपुल्या जीवणी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ? मी ज्या काही दोन चार देशात राहिलो , फिरलो , तेंव्हा असे जाणवले कि , विकसित देशातही हाडामासाची माणसेच असतात अन अविकसित देशातही तशीच हाडामासाची माणसेच असतात . एकाच सृष्टीनिर्मात्याने बनवलेली हि प्रजा ! पण एकमेकांपासुन काही शे / हजार मैलावर राहत असताना , त्यांना मिळणार्‍या भौतिक , मानसिक सुखामध्ये मात्र जमीन आसमान चा फरक का ? हा फरक कमी करण्याचा आपण एक सामान्य नागरिक म्हणुन प्रयत्न करु शकु का ? असा प्रश्न जेंव्हा जेंव्हा मला पडतो , तेंव्हा मी खुप अस्वस्थ होतो . . . पण प्रश्नाचे उत्तर नेहमीच सकारात्मक असते ! हम होंगे कामयाब ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात . . . ! हो , हलकी फुलकी तर झाली आहे कथा . . . नानाजी बरोब्बर म्हणालेत आरती प्रभूंचा शब्दन्‌ शब्द हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांत बुडलेला . आणि त्यात तो केळीच्या खोडाच्या तंतूसारखा आवाज . मार्गशीर्षी संध्याकाळ , खोलीतला पुंजक्यात मावणारा अंधुक प्रकाश . मी डोळे मिटूनच घेते . समईच्या वाती दिसायला लागतात . त्या शुभ्र वातींमधून कळ्यांगत ज्योती उजळवायला ती वाकलेली , आणि - बाकी पोष्ट्यागजाननाने आणि गृहिणीने संपादक मंडळाला चांगलेच गोत्यात आणले असून सध्या संपा . मंडळातील सदस्य गृहिणीच्या शालजोडीतल्या प्रतिसादावर मूग गिळून बसले आहेत ! काय करणार बिचारे ते तरी ! झाल्ये खरी त्यांची गोची ! ही कविता ( विनोदी किंवा काहीच्या काही कविता या सदरात टाका . ) मुंबई - आदर्श सोसायटी भ्रष्टाचार प्रकरणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनादेखील तितकीच दोषी असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे उत्तर मुंबईतील खासदार संजय निरूपम यांनी केला आहे . या प्रकरणावरून टिकेचा भडिमार सहन करत असलेल्या कॉंग्रेस पक्षाची वकिली करण्यासाठी निरूपम पुढे सरसावले आहेत . " कॉंग्रेस पक्षाएवढाच शिवसेनेचादेखील या प्रकरणात तेवढाच हात आहे . या स्पूर्ण प्रकरणाला 1999मध्ये शिवसेना राज्यात सत्तेवर असताना झाली . शिवसेनेच्या मंत्र्यानेच या प्रकल्पाला पर्यावरणविषयक मंजुरी दिली होती . शिलाहारांच्या काळात समुद्रमार्गे होणारा व्यापार अरबांच्या हातात होता . तिसवाडी बेटवर त्यांची ' हंजमाननगर ' नावाची मोठी व्यापारी वसाहत होती . त्यांना शिलाहारांनी बर्‍याच बाबतीत स्वायत्तता दिली होती . षष्ट्यदेवाचा मुलगा , कदंब राजा गुहलदेव याने या अरब व्यापार्‍यांबरोबर आपल्याला फायदेशीर होईल अशा प्रकारचा करार केला . गुहलदेवाचा मुलगा षष्ट्यदेव ( दुसरा ) याच्या काळात गोव्यात कदंबांची सत्ता स्थिर झाली . त्याने गोव्यावर . . १००५ ते . . १०५० एवढा काळ राज्य केलं . त्याच्यानंतर गोव्यात त्याचे मुलगे जयकेशी ( पहिला ) आणि वीरवर्मादेव यानी राज्य केलं . पहिल्या जयकेशीच्या काळातली महत्त्वाची घटना म्हणजे . . १०५४ साली गोव्याची राजधानी ' चंद्रपूर ' इथून हलवून ' गोवापुरी ' ( गोपकपट्टण ) म्हणजे आताचं गोवा वेल्हा ( थोरले गोवे ) इथे गेली . याचं कारण म्हणजे कुशावती नदीचं पात्र गाळाने भरून अरुंद झालं होतं आणि तिथून गलबताना ये - जा करायला त्रास होत होता . तसंच पहिल्या जयकेशीने . . १०६० - ६५ च्या दरम्यान उत्तर कोकणावर स्वारी करून आपल्या राज्याचा विस्तार केला . कदाचित पुरस्कार ( विशेषतः सरकारी ) मिळणे , मिळणे या बाबत काही फरक पडू शकतो . ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर भक्ती आणि प्रेम हे दोन भावविशेष माणसाचे जीवन अधिक समृद्ध करणारे आहेत . कोणत्याही स्थितीत असलेल्याला जगण्यात आनंद वाटावा , अशी स्थिती निर्माण करणारे आहेत . भक्तीत प्रेम असते , पण प्रेमात नेहमी भक्ती असते असे नाही . मुलाच्या आईवरील प्रेमात भक्तीचा काही अंश जरूर असतो , पण आईचे मुलावरील प्रेम हे वात्सल्यमय असते . त्यात भक्तीचा लवलेशही नसतो . असूही [ . . . ] " सर्वात पहिले , एक रिकामं कार्ड - सॉकेट विकत घे , त्याला निळी , पिवळी , हिरवी किंवा काळी रिबीन घाल , त्या रिबीनीवर कसलीतरी विंग्रजीत ( झिजलेली असली तरी ) अक्षरे असली पाहिजेत , एक छानसा , पाढंर्‍या शुभ्र शर्टात , काळा टाय घालुन , चालु फॅशनचा चष्मा चढवुन , एक फोटो काढुन घे . प्लास्टीक प्रिंटेड कार्ड मिळाल तर ठीक नाहीतर नाव पत्ता असलेल , कागदी कार्ड घे , आणी त्यात घाल . मीही इन्शुरन्स खर्च म्हणूनच धरला आहे . उदा . हेल्थ इन्शुरन्स टर्म पॉलिसी वगैरे . रोज संध्याकाळी एक तास मुलांना ह्या ग्राउंडवर सोडून ( महिना ५०० रुपये , प्रति मूल ) आया कट्ट्यावर बसून सासूची निंदा वगैरे सांस्कृतीक कार्यक्रम करतात . आम्हांला खरोखरच तुमचा अभिमान वाटतोय . ऑनलाईनची लिन्क द्या वाचायला आवडेल ' आपल्या कथा या आपण आपल्या स्मरणातील व्यक्तींना , प्रसंगांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे ' या अर्थाचे ( अर्थाचेच - जी . . ' श्रद्धांजली ' वगैरे शब्द वापरणाऱ्यांतले नव्हते ! ) जी . एं नि बऱ्याच वेळा , बऱ्याच लोकांना लिहिले आहे . आपल्या कथांमधील बहुतेक व्यक्ती आणि प्रसंग आपल्या पंचविशीपर्यंतच्या आयुष्यावर आधारलेले आहेत असेही ते लिहितात . बहिणीचे प्रेम ( आणि गाय ) या गोष्टीचा जी . एंच्या कथांमध्ये [ . . . ] प्रचंड ! प्रचंड जळजळ झालीये . फक्त इनो पुरेसं नाही . आता डायरेक्ट कार्बन डायऑक्साइड खावा लागेल बहुतेक . असो . उद्योजक होण्याच्या चढाओढीत आता गुलमोहराखाली जमणार्‍या कवी आणि लेखकांनी पण भाग घेतला आहे . गुलमोहराच्या पाराखाली आता कोऑपरेटीव मंडई सुरू झाली असून येथे जगाच्या कानाकोपर्यातून तर्‍हेतर्‍हेचा माल विक्रीस ठेवलेला असतो . आपापल्या साहित्याचा खप वाढावा म्हणून लोक अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवीतांना दिसतात . तमकुर - राज्यातील जमीन व्यवहारामध्ये पारदर्शकतेसाठी कर्नाटक राज्य सरकारने एसएमएस सेवा सुरु केली असल्याची माहिती आज ( सोमवार ) सूत्रांनी दिली . राज्यातील जमीन व्यवहाराची सर्व माहिती यामुळे आता एसएमएसद्वारे मिळणार आहे . राज्यामधील जमिनीचा गैरव्यवहार रोखण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे . " भूमी एसएमएस ' ही सेवा कन्नड आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे . " " जमीन नोंदणी आणि जमीन मालकी यांच्या सर्व व्यवहारांची एसएमएसद्वारेमाहिती मिळणार आहे . यासाठी तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव नसल्यास जमिनीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही . जामीन हस्तांतरणाशी संबधित गैरव्यवहार रोखण्यास ही सेवा उपयुक्त ठरणार आहे , ' ' असे राज्याचे - गव्हर्नंस सचिव राजीव चावला यांनी सांगितले . " " यामुळे कोणालाही जमिनीच्या नोंदी बदलता येणार नाहीत . त्याचप्रमाणे कोणालाही जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करता येणार नाहीत . यामुळे फसवणुकीचे प्रकार घडणार नाहीत , ' ' असे एसएमएस सेवा वापरून जमिनीचा व्यवहार केलेल्या व्ही विजयकुमार यांनी सांगितले . हे मी मुलांचे संगोपन मध्ये घातलय कारण इतर कुठे घालावे हे कळेना . विरंगुळामध्ये गप्पांचे पानच फक्त उघडता येते . रॉस . डून ज्यांनी त्याच्या लिखाणाचा बराच अभ्यास केला आहे आणि ते त्यातील तज्ञ समजले जातात त्यांनी त्याबद्दल लिहिले आहे " जेव्हा त्याने टॅंजि सोडले तेव्हा त्याच्या मनात हाजची यात्रा करायची एवढेच ध्येय होते . पण जेव्हा तो बगदादला जाण्यासाठी इराकी यात्रेकरुंबरोबर निघाला तेव्हा हे स्पष्ट होते की धार्मिक यात्रा हा आता त्याचा हेतू नव्हता . तो इराकला , त्यात येऊ शकणार्‍या थरारक अनुभवांसाठीच चालला होता . " मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास लवादाने मंजूरी दिली आहे . अलमट्टी धरणाची सध्याची उंची ५०९ मीटर आहे . ती आता ५२४ मीटर उंची इतकी होणार आहे . तर त्या पार्टीत शनायाही होतीच . ती अशा ठिकाणी असतेच . आणि तिच्यासारख्या सेक्सी पोरी असतात म्हणून विली तिथे जाण्यात इन्टरेस्टेड असतो . जवळ - जवळ सर्वांनी दारूशिवाय काहीतरी एक्स्ट्रा घेतलंच होतं . मेजॉरीटी एलएसडी . कुठून स्टॉक मिळवतात काय माहीत . काही अनोळखी चेहरे दिसत होते . तेच या एलएसडीचे सोर्सेस असणार . शनाया एकदम कोप - यात जाऊन गप्प बसली होती . डोळे अर्धे मिटलेले आणि ओठांवर थोडीशी स्माईल . तिनं शुगर क्यूब घेतला होता . हॅल्यूसिनेट व्हायला आत्ताच सुरुवात झाली असणार . आमच्या घराजवळच एक मेडीटेरनिअन हॉटेल आहे . . अलिबाबा ' कॅफे म्हणून . . छोट्टूसं हॉटेल . . १० - १५ बाकडी . . एका मोठ्या खोलीचं एका भिंतीने स्वयपाकघर हॉटेल अशी विभागणी . . खिडकी मधून ऑर्डर घेणे - देणे चालू . . आणि सतत घमघमाट ! तिथे श्वॉर्मा फार छान मिळतो हे माझ्या नवर्‍याचं मत . . मला त्या ऑड नावामुळे की काय जरा नकोच वाटत होतं . . परंतू तिथे गेलो . . सुरवातीला अपेटायझर म्हणून फलाफल . . वाह . . कोथिंबीर वडीचा चुलत भाऊ इतक्या लांब भेटेल असं वाटलं नव्हतं ! आता श्वॉर्मा बद्दलही उत्सुकता दाटून आली . . एका छोट्या हॅंडलवाल्या वेताच्या परडीमधून मस्त पेपर मधे गुंडाळलेली एक गुंडाळी दिसली . . त्यात बर्‍याच ओळखीच्या भाज्या . . रोस्टेड चिकन . . आणि सुंदर मेडीटेरनिअन मसाले . . पण अती प्रचंड . . म्हणजे निदान माझ्या पोटाला ते फार हेवी होतं एकावेळेस . . त्यानंतर बकलावा किंवा खोबर्‍याच्या केकसदृश गोड पदार्थ खायचा . . बरोबर भातुकलीत असतात तशा छोट्ट्याश्या कपांमधून - घोट तुर्की कॉफी किटलीमधून ओतून प्यायची . . अतिशय गोड प्रकार आहे हा ! ! अन्धारी रात्र , झाडांच्या लांबलांब सावल्या , रात किड्यांची किरकिर , सगळ्यांच्या पायातल्या वहाणांचा कर्र कर्र आवाज , चार दोन कन्दीलाच्या उजेडात थोडेफार दिसणारे चेहरे , त्यांचे बोलण्याचे आवाज , आजुबाजुची नीरव शांतता , मध्येच एखाद्या कुत्र्याचं केकाटणं , हे सगळं वातावरण जास्तच भयभीत करणारं होतं . दुष्काळी बळीराजा , वैतागला हळहळला . . . कर्जाला टाटा बाय - बाय करून देवाघरी विसावला सरकारी प्यकेज चा फायदा मधल्या बोक्यानी उचलला अशा बोक्याचं कंबरड देवबाप्पा तू का मोडत नाहीस . . . . . . . . . . गरिबाला दिलीस अर्धी भाकरी ती हि तू सोडत नाहीस . . . . . . . . . . . चला मंडळी . . . अजुन कोण येणार असेल जीटीजीला तर लवकर हात वर करा . बाकी आत्महत्या आणि प्रायोपवेशन , समाधी यात फरक आहे असे मला वाटते . त्या अनुषंगाने दोन माहीत असलेल्या गोष्टः हिंदुस्थानातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी ३४ किमी धावली . . . पण आमचे ठाणे ( श्री स्थानक ) कायमचे उपेक्षित राहिले . मध्य रेल्वेचे हे इतके महत्वाचे स्थानक अजुनही इतके उपेक्षित का ? हा प्रश्न मला नेहमी पडतो . तिकीटांसाठी लांबच लांब लागलेली लाईन हे चित्र बदलत नाही हे आपण आजही पाहतो आहोत . मध्य आणि पस्चिम रेल्वेच्या प्रवासात जवळपास २० हजारापेक्षा जास्त लोक गेल्या वर्षात मरण पावली आहेत , ही संख्या भोपाळ दुर्घटनेत मेलेल्या लोकांपेक्षा देखील जास्त आहे . ही माहिती चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवली . संदर्भ : - - - http : / / economictimes . indiatimes . com / news / politics / nation / mumbais - rail - fa . . . मुंबईतले प्रवासी स्वतःचा जीव धोक्यात घालुन रोज प्रवास करतात हे काही गुपित राहिले नसुन , क्षमतेपेक्षा किती तरी पटीने जास्त प्रवासी घेउनच प्रत्येक लोकल धावते ही सत्य परिस्थीती आहे . या परिस्थीत काडीचाही फरक पडत नसुन राहुल गांधी आणि राज ठाकरे यांच्या सारखे नेते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी की मुंबईकरांची खिल्ली उडवण्यासाठी प्रवासकरुन दाखवतात ते मला कही केल्या उमगत नाहीये . . . असो . चलता है ही मानसिकता बदलत नाही तो पर्यंत मुंबईकरांच्या नशिबी ही मरणयात्रा चुकणार नाही हेच खरे ! ! ! टाईम्स ( युके ) यांचा हा २००८ सालचा लेख बरेच काही सांगुन जातो , हे २०११ चालु आहे आणि परिस्थीतीत बदलल झालेला नाही . संदर्भ : - - - http : / / www . timesonline . co . uk / tol / travel / article4026843 . ece आपल्या लोकांना वर्ल्ड रेकॉर्ड करायची फार खाज असावी ! ! ! का ? हे जरा वाचुन पहा : - - - http : / / www . managementparadise . com / forums / miscellaneous - projects / 202636 - p . . . आणि चीनी लोक वर्ल्ड रेकॉर्ड कसे करतात ते देखील जरुर वाचा : - - - http : / / www . smh . com . au / travel / travel - news / passenger - train - breaks - world - sp . . . आमचे काही मराठी नेते सुद्धा रेल्वेमंत्री झाले होते , परंतु आपण महाराष्ट्रासाठी , मुंबईसाठी काही करावे असे त्यांना बहुधा वाटले नसावे ! ! ! सावरकरांच्या ज्या कंगोर्‍यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्‍यांना आवडतात , त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही " नावडत्या " गोष्टी आहेत ( त्या मलाही माहित आहेत . . . ) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी . घरात आणि बाहेरही आपण क्षणोक्षणी असंख्य लोकांना भेटत असतो . मात्र मनातली किल्मिषे दूर करण्यासाठी त्यांच्याशी अनेकानेक कारणांनी संवाद साधता येत नाही . कधी ते लोक आपल्या बौद्धिक क्षमतेचे नाहीत असे आपल्याला वाटत असते . कधी पुरेसा वेळच हाताशी नसतो . कधी समोरच्याला तुमची रामकहाणी ऐकण्यात मुळीच स्वारस्य नसते . कधी परिस्थिती सोयीस्कर नसते . अगदी ओठांवर आलेली गोष्ट बोलण्याच्या वेळेसच काही दुसरी महत्त्वाची घटना बोलणेच खुंटवते . तो जोरात बुकस्टॊल कडे पळाला . आणि मी त्या जागेवरुन हाललो . तिथुन लांब जावुन व्ही . टी . च्या तिकीट बुकिंग हॉलपाशी एका खांबाआड जावुन उभा राहीलो . तो थोड्याच वेळात तसाच धावत परत आला . मला त्या जागेवर पाहुन गोंधळला . दोघातीघांना काही तरी खुणा करुन विचारत होता . शेवटी मी सापडत नाही म्हटल्यावर त्याने ते पुस्तक आपल्या पिशवीत टाकलं , हातातल्या चिल्लरपैकी बहुदा दोन रुपये स्वत : च्या खिशात टाकले . बाकीच्या सगळ्या नोटा तिथेच बसलेल्या आंधळ्या भिकार्‍याच्या हातावर टेकवल्या . कपाळावरचा घाम पुसला . . . आणि . . मग काय बरं अर्थ सबगोलंकारचा ? > > सर्वसमावेशक किंवा त्या अर्थी . . स्वाती सारखे जाणकार व्यवस्थित सांगतील . . त्याच प्रमाणे श्री . ना . पेंडसे यांच्या " लव्हाळी " कादंबरीमधील आत्मनिवेदकाची मते ही लेखकाची मते नाहीत , हे आपोआप स्पष्ट होते . कादंबरीच्या वेगवेगळ्या कालखंडांत निवेदक त्याच्या रोजनिशीमध्ये परस्परविरोधी मते नोंदवतो - एक मित्र आधी आवडतो , मग आवडत नाही , मग पुन्हा आवडतो . . . म्हणजे निवेदकाचे त्या मित्राच्या स्वभावाबद्दल विश्लेषण त्या - त्या परिस्थितीत प्रामाणिक आहे . परंतु कादंबरी एकसंध म्हणून बघू शकणार्‍या लेखकाचे त्या मित्राच्या पात्राबद्दल असे परस्परविरोधी विश्लेषण असू शकत नाही . अर्थात कदाचित याचे सोपे उत्तर असेल पण शिकून बरीच वर्षे झाल्याने मला आठवत असेल . " असे लोक उपास करायला लागले तर आमचा धंदा चालणार कसा , तेव्हा पंत तुम्ही उपास सोडा . . . . " असे काहीसे वाटले हे वाचून . लक्षात आले नसेल तर बटाट्याच्या चाळीत मिळेल आणि त्याची कॅसेट ऐक वाचायचे नसेल तर जवळपास ८० % लोक तरी रोजच्या नौकरी च्या वेळेतुन वेळ काढुन सरकारी काम करायला घेतात आणी त्यात सुध्दा लाच दिल्याशिवाय काम होत नाही म्हणल्यावर नौकरी सोडुन अश्या मुर्ख सरकारी अधिकार्यांच्या मागे कोण फिरत बसेल . . - - - - हा नकारात्मक दृष्टिकोन झाला . १० लोकांना , मोठ्या राजकीय धेंडांना घरी बसवले तर आपोआप बाकीचे ताळ्यावर येतात . बाहेर सेना घेऊनि प्रधान युद्ध करिती शिव स्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार ५१ तुझे मासेपुराण वाचले की मला नेहमी बाजारात जाऊन मासे घ्यायची सुरसुरी येते आणि घरी जाईपर्यंत जिरते खुबे खायची अगदी मनापासुन इच्छा होत आहे . जावे काय आज संध्याकाळी बाजारात ? ? ? नोंच - के गोद से माँ की बच्चों का व्यापार किया और खेल के उनके तन से भोज बना संहार किया और अपाहिज़ हुई व्यवस्था देखो खाकी कैसा रंग दोषी तो बैठे हैं घर में निर्दोषों पर वार किया मागील वर्षीप्रमाणे यंदाही मि . सा . च्या दिवाळी अंकातील सर्व साहित्य मि . सा . च्या संकेतस्थळावरही प्रकाशित होणार आहे . मि . सा च्या संकेतस्थळाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद बघता यंदा आमच्या जाहिरातदारांच्या सुविधेसाठी आम्ही ' ऑनलाईन ' दिवाळी अंकासाठीही जाहिराती घेण्याचे ठरवले आहे . फिरून उपदेश आज झाला , नवीन भाषण , नवीन मारा ! नंदुरबार - ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे , त्यांच्या श्रमाला आर्थिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात 20 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे . या अभियानाद्वारे गेल्या वर्षभरातही राज्यातील साडेसात हजार बचत गटांतील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला , अशी माहिती यशस्विनी अभियानाच्या जिल्हा समन्वयक शोभाताई मोरे यांनी दिली . अराजकीय संघटन यशस्विनी अभियानास दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्रीमती मोरे यांनी सांगितले , की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून मुंबईत तीन जानेवारी 2008 ला या अभियानास प्रारंभ झाला . बचत गटांची चळवळ केवळ आर्थिक उन्नतीची राहता प्रतिष्ठेची झाली . बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिला चळवळीशी जोडल्या आहेत . यशस्विनी सामाजिक अभियान हे संपूर्ण अराजकीय संघटन आहे . खासदार सुप्रिया सुळे अभियानाच्या संचालिका आहेत . यशस्विनी अभियान स्वतःचा बचत गट निर्माण करीत नाही . अस्तित्वात असलेल्या बचत गटांना बळ देण्याचे काम करते . सर्व तालुक्‍यांत समन्वयक राज्यातील सर्व तालुक्‍यांत महिला समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे . त्यात राज्यस्तरावर 15 , विभागीय - 7 , जिल्हा - 54 , तालुका - 373 अशा एकूण 449 समन्वयकांचे नेटवर्क निर्माण करण्यात आले . राज्यातील महिला बचत गटांचे संघटन करणे , प्रशिक्षण देणे , सेवा उत्पादनाचा दर्जा उंचावणे , बाजारपेठ मिळवणे या चतुःसूत्रीद्वारे काम सुरू आहे . सोलापूर , मुंबई येथे प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात आले . " या , शिका , कार्य करा ' हे अभियानाचे ब्रीद असल्याचे श्रीमती मोरे म्हणाल्या . 2020 मोहीम श्रीमती मोरे यांनी सांगितले , की बचत गटांना बाजाराभिमुख बनविण्यासाठी 2020 मोहीम हाती घेण्यात आली आहे . महिलांना व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी पुणे येथील सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने ही योजना आखली . प्रत्येक बचत गटाला नवीन उद्दिष्ट , दिशा देण्याबरोबरच ब्रॅंडिंग , पॅकेजिंग प्रशिक्षण , जमा - खर्च , व्यक्तिमत्त्व विकास आदींचे प्रशिक्षण मिळेल . 2020 पर्यंत राज्यातील तीन लाख बचत गटांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे . देशभरात विस्तृत बाजारपेठ मिळविण्यासाठी हा प्रकल्प आहे . बचत गटांचा अभ्यास करून योग्य ते बदल , ब्रॅंडिंगसाठी प्रयत्न केले जातील . त्यात सकारात्मक दृष्टिकोन , आत्मविश्‍वास , यशस्वी होण्याचा निर्धार , योग्य प्रशिक्षण , नवी दिशा या पाच गोष्टी निश्‍चित करण्यात आल्या आहेत . " बिग बझार ' शी करार नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाने बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी क्वॉलिटी पॅकेजिंग मार्केटिंगबाबत अभ्यासक्रम तयार केला आहे . बचत गटांना ही शैक्षणिक भेटच होय . बचत गटांची उत्पादने मॉल्समध्ये विकली जावीत , यासाठी प्रयत्न झाले . राज्यातील निवडक बचत गटांना उत्पादनासह मुंबईत बोलाविण्यात आले होते . " बिग बझार ' उद्योगसमूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुणवत्ता , किंमत , व्यावसायिकता या निकषांवर उत्पादनांची चाचणी केली . राज्यातील बचत गटांचे पदार्थ यशस्वी ठरल्याने उत्पादनाच्या खरेदीबाबत यशस्विनी आणि अभियानाबरोबर " बिग बझार ' चा सामंजस्य करार झाला . आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या स्पर्धेत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेली उत्पादने आत्मविश्‍वासाने विक्री होऊ लागली . बिग बझारच्या माध्यमातून पहिल्या वर्षभरात सुमारे साडेतीन कोटी रुपयांची ऑर्डर महिला बचत गटांना मिळाल्याचे श्रीमती मोरे यांनी सांगितले . वर्षभरातील उपक्रम बिग बझारमध्ये स्वतंत्र जागा " स्वाद महाराष्ट्रा ' चा अंतर्गत राज्यातील पाच मॉल्समध्ये " बिग यात्रा ' बचत गटांना चार टक्‍के व्याजदराने कर्ज गुजरात , कर्नाटक , दिल्ली , आंध्र प्रदेश , बारामती आदी ठिकाणी अभ्यास दौरा काम कसे मिळाले ? वीजदेयकांचे वाटप फोटो रीडिंग , पंचिंग राज्यातील 750 गटांचा सहभाग येत्या वर्षभरात दोन हजार बचत गटांतील 20 हजार महिलांना अशा रोजगाराचा संकल्प स्वस्त धान्य दुकान , रॉकेल विक्रीसाठी नियोजन या उपक्रमात मुख्य समन्वयक सुरेखा ठाकरे , संचालक डॉ . रवींद्र बापट , विश्‍वास ठाकूर , नंदुरबार जिल्ह्यातून समन्वयक शोभाताई मोरे , कलाबेन पाटील , संध्या बोरसे , संध्या पाटील , कातूबाई गावित या कार्यरत आहेत . ह्याला पुष्टी म्हणून मी आजचे उदाहरण देतो . आज अमेरिकेत अनेक ठिकानी हिंदू मंदिरे आहेत , फिलीतल्या बालाजी मंदिराचा मान तिरुपती नंतर आहे असे अमेरिके हिंदूंकडून ऐकले . ( मजेतका होईना ) तर हे काय दाखवते ? आपण आपली संस्कृती ( निदान वैयक्तीक रित्या का होईना ) इतर देशात नेतो . त्यामुळे ही मंदिर अनेक देशात आढळतात , पण ह्याचा उलट आढळत नाही , म्हणजे येथील देवांना पुजणारे एखादे जुने १००० , १५०० वर्षांपूर्वीचे चर्च , ( अपवाद गोवा , तिथे जुनी चर्च आहेत ) मंदिर , अवेस्ता मधिल पारश्यांचे दफणभुमी ह्या भारतात प्रत्येक ठिकाणी आढळत नाहीत , पण प्रत्येक ठिकाणी आपल्या जुना देवांची पुजा मात्र आहे . ही अशी मंदिर अनेक संख्येत इतर देशात आढळत नाही , अगदी तुरळक आढळतात . त्यामुळे माझा कल तरी हे देव भारतातलेच आहेत असा होतो . चुकीचा असण्याची शक्यता आहेच पण सापडलेल्या सरस्वतीमुळे हे शक्य असावे असे वाटते . सरस्वतीची व्याप्ती अमेरिकेतेली आजच्या ग्रेट लेक सारखी होती , त्यातून व्यापार उदिम पण होत होता . फारच लवकर तो रस्त्यावरच्या रितीभाती आणि सभ्यता शिकला . रस्त्यावरची एक वेगळीच संस्कॄती असते असे म्हणतात . रस्त्यावर वागायचेही एक शास्त्र असते . तेथे आपण कोण आहोत ते विसरुनच नम्रपणे वाटचाल करावी लागते . . त्याचा रेगुलर फॉलो अप घ्यावा , म्हणजे आपली दिशा कितपत योग्य आहे , हे कळेल . . थोडक्यात उत्तरे लिहा . प्रश्न - भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ? उत्तर - लोकसंख्या वाढविण्यात . प्रश्न - पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ? उत्तर - हप्तावसूली . प्रश्न - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ? उत्तर - ओला Continue reading चांगला विषय हुकला . कृपया पुढील भाषणांबाबत अधिक कालावधीची पूर्वसूचना द्यावी . सध्याची अ‍ॅम्बिशन ड्रिलिंग मशीन घेणे ही आहे . > > अग मग घेऊदे की . माझ्या घरी पण आहे , उपयोग होतो अधून मधून ( तसही वर्षातून एखाद दोन वेळाच लागणार्‍या काही वस्तू असतात की आपल्या घरात आपल्याला हव्यात म्हणून त्यात एक त्याच्या वस्तूची भर इतकच ) हिन्दी कला , साहित्य , भाषाकर्म से जुड़ी हर गतिविधि की सूचना , आने वाले कार्यक्रम की सूचना , निमंत्रण , आमंत्रण , रिपोर्ट इत्यादि hindyugm @ gmail . com पर ईमेल करें इस प्रकार आप हिन्दी प्रेमियों से सीधे जुड़ पायेंगे नेताजींबद्दल कधीच कुण्या काँग्रेसवाल्यानी कधी वावगे बोलल्याचे आठवणीत नाही . उलट ब्रीटीश सैन्या विरुद्ध आझाद हिंद फौजेत सामिल होउन जे सैनीक लढले त्यांच्या वरचे खटले स्वातंत्र्योत्तर काळात माफ केले गेले . तसेच त्यातील काहीन भारतीय सैन्यात घेतले गेले . आझाद हिन्द सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल या राष्ट्रपतीपदासाठी उभ्या राहिल्या होत्या तेंव्हा त्यावेळच्या बिगरकाँग्रेसी भाजप सरकारने त्या निवडून येणार नाहीत याची मात्र पुरेपूर काळजी घेतली होती . असो . आणि त्यावरूनच श्री श्री श्री अवलिया जीं च्या " सुभाषबाबुंच्या धाग्यावर अनेक कॉग्रेसप्रेमींनी काय आणि किती गरळ ओकली असती ह्याची कल्पना कुणाही सुज्ञ माणसाला करता येईल " या भिती या बहाण्याचा फोलपणा लक्षात येतो . असो या निमित्ताने थत्तेचाचांच्या म्हण्याला दुजोरा मिळाला . इक्बाल यांच्या " असरारे - खुदी " ह्या त्यांच्या पर्शियनमधील ग्रंथाचा इंग्रजीमधे अनुवाद झाला , आणि त्यासाठी त्यांना " सर " हा किताबही इंग्रजांकडून मिळाला . " अल्लामा " हे त्यांना लोकांनी दिलेले संबोधन - त्याचा अर्थ विद्वान अथवा पंडित असा घेता यईल . " खुदी " ( आस्मिता , स्वाभिमान ह्या अर्थाने ) बद्दल ते म्हणतात - या सन्दर्भात अमेरिकेच्या केंद्रीय विभागाचे प्रवक्ता फिलिप क्राऊली यांनी सांगितले की , भारताने अणुप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे . पण या कारणावरून अमेरिकेने भारताच्या युनो - सुरक्षा समिती सदस्यत्वासाठी दिलेला पाठ्बळ कमी होणार नाही . सुधा मल्होत्रा ने गायले होते ना ते ? गीत रामायण पहिल्यांदा रेडीओवर , लता , आशा , माणिक वर्मा , ललिता देऊळगांवकर अशा अनेक जणींनी गायले होते . पण तेहि आता कुठे मिळायचे नाही . आलेल्या प्रत्येक कलावंतांबरोबर फोटो काढून घेउन त्याचे आपण किती जवळचे मित्र आहोत हे दाखवण्याची मेलबोर्न आणि सिडने मधील काही लोकांना प्रचंड खोड आहे . उद्या पुलं देखील अवतीर्ण झाले तरी त्यांनाही फोटो दाखवून ही मंडळी वैताग आणतील ! ! ! वास्तविक श्री . विक्रम गोखलेनी ट्रस्टच्या मदतीसाठी प्रत्येक फोटो मागे ७५ ते १०० डॉलर्सचे डोनेशन आकारायला काहीच हरकत नव्हती . . . हिवतापावर इतर अनेक औषधे दिली जातात . मात्र याचा निर्णय डॉक्टरांनीच घ्यावा . प्रकाशची बायको येऊन गेल्यानंतर या अलिप्ततेला खिंडार पडले होते . त्या घरातील ज्योतीची घुसमट डॉक्टरांचाही दम तोडायला लागली . यातून सुटका करून घ्यायची तर , अग्निहोत्रींच्या घराला समजावण्याशिवाय पर्याय नाही असे मन सांगत होते . पण आपल्या समजावण्या - सांगण्याने , एखाद्या फुंकरीने त्या घरातले आकाश मोकळे होणार नाही ही वास्तव जाणीव डॉक्टरांना मागे खेचत होती . परत परत घायाळ करत होती . कारण नसताना अलिप्ततेच्या भिंती अन् त्याचबरोबर मनाचे स्वास्थ्यही कोसळायला लागले होते . वर्षभरातील एखादा हक्काचा आठवडाही हातातून खेचला जातोय याची चीडही त्या पराभवात मिसळलेली होती . शोनू , लिस्ट चांगली आहे . माझ्या मुलाकरता नक्कीच उपयोगी पडेल . त्यातील काही काही पुस्तकं माझ्याकडे आहेतही . माझ्या मुलाचा प्रॉब्लेम हा आहे की ज्या पुस्तकात कार असतात तीच पुस्तकं तो आवडीने हातात घरतो . नाहीतर त्याला गुंतवून ठेवणं महाकठीण जातं मला . माझ्या लेकीलाही वाचायची खूप आवड आहे . सतत कोणत्या ना कोणत्या चॅप्टर बुकची डिमांड असते . वर बी ने म्हटलेल्यातली पुस्तकं माझ्याकडे आहेत थोड्या फार प्रमाणात . जातक कथा वगैरे . पण ती जेवढी इथल्या पुस्तकांत रमते तेवढी त्यात नाही . समहाऊ , ह्या पुस्तकांशी तिला जास्त कनेक्ट होता येतं . ऋषीकेशराव आणि प्रकाश अंकल , : ) सध्या जरा कामाचा लोड वाढला आहे . . ( मध्ये कमी होता तेव्हा ( सर्किट रावांच्या भाषेत ) नुसताच मोकाट फिरण्यात वेळ घालवला : ) ) . . तरीही सवड काढून लिहायचे नक्की ठरवले आहे . प्रोत्साहना बद्दल दोघांचेही आभार ! धुळे - राजकारणात काही कारणांमुळे पटले नाही , बिनसले तर एरवी गळ्यातगळा घालून राहणाऱ्यांची तोंडेही उलट दिशेला होण्यास वेळ लागत नाही . मग एकमेकांचा राजकीय वचपा काढणे , नेत्यांच्या पाठराखणीतून वर्चस्व गाजविणे , सत्ता शाबूत ठेवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करणे आदी क्‍लृप्त्या होतच राहतात . सध्या येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , विद्यमान सदस्य शिवाजी दहिते आणि साक्री पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्‍वर नागरे यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा रंगली असल्याची चर्चा आहे . यास निमित्त ठरली आहे धुळे जिल्हा परिषदेची सत्तापालट आणि नंतर विधानपरिषदेची निवडणूक . . . ! धुळे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून एकछत्री अंमल ठेवणाऱ्या कॉंग्रेसला गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीने सुरुंग लावत इतिहासात प्रथमच सत्ता हस्तगत केली . यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या साक्री शिरपूर तालुक्‍यातील पाच ते सहा जिल्हा परिषद सदस्यांनी युतीला केलेली मोलाची मदत ऐतिहासिक सत्ता प्राप्तीला कारणीभूत ठरली . आधी नागरेंची बाजी या घडामोडीत एकेकाळचे मित्र एका कामामुळे एकमेकांचे विरोधक बनलेले श्री . दहिते श्री . नागरे यांच्यात दुफळी निर्माण झाली . कुठल्याही स्थितीत श्री . दहिते त्यांचे समर्थक सत्तेत येऊ नये म्हणून श्री . नागरे यांनी महत्त्वाकांक्षी राजकारण केले . जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी श्री . नागरे यांनी कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला . ते त्यांना लाभाचे ठरले . यात श्री . नागरे यांनी बाजी मारल्याचे म्हटले गेले . त्यावेळी त्यांना मंत्री डॉ . विजयकुमार गावित , विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी इतर सहकाऱ्यांनी मदत केल्याची जोरात चर्चा होती . शिवाय महत्त्वाकांक्षी श्री . दहिते यांना सत्ता जावू देखील शकते , असे दर्शविण्यात श्री . नागरे हे यशस्वी ठरल्याचे बोलले गेले . आता दहितेंची बाजी जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षावेळी घडलेले हे नाट्य श्री . दहिते प्रामुख्याने कॉंग्रेसला जिव्हारी लागले . पडद्याआडून काही पदाधिकाऱ्यांनी या स्थितीवर उट्टे काढण्याचे मनोमनी ठरविले . त्याची प्रचिती आता होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत दिसून येत असल्याची चर्चा आहे . श्री . नागरे हे आमदार रघुवंशी यांचे कट्टर समर्थक . श्री . नागरे हे पर्यायाने माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांच्याही गटाने मानले जातात . तरीही जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाची बीजे मात्र विधानपरिषदेच्या आता होत असलेल्या निवडणुकीत दिसून येण्याचे कारण म्हणजे या निवडणुकीत श्री . पटेल यांना उमेदवारी मिळावी , यासाठी श्री . दहिते त्यांचे साक्रीतील काही सहकारीही हट्टाला पेटले होते . श्री . पटेल यांची उमेदवारीसंदर्भात मानसिकताही त्यांच्या या समर्थकांनी तयार केल्याचे म्हटले जाते . गटातील अन्य माजीमंत्री त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत श्री . पटेल यांनाच विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी श्री . दहिते अन्य सर्व समर्थक नेत्यांनी शक्‍य ते प्रयत्न केले . यावरून श्री . पटेल यांच्यासह श्री . दहिते त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजी मारल्याचे म्हटले जात आहे . या पार्श्‍वभूमीवर दहिते नागरे यांच्यातील रंगलेली ही राजकीय कुरघोडी सध्या चर्चेचा विषय आहे . असे असले तरी ते कॉंग्रेसमधील गटतट एकत्र आल्याने झाले गेले ते विसरून श्री . पटेल यांचाच विजय घडवून आणण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावेत , त्याच्यातच हित आहे , असे आवाहन पक्षांतर्गत केले जात आहे . त्याप्रमाणे श्री . दहिते श्री . नागरेही प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते . हाफमन - ला रोश : एका धनाढ्य टेक्स्टाईल व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या नि व्यवसायाने बँकर असलेल्या फ्रिट्ज हॉफमान - ला रोश ( Fritz Hoffmann - La Roche ) याने १८९४ मध्ये मॅक्स कार्ल ट्रॉब ( Max Carl Traub ) याच्याबरोबर भागीदारी करून स्वित्झर्लंडमधील बाझल् - स्थित एक लहानशी औषधनिर्माण कंपनी ताब्यात घेतली . व्यावसायिक दृष्ट्या खडतर अशा दोन वर्षांनंतर रोशने आपल्या भागीदाराचा हिस्सा विकत घेतला नि कंपनी पूर्णपणे आपल्या कब्जात घेतली आणि हॉफमन - ला रोश कंपनीचा जन्म झाला . कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एखाद्या हुकमी उत्पादनाच्या शोधात असतानाच ब्रँडेड उत्पादनाच्या स्वरूपात विविध औषधांचे प्रमाणित डोसेस बाजारात आणण्याची कल्पना सुचली . याचबरोबर हे ब्रँड्स आंतराष्ट्रीय बाजारातही विकता येतील असा त्याचा होरा होता . शक्यतो स्थानिक नैसर्गिक उत्पादनांपासून औषधांना आवश्यक ती रसायने वेगळी करून ती औषधनिर्मितीसाठी वापरावीत असे त्याचे धोरण होते . त्यामुळे विविध देशातील बाजारांसाठी स्थानिक पातळीवर उत्पादन केंद्रे स्थापन करणे आवश्यक ठरले . त्यामुळे रोशचे पहिले ब्रँडेड उत्पादन ( Sirolin हे कफ सिरप जे कंपनीच्या Thiocol नावाच्या क्षयरोगविरोधी ( antitubercular ) रसायनापासून बनवले होते ) बाजारात येण्यापूर्वीच ( १८९८ ) इटली आणि जर्मनी या दोन देशात रोशच्या स्थानिक शाखा काम करू लागल्या होत्या . १९१२ पर्यंत रोशच्या तीन खंडातील नऊ देशात स्थानिक शाखा निर्माण करण्यात आल्या . रशिया हे फ्रिटझच्या दृष्टीने मोठे मार्केट होते नि त्याने तिथे बर्‍यापैकी बस्तान बसवले होते . परंतु १९१७ मधे डाव्या क्रांतीचा त्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला . १९१९ पर्यंत रोश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली होती . अखेर बाझल् - स्थित हेन्डेल्स बँकेकडून अर्थसहाय्य घेतले आणि खाजगी मालकीची रोश ही लिमिटेड - भागीदारीतील - कंपनी झाली . आज स्त्री मुक्ती या विषयावर आपण ज्या पातळीवर विचार मांडत आहोत ( मायबोलीचे व्यासपीठ ) ती पातळी प्रत्यक्षात पारतंत्र्यात असलेल्या ग्रामीण भागातील स्त्रियांपासून दुर्दैवाने खूपच दूर आहे . तेथे जाऊन काही कार्य करण्याचे ठरवता येईल काय ? स्वातंत्र्य् प्राप्तीच्या वेळी ' मेघालय ' राज्य म्हणजे आसाम राज्यातील दोन जिल्हे होते . १९४७ साली त्या दोन जिल्ह्यात् केवळ १७ % ख्रिश्चन् होते . काही वर्षातच त्यांनी अधिक अधिकार आपल्या हाती यावेत मतांतरण अधिक सुलभ व्हावे म्हणुन स्वायत्त जिल्हा परिषदेची मागणी केली . ती पूर्ण झाल्यावर मतांतरणास गती मिळाली १९७० साली ३५ % ख्रिश्चन झालेल्या मेघालयाने स्वतंत्र राज्याची मागणी केली . २१ जानेवारी १९७१ रोजी मेघालय राज्याची निर्मीती झाली . चर्चेस् मधे घंटानाद करुन त्याचे स्वागत झाले . अधिकाधिक अधिकार ख्रिश्चनिटीच्या हातात आल्यामुळे मतांतरणाने वेग घेतला आज बहुसंख्याक म्हणजेच ७० . % ख्रिश्चन असलेल्या मेघालयाच्या भिंतीवर ' Stop treating us like an Indian Colony " we are khasis by blood , ' Indians by accident " इत्यादी घोषणा लिहिलेल्या दिसतात . मेघालयातील ख्रिश्चनिटीच्या क्रमशः झालेल्या वाढीबरोबर बदलत्या मागण्यावरुन ख्रिश्चनिटी मतांतरणाचा उपयोग राष्ट्रांतरणासाठी करत असल्याचे दिसून येते . ह्या धाग्यावर येणं हे अ‍ॅडिक्शन झालय . . . केवळ केवळ अप्रतिम . खर्‍या अर्थाने माहितीची जुगलबंदी चालू आहे . . . होरी , कजरी ह्या बाबतची चर्चा वाचली . पूर्वसुरींनी काही राग क्षुद्रं मानलेत . पिलू हा त्यापैकी एक . त्यांचं वक्री , मुरकी चलन ख्यालातले ठहराव , बढत ह्याला बांध घालत असावेत . ह्या रागांमधे रूढ पद्धतीने ख्याल गायन करता येत नसल्याने कदाचित असेल . < < होरी , कजरी , ठुमरी , चैती हे मूलतःच लोकसंगीताशी निगडीत आहेत . त्यात वापरल्या जाणार्‍या रागांचा सुगमतेशी संबंध नाही < < > > पण ते धून उगम आहेत म्हणून . . . सुगमतेशी संबंध नाही . . . . असं म्हणणं बरोबर होईल का ? कुमारजींनी अनेक धुन उगम ( लोकसंगीतातल्या धूनांवर उपज ) रागांवर जे काम केलय ते केवळ अलौकिक आहे . त्यांच्या रचना ऐकल्यावर त्या " सुगम " नाहीत असं म्हणणं चूक होईल . आत्ता ऑफिसातून लिन्का - बिन्का देता येत नाहीयेत . पण ही मैफिल ओस राहू नये . . . गुंजत राहूद्या , लोकहो . . . झहीर , अश्विन , नेहरा , मुनाफ . असेही भज्जी काय चावला काय " फिरकी " शी त्यांचा तूर्तास दूरचाही संबंध दिसत नाही . . युवी , पठाण जास्त चांगले वळवतील , नाहीतर किमान धावा तरी आडवतील . परवा भज्जीच्या आधी युसुफ ला धोणी ने चेंडू दिला यातच काय ते आलं . . महाराष्ट्र्रात मोटर उद्योगात मुंबईशहर महत्वाची कामगिरी करीत आहे . टेल्को हे बस ट्रक निर्मिती येथे करतात याचप्रमाणे जाीपची निर्मिती महिंद्रा कंपनी करते . पूणे चिंचवड परिसरही मोटर उद्योगात आघाडीवर आहे . चिंचवडला बजाज ऑटोचा दुचाकी , तीनचाकी चार चाकी वाहन निर्मितीचा कारखाना आहे . पुढील लेखनास मनापासुन शुभेच्छा ( दर आठवड्याला एक तरी लेख वाचायला मिळावा असे वाटते ) . मंडळाने असा दावा केला आहे कि त्यांचे २००० सदस्य आहेत : नक्की ? मुळीच नाही . मंडळाची सदस्य संख्या २५० च्या वर नक्कीच नाही . मंडळ हे अमेरिकेत ना - नफा ( नॉन प्रॉफिट ) तत्वावर चालणारी संस्था आहे . ह्या संस्थेच्या साठी असणार्‍या मार्गदर्शक तत्वानुसार मंडळाच्या सदस्यांची संख्या आणि नावे सर्वांना खुली असली पाहिजेत . मंडळ ही यादी प्रसिध्द करू शकते का ? त्याच प्रमाणे कॅलिफोर्निया नॉन प्रॉफिट गव्हर्निंग बॉडी कडे याची यादी द्यावी लागते . ती तशी दिली आहे का ? त्याच नियमानुसार नॉन प्रॉफिट संस्थेने दरवर्षी अहवाल प्रसिध्द करणे आणि तो सगळ्या सदस्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे . मंडळाने गेली कित्येक वर्षे अहवालच प्रसिध्द केला नाही . का ? कारण मंडळाच्या कार्यक्रमांना भरगोस ( ? ) प्रतिसाद मिळाला असा तद्दन खोटारडेपणा आणि मागल्या दाराने केलेले व्यवहार उजेडात येतील ना ! ! ( कविवर्य श्री सुरेश भट , आशा ताई आणि पंडीत हॄदय नाथांची क्षमा मागून ) जउ तुम गिरिवर तउ हम मोरा जउ तुम चंद तउ हम भए है चकोरा माधवे तुम तोरहु तउ हम नही तोरहि तुम सिउ तोरि कवन सिउ जोरहि रहाउ जउ तुम दीवरा तउ हम बाती जउ तुम तीरथ तउ हम जाती साची प्रीति हम तुम सिउ जोरी तुम सिउ जोरि अवर संगि तोरी जह जह जाउ तहा तेरी सेवा तुम सो ठाकुरु अउरु देवा तुमरे भजन कटहि जम फांसा भगति हेत गावै रविदासा नेहरू ( का गांधीजी ) " शिवाजी हा वाट चुकलेला देशभक्त आहे " असं म्हणाले होते . . गोगट्यांनी सुरूवात केली . . कपिलने खास माखजनी शिव्या घालत त्याला गप्प केले . माखजन हे कोकणातलं एक मोठं गाव ( गाव नेहमी " छोटसं " असतं असं काही नाही ) . हे गाव साप , विंचू आणि शिव्यांचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे आणि रानडे गावाची इज्जत राखून आहेत . " शिवाजी आपलं दैवत आहे . . शिवाजी नसता तर माझं नाव अत्ता ' अब्दूल गब्दूल रानडे ' असते . . " कपिल म्हणाला . आणि हे १०० % पटलं . . आता तुझा दुसरा मुद्दा . . . सारख्याच परिस्थितीतुन जाणार्‍या दोघांमध्ये केला जाणार्‍या दुजाभावाविषयी . . . . तुझ म्हणण मान्य आणि तू त्या दोघांच्या इमेजबद्दल मांडलेला मुद्दाही मान्य . . . पण मला वाटत हे साहाजिक आहे . . . आपल्या रोजच्या जीवनातले उदाहरण घेउया . . . समजा तुझ्या टीम मध्ये दोन एम्प्लॉयी आहेत . . . . दोघेही चांगले प्रुव्हन ट्रॅक रेकॉर्ड असलेले . . . . आता एक् - दोन प्रोजेक्ट फेल जातात . . . . त्याला कारणे अनेक असतात . . . . अपयशाबद्दल दोघानाही मेमो मिळतो . . . आता अश्या परिस्थितीत आहे ते स्वीकारुन पुढच्या प्रोजेक्टच्या कामाला लागणार्‍या आणि स्वतात सुधारणा करणार्‍या टीममेंबरला सपोर्ट करशील का तुझी तक्रार घेउन वरपर्यंत जाणार्‍या आणि कॅफेटेरियात बसुन मी कसा भारी म्हणुन गमजा करणार्‍याला सपोर्ट करशील ? लोकांची सहानभूती पण साहाजिकच अश्या शांत , संयमी माणसाला मिळते . बर्‍याच दिवसांनी एक रविवार खर्‍या अर्थानं सार्थकी लागला . दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नौदल सप्ताहाच्या निमित्तानं विक्रांत सामान्य जनतेसाठी खुली असते . जोपर्यंत चालणं झेपतंय , गुडघेदुखी किंवा कंबरदुखी त्रास द्यायला सुरूवात करत नाहीय तोपर्यंत प्रत्येकानं विक्रांतला भेट दिलीच पाहिजे , त्या युध्दनौकेचं , नौदलाचं असामान्यत्त्व समजून घ्यायलाच पाहिजे . त्यासाठी - तासांची तंगडतोड सहन केलीच पाहिजे . एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण इतकं नक्कीच करू शकतो ! मुंबई - अपुऱ्या पावसामुळे यंदा मुंबईत तीव्र पाणीटंचाई आहे . या पाणीसमस्येवर विरोधी पक्षाने आंदोलन केले , तर समजण्यासारखे आहे ; मात्र पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेलाच आता तोडफोडीच्या मार्गाने जाण्याची वेळ आली आहे . चेंबूर भागातील पाणीटंचाईच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेनेच्याच माजी नगरसेवकाने आज पालिकेतील जल अभियंत्यांच्या कार्यालयाची नासधूस केली . विशेष म्हणजे पाणीटंचाईच्या विरोधात तोडफोड केल्याचे कारण पुढे करण्यात आले असले , तरी शिवसेनेतील अंतर्गत वादातून हा प्रकार घडला आहे . चेंबूरच्या पांजरपोळ येथील भीमनगर , गौतमनगर , दीनक्वारी , जयमुरथ , सह्याद्रीनगर , इंदिरानगर , गणेशनगर , भारतनगर , शंकर देऊळ , महाराष्ट्रनगर परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याचा दावा करीत शिवसेनेचे माजी नगरसेवक तुकाराम काते यांनी आपला मुलगा तुषार काते याला उपोषणाला बसविले होते . काते त्यांच्या पत्नी नगरसेविका मंगला काते याही या उपोषणात सहभागी झाल्या होत्या . दिवसभरात शिवसेनेतून अथवा पालिकेकडून कुणीही या उपोषणाची दखल घेतल्याने संतप्त झालेल्या काते यांनी आज दुपारी तीनच्या सुमारास पंचवीस - तीस कार्यकर्त्यांसह पालिका मुख्यालयात येऊन जल अभियंता दिनेशचंद्र गोंडालिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केली . या तोडफोडीत कार्यालयातील पार्टिशनचे नुकसान करण्यात आले , तसेच टेबलवरील काचही फोडण्यात आली . आंदोलनाच्या वार्तांकनासाठी काते यांनी इलेक्‍ट्रॉनिक मीडियालाही सोबत नेले होते . " एम ' पश्‍चिमच्या सहायक आयुक्तांनी आपणास टॅंकर आणा , पाणी देतो , असे सांगितले . शिवसेनेची पालिकेत सत्ता असतानाही आम्हाला पाणी मिळत नाही . शिवसेनेला बदनाम करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप काते यांनी केला आहे . या तोडीफोडीमागे काते यांनी पाणीटंचाईचे कारण सांगितले असले , तरी शिवसेनेचे पालिकेतील मुख्य प्रतोद राहुल शेवाळे यांनी हा आपल्यावर सूड उगवण्याचा प्रकार असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला . काते हे चेंबूर भागातील माजी नगरसेवक आहेत . ज्या भागात पाणीटंचाईच्या कारणाने त्यांनी उपोषण केले , तो भाग माझ्या प्रभागात येतो . या भागातील पाणीप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी आपण 6 , 8 , आणि 9 इंचाच्या जलवाहिन्यांचे काम पूर्ण केले आहे . जयमुरथनगर येथे पाण्याच्या टाकीसह कूपनलिका बसविल्या आहेत , असे शेवाळे यांनी सांगितले . आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची आझाद मैदान पोलिस ठाण्यात रवानगी केली . काते यांचा हल्ला नैराश्‍यातून - शेवाळे बंजारापाडा हा भाग डोंगराळ असल्याने पाण्याचा दाब कमी आहे . त्यामुळे नवीन पंप चालू करण्यासाठी 48 इंचाच्या जलवाहिनीला 12 इंच व्यासाची जलवाहिनी मंजूर झाली आहे . येत्या दोन महिन्यात तेथील पाणी सुरू होणार आहे . मात्र विधानसभा निवडणुकीत माझ्यामुळे काते यांना पराभव पत्कारावा लागल्याचा समज त्यांनी करून घेतला . या नैराश्‍यातूनच त्यांनी आजचा हल्ला केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे . कार्तिक् - गणपतीचा भा‌ऊना ? त्याच्या देवळात बायकांनी जायचं नसतं वगैरे ? नकोच् - इती भावजय . मला एक ब्लु चिप कंपनीज चा पोर्टफोलिओ लॉन्ग टर्म साठी डेवलप करायचा आहे . जसे लोकांचे ऐकतो ना अहो रिलायन्स १० रु ला घेतला होता . . . . . . . इन्फोसिसचे शेअर विकले अन बेन्गलोर ला फ्लॅट घेतला . . . . . . . मुलीला गुगल चे शेअर मिळाले . ( लग्नाचा खर्च निघेल ) . . . . . . . . . मी बराच वेळ प्रयत्न केला तेव्हा पुनःपुन्हा खालीलप्रमाणे लिहून आले . Thanks चरण , अरे जुन्या email होत्या काही सचिन बद्दल . त्यातून घेतल्या ह्या comments ती अक्रमची मुद्दामच highlight केली . सचिनची बद्दलची भीती दिसते त्यात मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » ' निवृत्ती अगोदर एकदा येथे जरूर खेळ सचिन ' गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील कोठेगाव येथे आज ( शनिवारी ) पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना अटक केली . पोलिसांनी या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली असून , त्यात २० किलो स्फोटके , डिटोनेटर आदींता समावेश आहे . शाळेने पत्रक काढलं , ' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे , तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा , ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला / विद्यार्थिनीला मिळेल ! आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे , खरोखर पंचाईतच होती . ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की , अगदी एक विजार , एक सदरा असेल , तरी तो रोज धुऊन - वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात . गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं , तुमच्यात कोण गरीब ; तेही सर्वात गरीब म्हणून ? ! मोठीच अडचण होती . तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले . वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ; पण लहान मुलांमधे अडचणीचं . शेवटी दोन - चार मुलांना हाताशी घेतलं , जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची . मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची . अशा मुलांना विचारलं , " मला एक मदत कराल का ? आपल्या वर्गातला सर्वात गरीब . . . . . . . ? " क्षणाचाही विलंब करता सर्वानी एकच नाव उच्चारले , " सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं , तो सर्वात गरीब आहे . " मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता . " कशावरून म्हणता ? " " सर . त्याचा सदरा दोन - तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय . त्याने शिवलाय ; पण फ़ाटलेला शर्ट घालतो . त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली आहेत . चपला त्याला नाहीतच . मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो . सर , ती भाकरीही कालचीच असते . भाजी कुठली सर ? गुळाचा खडा असतो . आम्ही सांगतो , तो सर्वात गरीब आहे . शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी . " मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते . मयूर एवढा गरीब असेल ? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत ? कारण , मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता . अक्षर स्वच्छ , मोकळं होतं . त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे . एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं , " पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर . असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते . उत्तराल सुबक परीच्छेद , समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे . . . . . . . . . " चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई . माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे . असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये , या गोष्टीचीच मला खंत वाटली . जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो . . . . . . अरेरे ! . . . , मी खूप कमी पडतोय . मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता . अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती ; पण त्याचं नाव यादीत नव्हतं . आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही . असलेल्या मुलांच्या किलबिलाटात आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती . केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले . एका छान अनुभवाला मुकला होता तो . हा आनंद मी हिरावला होता . यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही ? मयूर स्वत : हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता ! शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो . खरंच आहे , मुलांनी सुचवलेलं नाव . आर्थिक मदत , तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी . आता शंकाच नव्हती . त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते . मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले . ' मयूर जाधव , सातवी , अनुक्रमांक बेचाळीस ' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले , " खात्री केलीये ना सर ? कारण थोडीथोडकी रक्कम नाही . या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी , त्याचे शालेय शिक्षण साहित्य , गणवेश . . . इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे . " मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं , " सर , त्याची काळजीच करू नका . वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर - मयूर जाधवच आहे ! " एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो . मयूरला मिळणारी मदत , त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही . दुस ~ या दिवशी शाळेत लवकरच गेलो . देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता . त्यावर ' गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं . शाळा भरली . मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो . इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला . त्याच्या चेह ~ यावरचा भाव समजत नव्हता . राग आवरावा तसा करारी चेहरा . . . " सर , रागवू नका ; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका . " " अरे , काय बोलतोयस तुला समजतय का ? " " चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा ; पण ते नाव . . . ! ! " त्याच्या आवळलेल्या मुठी , घशातला आवंढा , डोळ्यातलं पाणी . . . . . . मला कशाचाच काही अर्थ लागेना . मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत , तो असा . . . . . ? " सर , मला मदत कशासाठी ? गरीब म्हणून ? मी तर श्रीमंत आहे . " त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती . येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते . शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती . " अरे पण . . . . ? " " सर , विश्वास ठेवा . मी श्रीमंत आहे . कदाचित सर्वात श्रीमंत असेन . . . सर , मी गरीब आहे हे ठरवले कोणी ? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला ; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज . " अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले . त्याला उठवत मी म्हणालो , " ठीक आहे . तुला नकोय ना ती मदत , नको घेऊस ; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय ? " " सर , माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा , कुठल्याही विषयाच्या . . . . त्या पूर्ण आहेत . पुस्तकं मी Second Hand वापरतोय . . . खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना ? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का ? सर , माझे पाचवीपासूनचे मार्क बघा , नेहमी पहिल्या तीनात असतो . गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत . सर . . . सर , सांगा ना , मी गरीब कसा ? " मयूर मलाच विचारत होता आता मघाचचं दु : खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं . " खरयं मयूर . पण तुला या पैशाने मदतच . . . . . . . " " सर , मदत कसली ? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल . शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर , मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! " " म्हणजे ? " " वडील घरांना रंग द्यायचे काम करतात . Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते . तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात . चार पैसे मला मिळतात , ते मी साठवतो . सर , संचयिका आहे ना शाळेची , त्यातलं माझं पासबुक बघा . पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात . . . मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते . . . . . म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं . पण सर , मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे . घरातले सगले काम करतात . काम म्हणज कष्ट . रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात . आई धुणं - भांडी करते . मोठी बहीण दुसरी - तिसरीच्या शिकवण्या घेते . सर , वेळ कसा जातो , दिवस कसा संपतो ते कळतच नाही . . . . शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत . तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी . सर , माझ्या घरी याच तुम्ही , माझ्याकडे पु . . देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे . . . . . . . . . सर , आहे ना मी श्रीमंत ? " आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता . सर , शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो . रात्री देवळात होण्या ~ या भजनात मीच पेटीची साथ देतो . भजनीबुवा किती छान गातात ! ऐकताना भान हरपून जातं . " त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता . अभावितपणे मी विचारलं , " व्यायामशाळेतही जातोस ? " " सर , तेवढी फ़ुरसत कुठली ? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो . " अंगावर एक थरार उमटला . . . कौतुकाचा . " मयूर मित्रा , मला तुझा अभिमान वाटतो . तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा . . " " म्हणूनच म्हणतो सर . . . . . . ! " " हे नाव ज्या कारणासाठी आहे , त्यात तू नक्कीच बसणार नाहीस . आमची निवड चुकली ; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल . शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून , हे पारितोषीक तरी . . . . . . . . . " " सर , एवढ्यात नाही . त्याला वर्ष जाउ द्या . मी लिंकनचं , सावरकरांचं चरित्र वाचलं , हेलन केलरचं चरित्र वाचलं . सर , हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली . माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या , योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा ; पण सर , नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल . जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल . . . सर . . . . . प्लीज . . . . . ! " वाचनानं , स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं , कष्टानं . . . . . . . त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती , संस्कारामुळे नम्रतेची झालर होती . आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता . त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते . शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता . परिस्थिती पचवून , परीश्रमाने स्वत : वर पैलू पाडणारा ! श्रीमंत ! सर्वात श्रीमंत मुकुंद राफा , फेडरर मॅचेस इतक्या झाल्या ना आता ज्योको ला संधी हवी . . ( मला मनातून अजूनही तिघेही जिंकावे असंच वाटतंय . . ) यह अपारदर्शी वलय इतना गहरा है कि यह अपने पिछे लाखों तारो को ढंक दे रहा है यदि इस गहरे वलय को छोड़ दे तो यह आकाशगंगा एक दीर्घवृताकार ( Elliptical ) आकाशगंगा है , लेकिन आश्चर्यजनक रूप से इसमे कुछ तारो के गोलाकार समूह ( Globular Cluster ) भी है उपर दिया गया चित्र हब्बल अंतरिक्ष वेधशाला से लिया गया है . यांच्या देव - देवता , जीवन - मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या ? बस्स . येव्हढं एक माफ करा . हे पुढच्या भागात टंकतो . आता त्राण उरले नाहित . अण्णा तुम्हाला माहित आहे का आपल्या देशात सर्वात मोठा 2G घोटाळा 1 लाख 76 हजार करोड रु चा आहे आपल्या देशाची जनता 121 करोड आहे तर आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला 1454 . 54 करोड वाट्याला येतात तर या वर विचार करा गुजरात ला काय आहे कार्यक्रम के अंत में पूज्य बाबा द्वारा संयोजक मंडल आयोजक मंडल को सम्मानित किया गया . इस विशाल सम्मेलन की पूरी ज़िम्मेदारी राजदीप सिंह , अजीत सिंह - पूर्व छात्र नेता बीएचयू , पुन्नीलाल कुर्रे , राधेश्‍याम यादव सर्वेश मिश्रा के कंधों पर थी . इसके अलावा अंजनी कुमार झा ने समस्त कार्यक्रमों की रूप - रेखा महीनों मेहनत के बाद तैयार कर सम्मेलन को सफल बनाने में अपना अहम योगदान दिया . साथ में आयोजक मंडल के रामजन्म सिंह , सूर्यनाथ सिंह , उदयभान सिंह , अरूण सिंह , श्रीमती संगीता सिंह इत्यादि ने भी अथक महनत कर सम्मेलन को सफल बनाने में अपना अहम योगदान दिया . कार्यक्रम का संचालन नीरज वर्मा ने किया . खास तिचा असलेला हा स्लॉट - रात्री ते १० . . खरंतर प्राईम स्लॉटमधला एक तास काढून दिला होता तिला रणधीरने , केवळ तिची अफाट लोकप्रियता , फोनवर श्रोत्यांशी बोलायची हातोटी आणि कौशल्य आणि तिच्या प्रोग्रामचं कायमच असलेलं प्रचंड मोठ टीआरपी ! हा तिचा प्रोग्राम अगदी वेगळा होता - एरवी दिवसभर यंग पेप्पी लोकांसाठी गाणी सगळे चॅनेल लावायचे . . पण अमि ह्या प्रोग्राममध्ये खास फक्त सीनीयर सिटीझन्सशी बोलायची . . सीनीयर सिटीझन्सना त्यांचं ऐकायला हवा असतो एक श्रोता , आणि ते काम अमि अगदी थकता , मनापासून करायची . . मग ती गार्‍हाणी असोत , तक्रारी असोत , एकूण व्यवस्थेवरचा राग असो , की जुन्या आठवणींना उजाळा असो . . अमि सगळ्यांशी दोन मिनिटं प्रेमाने बोलायची आणि त्यांच्या काळातली गाणी ऐकवायची . . ह्या सीनीयर सिटीझनसचा भरभरून प्रतिसाद मिळत होता प्रोग्रामला . . त्यांच्या जेवणाची , किंवा सीरीयल्सची वेळ असली तरीही . त्याचं बरचंसं श्रेय अमिचं होतं , हे रणधीरला मान्य करावंच लागलं होतं . . गेल्या काहि दिवसांत भ्रष्टाचारासंबीधी अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली . राष्ट्रकूल घोटाळा , आदर्श घोटाळा वगैरेंबरोबरच ३जी घोटाळ्याने तर भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात पुढे आला . ( प्रथेप्रमाणे ) विरोधी पक्ष आक्रमक झाला . जेपीसी साठी रान माजवले पण पुढे ? जेपीसी नाही मिळाली तर लोकांमधे जाऊन आंदोलन करणार अश्या घोषणा झाल्या पण कसले काय ? भ्रष्टाचाराविरूद्ध रान माजवून सरकारला पळता भुई थोडी करायची सोडून विरोधी पक्षांनी आपणहूनच प्रश्न सोडून दिला . नाही शर्विलका , आधी मते जाणून घेतो , मग प्रत्यक्ष घटना सान्गतो ! ( आत्ता गडबडीत आहे रे भो , ते लिहायचे , वैखरी पाजळायची तर थोडा निवान्त वेळ हवाय , तोवर इतरान्चे अनुभव ऐकायला बरे पडेल ) सगळेच कार्यक्रम आणि स्पर्धा अगदी सुंदर आयोजित केल्या होत्या . मला गणेशोत्सवाच्या जाहिराती खास करून आवडल्या . आणि हा नंतरचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा चांगला झाला आहे . रविवारी सकाळी नाश्त्यानंतर दिवाणखान्यामध्ये नेहमीप्रमाणे गप्पांचा अड्डा रंगला होता . आजचे जपाचे ध्येय दुपटीने पूर्ण झाल्याच्या खुषीत भैय्याजी देखील गप्पांमध्ये रमले . स्पायडरमॅन वीस मजली इमारतीवर सरसर चढला , तेव्हा त्यांनी अनुपच्या बरोबरीने जोरजोरात टाळ्या वाजवल्या . कडांवर ओघळ सुकलेले चहाचे कप आत न्यायला निघालेल्या प्रमिलाबाईंना त्यांनी हात धरून खाली बसवले . " अग ते काम - बिम राहू दे आज . आज रविवार आहे ना ! " पंजाबराव कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमीन आहे . सिंचनाची व्यवस्था आहे , तुम्हीच गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाची शिदोरी आहे . मग कृषी विद्यापीठाला अनुदानाची गरज का पडावी ? विद्यापीठात काम करणार्‍या तज्ज्ञांना शासनाकडून पगार घेण्याची गरज का भासावी ? आता निव्वळ सल्ले देणे खूप झाले , या विद्यापीठाच्या हजारो एकरावर तुमच्याच संशोधनाच्या आधारे आता शेती करून किमान पाच वर्ष तरी जगून दाखवा , प्रपंच चालवून दाखवा आणि शेती करून होणार्‍या मिळकतीवर विद्यापीठाचे सर्व कारभार अनुदान अथवा पगार घेता चालवून दाखवा . " आधी केले मग सांगितले " यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही . स्वीकारणार का आव्हान ? तिस - या भागात् त्यांनी तुम्हाला दत्तक घेतल वगैरे लिहिणार आहात की काय ? . . . दिवाळीला दिराला तीन दिवसाची सुट्टी असते , तेव्हा मिसिज तळवलकरना गुहागर घडते . तिथेच डेट्रॉयटवरून आलेले ( मूळचे डहाणुकर कॉलनीतले , त्यांच्या सुनेला जुलैची तारीख दिली आहे ) सरमळकर कुटुंब भेटते , आणि तळवलकर आणि सरमळकर ह्या दोघांच्याही डायरीत त्याची नोंद होते . महिना असाच जातो . दु : विसरू पाहणार्‍या मुलाची काळजी घेण्यात आणि उरलेल्या वेळात जावेच्या हातचे ओरपण्यात मिसिज तळवलकर गुंततात , आणि मिस्टर तळवलकरांच्या डायरीत आता " कंटाळा " हा शब्द खूपदा लिहिला जातो . सगळी सुबत्ता , सुखसोयींच्या गराड्यात असूनही आपली माणसे , आपले लोक वगैरेंच्या आठवणी अधनं मधनं लिहिल्या जातात . " गड्या आपुला देश बरा " वगैरे ओळींची गर्दी होते . सरुटॉबानेच्या कट्ट्यात ठरवलेली ही वर्षा सहल , तशी ठिणगी टाकली होती स्पानं , कट्ट्याच्या वेळी थोडं सरपण आणि तेल टाकलं गेलं आणि पठ्ट्यानं शेवटपर्यंत सर्वांना जमवत घडवुन आणली ही सहल . लोणावळ्यापासुन पुढं अ‍ॅम्बि व्हॅलीकडं जाणा - या रस्तावर साधारण २० किमि वर पेठशहापुर गाव आहे , गाव कसलं वस्ती आहे . तिथुनच रस्त्याच्या बाजुलाच आभाळात गेलेला एक डोंगर आहे , तोच कोरीगड . पंकज कांबळे कल्याण ( W ) - तिलक चौक 18 एम फुटबाल खेळायला आवडते . जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे . असा लहानसा प्रयत्न आहे . म्हणूनच मला वाटते . की तूम्ही सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे . एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर . कथा दहावी एक लहानशी मुंगी नदीवर पाणी पीत होती . पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि ती नदीत पडली . जवळच एका झाडावर एक चिमणी बसली होती . ती फार दयाळू होती . मुंगी सारखी वाहून चालली होती . हे पाहून चिमणीने झाडाचे एक पान तोडले आणि ते नदीत टाकले . पानावर बसून तरंगत मुंगी जमिनीवर आली . नंतर काही वेळाने एक मुलगा तेथे आला . तो हातातील गोफणीने पाखरे मारीत असे . चिमणीला पाहताच मुलाने एक दगड उचलला आणि गोफणीचा नेम धरला . हे पाहून मुंगीने विचार केला की , चिमणीने मला मघाशी मदत केली आणि मला वाचवले . आता ती मरत आहे , तर मी तिला मदत केली पाहिजे . मग मुंगी हळूच जाऊन मुलाला कडकडून चावली . मुंगी चावताच मुलाचा नेम चुकला आणि गोफणीतून दगड खाली पडला . दगडाचा आवाज ऐकून चिमणी भूर्रकन उडून गेली . पहा . मुलांनो , आपण लोकांना उपयोगी पडलो तर लोक आपणाला उपयोगी पडतात . माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात झक्की , अहो , मजा आली हो तुमच्या बरोबर गप्पा मारुन . . आणि हो , आवडलेल्या धाग्याला प्रतिसाद देता , केवळ जे आवडले नाही तिथेच लिहीणे हा पण विचारवंत बनण्याचा एक मार्ग आहे . कारण कुणाचे थोडे सुद्धा कौतुक करणे विचारवंताच्या भुमिकेला छेद देणारे असते . एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? हे तुलाच जमत असेल रे बाबा ! मी तरी पैसे देवूनच गोष्टी घेणं पसंत करतो . चोर्‍या करण्यात मला रस नव्हता आणि नाही ! त्या मदिरा बेदी गायबल्यात कां ? > > > त्या गरोदर आहेत बहुतेक ! आपण ' जुरुमाबाकी मिनर्रिबा ' ( अर्थात त्या काळी वाढवून घेण्यात येणारी राशी ) या कुरआनच्या भाषांतरावरून जो युक्तिवाद सादर केला तो बरोबर नव्हे . हा केवळ एका विशिष्ट काळापुरता मर्यादित आदेश नसून कुरआनच्या इतर आदेशांप्रमाणेच कायमस्वरुपी आदेश आहे . अर्थातच कोणत्याही काळी आणि कोणत्याही ठिकाणी इस्लामवर श्रद्धा ठेवणार्‍यांकरिता हा आदेश आहे . कर्ज देणार्‍यास आपण दिलेल्या कर्जावर आकारण्यात येणारे व्याज सोडावेच लागेल . तसेच कर्जावर दिलेली केवळ मूळ रक्कम घेण्यावरच समाधान मानावे लागेल . याखेरीज कुरआनच्या या आयतीवरून सादर केलेला आपला युक्तिवाद या दाव्यावर आधारित आहे की , त्या काळात प्रचलित असलेले कर्ज हे व्यावसायिक व्याजापासून मुक्त होते . आपल्या या दाव्याला कोणताही पुरावा नाही . म्हणून हा दावा मान्य करता येत नाही . ज्या कर्जप्रकारांचा आपण वारंवार संदर्भ देत आहात , की ते केवळ वैयक्तिक स्वरुपाचेच कर्ज असू शकत होते , परंतु यामध्येच वस्तुतः या गोष्टीची शक्यता आढळते की , एक छोटा व्यापारी मोठ्या व्यापार्‍याकडून कर्जावर माल घेत असल्यास मोठा व्यापारी मूळ रकमेवर व्याज आकारीत असे , तसेच ठराविक मुदतीच्या आत जर कर्जाची परतफेड झाली नाही , तर मुदतवाढ देऊन त्याच्यावर वाढीव व्याज आकारण्यात येत असे . यावरून असे लक्षात येते की , व्याजाचे इतर प्रकारसुद्धा त्याच नियमात मोडतात . आपल्याजवळ याचा काय पुरावा आहे की , या शिल्लक प्रकारांत अशा स्वरुपांचे इतर प्रकार सामील करता येत नाहीत ? जामोप्या . कोल्हापूरला आता शुद्ध भाषा बोलावी लागते नरसोबाची वाडी नाही तर नृसिंह वाडी म्हणायचे , अंबाबाई नाही तर महालक्ष्मी म्हणायचे . असो नरसोबाच्या वाडिला मिळणारी बर्फी भडक केशरी रंगाची आणि अति गोड असते . कवठाला वूड अ‍ॅपल असा शब्द आहे . फिलिपिन्स , मलेशिया भागात खाल्ली जातात ती . त्याचा जॅम मिळतो तिथे . ) आजार वाढले तर पायात कडकपणा येतो . पाय गुडघ्यात वाकले जातात , चालणे अशक्‍य होते . अंथरूण धरण्याची पाळी येते . हाताने काम करणे अशक्‍य होते मनुष्य परावलंबी होतो . पुन्हा एकदा या सह्याद्रीच्या माथ्याला महाराष्ट्र धर्माचा पताका स्वाभिमानाने फडकवुन दाखवू ! छान जमलंय . चारही बाजूला फुलांची ( प्रत्येकी एक ) आरास असावी . आणि केशरी , पिवळा प्रकाश म्हणजे बाप्पांचं तेज असावं बहुतेक अवांतरः लहानपणी मला राधा आणि मीरा समकालिन वाटायच्या . कुठलेतरी गाणे होते ना ' राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम . . . . ' त्यावरून . तशी कुणालाच येत नसते तेव्हा काढावी आपलीच आपण आणि लिहावीत पुन्हा नव्याने पत्रं स्वतःतच स्वतःला शोधण्यासाठी वा ! माहिती सुरेख , नवीन आणि रोचक आहे इथे दिल्याबद्द्ल आभार ! अश्या व्यक्तींची माहिती अजून येऊ दे रमेश फाईल घेऊन बाहेर पडला आणि थेट क्षमाच्या डेस्कजवळ गेला . तिथलीच एक खुर्ची ओढून बसला . आजूबाजूचे सगळे त्याच्याकडे पाहू लागले . लाच देण्याऐवजी लोक असे पळून जायला लागले तरच पोलीस असेच जीवावर उदार होऊन पाठलाग करणार . आता दरोडे , बलात्कार किवा सामान्य माणसाची काही तक्रार असली तर ह्यांची उरावर जाऊन बसले तरी बघणार नाहीत . पोलीस आणि RTO यांच्यात पैसे कुणी खायचे यासाठी धडपड . नाहीतर RTO चा संबंधाच काय रस्त्यात येऊन वाहने थांम्बावायाचा ? पोलीस काय मेलेत का सगळे . तुम्ही भडव्यांनो पैसे खाता लायसन्स द्यायचे काम केलेत तर काय पाहिजे . करा सेन्सोर करा साले नपुंसक . " काय बाबा जा मी कट्टी . . " असं म्हणुन आकाश एकटाच खेळण्यात मग्न झाला . . काय चिकटवायला ? ? ? हे नियम म्हटले तर योग्यच आहेत . चांगल्याबरोबर वाईटही इम्पोर्ट होऊ शकते गाजरगवतासारखे हवामान जिल्ह्याचे हवामान उष्ण कोरडे आहे . म्हैसमाळा हे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे . तुमच्या ग्यानबाला कलेचा आस्वाद घेतांना त्यातील उपयुक्ततेचाच शोध घेण्याची सवय आहे असे दिसते . कलेचा पैस किती मोठा असू शकतो याचा अंदाज ग्यानबाला आलेला नाही . कलेच्या प्रांतात एकच निकष / फुटपट्टी सगळीकडे चालत नाही आणि ग्यानबाने तर फुटपट्टीही घरातच बनवलेली असल्याने ती निर्दोष आहे याचीही खात्री नाही . असं लिहून वर स्तुती करायची हे चूक नाही का ? प्रोमोज वरून मला पण तो चित्रपट चान चान वाटला होता पण . . . . . . जाउ द्या तुमी बगा मग कळेल . . . खरं सांगु का लग्नाआधीची रात्र फार अवघड जाते , उद्याची सकाळ नेहमीसारखीच उगवणार असते , पण त्यानंतरच्या सगळ्या सकाळी बदलुन टाकणारी असते . या अशाच सकाळी मी उठलो , म्हणजे झोपलो असं नव्हतोच पण आडवा पडलो होतो तो उठलो . बरोबर आलेल्या - हाडाचे लाड पुरवुन घेणं चालु होतं , आम्ही प्रमुख भुमिकावाले आतच आवरत होतो . आठ वाजले असावेत . कोणितरी चहा घेउन आलं , चहा घेतला , सकाळची सगळी कामं आवरली . आज चॊकात आंघोळी होत्या त्यामुळं निदान मला आणि लाडोबाला काही गडबड नव्हती , ती सकाळीच माधवीची मेहंदी किती रंगली आहे हे बघायला निघुन गेली होती . ति येईपर्यंत आई , मावशी , आत्या सगळ्यांनी आवरुन घेतलं होतं . तयार झालेले - हाडी लग्नाच्या मंडपात चालले होते , नाष्ट्याची सोय तिकडंच होती . मी एका पोराला पेपर घेउन यायला सांगितलं . त्याच्याबरोबर गौरीताईचे सासरे आणि महादेवकाका आले . जरा आवराआवरी केली . काय , कसं विचारपुस झाली . पुन्हा एकदा चहा झाला . त्या दोघांच्या चेह - यावरुन अंदाज बांधता येत नव्हता नक्की कशासाठी आलेत . या घटनेची दखल अमेरिकेने घेतली . १३०० किलो वजनाचा अणूबाँब १००० मैल वाहू शकणार्‍या घौरीने दिल्ली अण्वस्त्रहल्ल्याच्या टप्प्यात आणली होती . या घटनेचा पाकिस्तानला इतका हर्ष झाला होता कीं खानसाहेबांना पाठविलेल्या आपल्या अभिनंदनपर संदेशात पंतप्रधान नवाज़ शरीफ यांनी या घटनेला " एक मोठे यश " असे संबोधून " घौरी हे भारताच्या प्रक्षेपणास्त्र क्षेत्रातील वाढत्या प्रगतीला प्रतिबंध करू शकणारे एक प्रभावी अस्त्र आहे " असेही नमूद केले . पण खरे तर कहूताच्या तंत्रज्ञांना ' नो - डाँग ' प्रक्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान पूर्णपणे आत्मसात् करता आले नव्हते म्हणून उतावीळ झालेल्या खानसाहेबांनी घौरी ऐवजी नो - डाँगलाच पाकिस्तानी लष्कराचा रंग लावून तो वाळायच्या आतच ते प्रक्षेपणास्त्र डागले होते . कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो . कधी केनिया बांगलादेशही नडतो . या हरण्याचे कारण उमगत नाही . या हरणे म्हणवत नाही . त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून दिनांक १४ नोव्हेंबर रोजी एक नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन असणार आहे . इंटरनेट वर लिहीणारे कवी लेखक आणि नेटवरील साहित्याचे वाचक या संमेलनात सामिल होत आहेत . या संमेलनात तुम्ही स्वतःच्या कविता वाचू शकता . किंवा आजवर ज्या लेखक कवींची पुस्तके तुम्ही वाचली , किंवा ब्लॉग आणि नियतकालिकांद्वारे ज्यांचे लिखाण आजवर वाचले त्यांना प्रत्यक्ष भेटू शकता . दिल्या : ' रिसेप्शनिस्ट सुबक पाहीजे . बाहेर येणारा डॉक्टर नको . ती डॉक्टरीण पाहीजे . . आणि सुबक पण . ' राजेश घासकडवी यांनी एक मालिका " सरलतेकडून क्लिष्टतेकडे " उपक्रमावर लिहिली आहे . चिकित्सेचा खडतर मार्ग स्विकारण्यापेक्षा आहे त्या अल्पज्ञानात स्वतःला गुरफुटून घेणे ह्या लोकांना आवडते . हे असले श्रद्धावंत काय चर्चा करणार ? इथे उत्तर चिकित्सेआधीच काढून झालेले आहे . श्रद्धावंतांना चिकित्सा नको असण्याकडे कल का असतो , या प्रश्नाचे उत्तर अशा प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांत / मेथडमध्ये काय चूक आहे याची चिकित्सा केल्याशिवाय कसे कळणार ? तयार पदार्थ असा . सोबतीला यीस्ट वापरून केलेला घरगुति नान , आणि लिंबाचे लोणचे . . एन्जॉय . . मी तिथे होते आणि मला जसं दिसलं तसं मी लिहिलं . . इम्प्रेशनिस्ट मांडणी त्यावर मला कसं वाटलं तेही लिहिलं . . . . एक्स्प्रेशनिस्ट मांडणीकडे प्रवास . . . आता उगंच हिकडचा तिकडचा सांगत नाय . येकदम गोष्टीला सुर्वात करतो . धन्याचं बाबा गोरेगावच्या गरम पंचायतीत कामाला व्हतं . गोरेगांव आम्च्या गावाजवलचा म्हॉटा शेर . बाजारपेट हाय तितं . सगला मिलतो . धन्याला दोन बारकं भाव आनी सगल्यात ल्हान येक भयिन . म्हंजे धन्या सगल्यात म्हॉटा . सगल्यांचा दादा . सगल्या भावांडात फकस्त येकेक वर्षाचा फरक . धन्याच्या बाबाना तवा चांगला पगार व्हता . कायतरी दिड हाजार मिलतात आसा याग्दा धन्या बॉलला व्हता . धन्याचं बाबा तसं हुशार पन हायेत . धावी शिकलेलं . गावात , चार चवगात मान आसलेलं . पन धन्याच्या आयेचा काय यिचारू नुकॉ . त्याजी आये शाला तं शिकलेली नव्हतीच पन याग्दा का शिया द्याया लागली का मंग काय खरा नाय . काय पन बॉलायची . आग्दी आंगामासावरना शिया दयायाची . धन्याचं बाबा धन्याच्या आयेला लय वरडायचं मंग . पन ती काय आयकायची नाय . तिकडे केदार वेदकालीन संस्कृतीवर लिहितो आहे तसा समग्र लेख इथे कोणी लिहिणार का ? कोणते आधार आहेत या अशास्त्राला ते तरी कळेल ( by declaration व्यतिरिक्त ) . दिनेशदा , कालच हे धिरडे केले . ( तुमच्या रेसिपीत नसलेला ) लसूण घालुन . सगळ्यांना खूपच आवडले . खाराच्या मिरच्या किंवा लोणचे घालण्याची कल्पना खूपच आवडली . त्यातल ओटचं अस्तित्व कोणालाही ओळखू आलं नाही . धन्स ! रायपूर - नक्षलवाद्यांनी हिंसा सोडावी चर्चेसाठी पुढे यावे ; ते ज्या आदिवासी लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतात तिच्या विकासासाठी सरकारशी सहकार्य करावे , असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज ( शुक्रवारी ) केले . ' मी नक्षलवाद्यांना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना विनंती करू इच्छिते की , त्यांनी हिंसा सोडावी . चर्चा करून योग्य विचार करून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे , जेणेकरून त्यांच्याच आदिवासी लोकसंख्येचा विकास होईल ' , पाटील म्हणाल्या . राष्ट्रपती दोन दिवसांच्या छत्तीसगढ भेटीवर आल्या आहेत . आज त्यांनी विधानभवनात आमदारांशी संवाद साधला . वाढलेल्या नक्षलवादी कारवायांवर चिंता व्यक्त करून पाटील म्हणाल्या की , कितीही मोठी समस्या चर्चेने संवादाने सुटू शकते . आर्थिक विकासाचे फायदे समाजाच्या प्रत्येक घटकाला मिळायला हवेत . हे असे ओंजळभर फ़ुलांचे गुच्छ , जागोजाग लटकत असतात . रंग अगदी पांढराशुभ्र . उन्हातही फ़ुले अशीच टवटवीत असतात . श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम हायस्कूल , नाशिक स्थापना - १९७४ विद्यार्थीनी संख्या - ११६० शिक्षक - ३२ शिक्षकेतर कर्मचारी - १२ वर्गसंख्या - २३ गणेश महादेव पार्व्वती गाछे पेङाव दुकला मे हालाव प्या ( ) खन हुयकला थ्वं पिहाला आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहाणे शिवपूजा सर्वदा २० सुपंथचे अभिनंदन ! उत्तरोत्तर सुपंथची अशीच प्रगती होत राहो आणि मदतीचा ओघ सगळीकडून सतत मिळत राहो ह्या शुभेच्छा मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी सहा डब्यांच्या लोकल नऊ डब्यांच्या आणि मग बारा डब्यांच्या झाल्या आता तर पंधरा डब्यांच्या लोकलचे रेल्वेचे स्वप्न आहे . वाढत्या गदीर्बरोबर लोेकलच्या फेऱ्या वाढल्या . सिग्नल वाढले . रेल्वेवरचा आणि पयार्याने मोटरमनवरचा ताण वाढला . त्याचबरोबर मोटरमनचे पगारही वाढले सोबत विकारही वाढले . हा खूप व्यापक प्रश्न आहे . केवळ कायदे करून हे घडणार नाही . कायद्याच्या निमित्ताने प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते हे खरे आहे पण तितके पुरेसे नाही . प्रत्यक्ष काम शैक्षणिक संस्थांनाच करावे लागणार आहे . शैक्षणिक गुणवत्तेसाठी बालक , पालक आणि शिक्षक अशा तिन्ही घटकांचा विचार अभिप्रेत आहे . यापैकी बालक केंद्रस्थानी असून इतर दोन घटकांमध्ये बालकाचा विकास घडविण्यासाठी समन्वय असणे आवश्यक आहे . यासाठी विशेषतः प्राथमिक पूर्वप्राथमिक वयोगटांच्या विकासात बालमानसशास्त्र महत्त्वाचे ठरते . आतमध्ये थोडेफार साधे पुतळे झाल्यावर पुढे एक हॉरर शो होता , विषय होता , कॅरेबिअनचे चाचे ! रस्ता चाच्यांच्या बराकीतून जाणारा होता . त्याच्या प्रवेशद्वारावर कमकुवत हृदय असलेल्यांसाठी ( म्हणजे भित्र्या लोकांसाठी ) धोक्याची सूचना होती . . . आतून वेगवेगळ्या किंकाळ्या ऐकू येत होत्या . माझा काही प्रश्ण नव्हता पण बायको या बाबतीत कुंपणावर होती त्यामुळे तिने पर्यायी मार्ग घ्यावा का याबद्दल थोडे विचारमंथन झाले . शेवटी ती माझ्याबरोबरच आली . दरवाज्यातच एका खुन्खर ( ! ) चाच्याने स्वागत केले . त्याचं कामच होतं की रांगेतली घाबरणारी ( कुंपणावरची ) लोकं हेरून त्यांचा कडेलोट करणं . त्यात माझी बायकोपण आली हे वेगळं सांगायला नको . त्या चाच्याचा सामना करून , घाबरता ( ? ) आम्ही आतमध्ये गेलो . आत अंधार ( असायलाच पाहिजे ) , कसले कसले आवाज ( हे पण मस्ट ) आणि चित्र विचित्र माणसं ( ! ) . मधेच पायाखाली काहीतरी हलतं . . . मधेच जोरात हवा येते . . . . असं करत करत शेवटी एकदाचे आम्ही बाहेर आलो . त्या चाच्यांच्या लीला बघण्यापेक्षा बायकोला व्यवस्थित पल्याड घेऊन जाण्यावरच माझं सगळं लक्ष होतं ! टेरेसमधे कोणी जाउ लागला तर जोरात येउन डोक्यावर चोची मारायचे . मग आम्ही पण त्यान्ची पिल्ले मोठी होउन उडून जाइपर्यन्त प्रवेश बन्द ठेवला होता . दि . : १८ जुलै वेळ : संध्याकाळी ठिकाण : ' मो ' ह्यांच्या घरी मिटर वगैरे शब्द बदलता येतील . त्याचबरोबर , धर्मांतराचा किंवा बाटवलेल्या / बाटलेल्या मुसलमानांना पुन्हा हिंदु करून घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा आपण विसरलेले दिसता . त्यासाठी , महाराजांनी केलेले प्रयत्न विसरण्याजोगे नाहीत . मुंबईतल्या एका पॉश इलाक्यातल्या एका मजले इमारतीचा तो पत्त्ता होता . . . त्यांनी मला ऑडीशन साठी तारीख दिली आणि मी त्या दिवशी तिथे अगदी वेळेवर पोहचले देखील . . . तिथे माझे नाव एका फॉर्म घेउन उभ्या असलेल्या मुलीला सांगितले . तिने तिच्या हातातले कागद पाहिले आणि एका लिस्ट मधे माझे नाव आहे का हे पाहिल्या सारखे केले . मुव्ह टू रुम नंबर असे म्हणाली आणि गप्प झाली . . . ओके थॅंक्स म्हटले आणि रुम नंबर शोधु लागले . शेवटी ती रुम दिसली . . . मी दरवाजा नॉक केला , मे आय कम इन ? येस , असा आवाज आतून आला . फोटो शुट साठी त्या खोलीत कॅमेरे लागले होते , सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट लागलेले होते , आणि तिथेच जवळ एक फोटो ग्राफर उभा होता . . . हाय आय एम सॅंडी . त्याने त्याची ओळख करुन दिली आणि मी देखील मग माझे नाव सांगितले . ओह्ह्ह येस गीता , राईट . . . आय हॅव सीन यअर युवर फोलियो . . . मग त्याने मला विचारले की आज शुट करण्यासाठी मी ओके आहे का ? जर आजचे शुट मधे मी त्यांना योग्य वाटले तर मग पुढे त्यांच्या एजन्सी थ्रू मला मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळेल असे सॅन्डीने मला सांगितले . . . तो म्हणाला तिथे बाजूला एक ड्रेसिंग रुम आहे तिथे जाऊन योग्य असा ड्रेस घालून ये . . . राज्यभरातील काही न्यायालयांमध्ये सध्या असलेल्या सुविधा अगदीच सुमार दर्जाच्या असून लवकरात लवकर या न्यायालयांमध्ये पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे . यासाठी 1 , 98 , 981 . 39 लाख रुपयांच्या निधीची गरज मांडण्यात आली आहे . अर्थसंकल्पात विधी न्याय विभागासाठी असलेली तरतूद अल्प असून प्रस्तावित पायाभूत सुविधेसाठी किमान दोन हजार कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक आहे , सध्याच्या वार्षिक 110 कोटी रुपयांच्या तुलनेत या सुविधा पूर्ण होण्यासाठी आणखी किमान पंधरा वर्षे लागतील , अशी शक्‍यता रजिस्ट्रार जनरलनी मुख्य न्यायमूर्तींना दिलेल्या अहवालात व्यक्त केली आहे . जिल्हा न्यायालये , तालुका न्यायालये , कुटुंब न्यायालये , महानगर दंडाधिकारी न्यायालये आणि ग्राम न्यायालयांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे . किंवा जलजीवांच्या तावडीतून वाचलेली माणसे काही मदत करू शकतील का ? केट काही मदत करू शकेल का ? चौघेजण बेटावर असतांना केट मात्र वाचली होती . कशामुळे ? २००६ साली भारताने यूनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे . [ ११ ] . यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील . इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ( . . १९४६ ) च्या ' बँक्स ' ( इरज्ञिी ) या प्रकरणात वर्णन करण्यात आले आहे की , ' बॅबिलॉन ' आणि ' इजिप्त ' मधील मंदिरे ही केवळ उपासनास्थळे नसून त्यांचा बँकेसारखा वापर होत असे . ' बॅबिलॉन ' च्या पुरातन वस्तूंमध्ये ज्या लिखित पाट्या ( उश्ररूींरलश्रशींी ) सापडल्या आहेत , त्यावरून स्पष्ट होते की , शेतकरी हे पेरणी मशागतीसाठी मंदिरांतून कर्ज घेत असत आणि शेतीतून पीक काढल्यानंतर व्याजासहित कर्जांची परतफेड करीत असत . ही सावकारी व्यवस्था , ००० वर्षे . . पूर्व पासून प्रचलित असल्याचे सिद्ध होते . . . पूर्व सहाव्या शतकाच्या जवळपासच्या काळात ' बॅबिलॉन ' या देशात प्रायव्हेट बँकासुद्धा अस्तित्वात होत्या . अगदी . . पूर्व ५७५ मध्ये ' बॅबिलॉन ' मध्ये सुरु असलेल्या इजीबी बँकेचा ( एसळलळ लरज्ञि ) उल्लेख मिळतो . ही बँक जमीनदारांना कृषिक गरजांसाठी कर्ज देत असे . तसेच लोकांची संपत्ती ' डिपॉझिट ' ठेवून त्यावर व्याज देखील देत होती आणि लक्षात घेण्यासारखी ही बाब आहे की , हा तोच काळ होता जेव्हा ' उत्तर हिजाज ' च्या ' तीमा ' या शहराला ' बॅबिलॉन ' शासनाने आपली राजधानी बनविली होती . बेत बाजीरावाचे प्रकाश सनकडयांचे - हाती काहीच नाही पण स्वप्नं मात्र भली मोठी रंगवायची . अयुथया - अयुत्थ्या ( अयोद्ध्या ) बँकॉकपासून गाडीने तासाभराच्या अंतरावर असलेले हे ऐतिहासिक स्थळ . हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते . इथे ठिकाणी बुद्धाचे अनेक सोनेरी कळसाचे स्तूप , प्रार्थना / निवास स्थळे होती . बर्मातील टोळ्यांनी जेव्हा थायलंडवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी इथले सगळे सोने लुटून नेले . आज केवळ अवषेश उरले आहेत . तरी त्यांच्यावरून गतकाळातील वैभवाची कल्पना करता येते . त्यानंतर चक्री राजघराण्यातील राजा राम ( प्रथम ) याने राजधानी बँकॉकला हलवली . आम्हा मानवांना इहजगतामध्ये जो जन्म पूर्वीच्या जन्मकर्म जन्म - जन्मांतरपरत्त्वे प्राप्त होत असतो , अशा जन्मकर्म जन्मजन्मांतरात ज्ञानअज्ञानाने घडलेल्या पातकप्रमादातील प्रखरतेपरत्त्वे पुनश्च जन्मप्राप्तीच्यावेळी या दोषांचे पूनर्जीवन होऊन ते यथोचित तऱहेने विमोचित होतील असा सारासार विचार जन्मजन्मांतराच्या ठिकाणी जन्मप्राप्तीपूर्वी निर्माण होतो . विचारपरत्वे जन्मप्राप्तीसाठी धर्म , जातपात इत्यादि विचारात घेऊन , हे जन्मजन्मांतर आपल्याला प्राप्त कर्तव्य प्रप्त झालेल्या जन्मातील दोष सुलभपणे विमोचित करता येतील अशा ठिकाणी जन्म घेण्यास कारणीभूत होते . ही जन्मजन्मांतरातील जन्मप्राप्तीसंबंधीची भिन्नाभिन्न अवस्था आपल्या वाचनात येत नसल्याने आपण ज्या धर्मात , ज्या जातीत , ज्या कुळात जन्म घेते झालो आहोत त्याचीच पूज्यता , श्रेष्ठता मानणे म्हणजे मोठेपणा प्राप्त झाला असे जे समजतो तसे नसून , प्राप्त झालेल्या जन्मपरत्वे कोणताहि धर्म , कोणतीहि जात , कोणतेहि कुटुंब हे जन्मप्राप्तीसाठी सुलभ पणे प्राप्त झाले तरी प्राप्त जन्मात या जन्माचे सार्थक करण्याचे कर्तव्य करता येणे शक्य आहे . त्यासाठी उच्च धर्म उच्च जातीत जन्म मिळाला पाहिजे असे नाही ; जन्म उच्च धर्म किंवा उच्च जातीत आला म्हणून आपण उच्च आहोत हे भासविणे हेहि अज्ञानीपणाचे लक्षण आहे . right on टण्या , गूगलचे २००७ चे नूतनवर्षाचे चिन्ह आहे . म्हणजे मराठीत - असणे ( - अस् / आह् धातू ) याची वेगळी अपूर्ण रूपावली मानणे जरुरीचे ठरेल . ही अस् / आह् धातूच्या रूपांशी थोडीफार समांतर आहे . नाही , नये , नको , वगैरे याची रूपे एका तक्त्यात देता येतील . टीप : " नये " ची पुरातन व्युत्पत्ती " येणे " पासून आहे , या गोष्टीचे आधुनिक मराठी व्याकरणाशी काही कर्तव्य नाही . टीप : " नसणे " ( धातू नस् ) हा वेगळा प्रकार आहे . त्याची सर्व आख्यातांत पूर्ण रूपे सापडतात . अस् ( पण आह् नव्हे ) टिप : नकारात्मक वाक्यात विशिष्ट परिस्थितीत वापरला जाणारा ल् - य् - स् हा मर्यादित धातू अरबी भाषेत दिसतो . येथे भलत्याच भाषेचा दाखला प्रमाण म्हणून देत नाही - माझी कल्पनाशक्ती अचाट नाही , काही प्रमाणात गतानुगतिकच आहे हे सांगायचे आहे . सोयर हे घरात जन्म ( कोणाचं बाळंतपण ) झालेलं असताना लागतं तर सुतक हे घरात मृत्यू होतो तेव्हा . घरात मंडळी बाळंतपणाच्या गडबडीत असताना थोडं देवाधर्माकडे दुर्लक्ष झालं तर चालेल , घरात मृत्यू झालेला असताना मनःस्थिती ठीक नसते म्हणून तेव्हा दुर्लक्ष झालेलं चालेल , मासिक पाळीचा त्रास होत असेल तर तेव्हा दुर्लक्ष झालेलं चालेल - अशी ' सूट ' दिली गेली असावी , ज्यातून नंतर अंधानुकरणामुळे सोयर / सुतक / विटाळ या रूढी बनत गेल्या असाव्यात . 58 . " प्रत्येक वर्तमान हा कालांतराने भुतकाळ होत जातो , परंतु त्याचा इतिहास बनवणे हे प्रत्येकाच्या मनगटात असते . " चुकांबद्दल क्षमस्व . . ' मराठी गडी यशाचा धनी ' जीजामाउली म्हणे , " शिवाजी कोंडाण्यावरते कुणाचे निशाण फडफडते यश अस्मानी दुष्मानाचे डुलते डौलाने , दरारा तुझा मनी नेणे सर करुनी गड कोंडाणा देशील कधी मज बाळा . . . प्रत्येक संस्थेच्या लहान मुलांच्या संस्कारवर्गात काही बोधवाक्ये सुरवातीलाच शिकवली जातात - ' सत्य वद , धर्मं चर , मातृदेवो भव , पितृदेवो भव , आचार्य देवो भव , अतिथी देवो भव , बाल देवो भव , स्वाध्यायान्मा प्रमदः . . . ' ह्या बोधवाक्यांत थोडाफार फरक असेल पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की ह्यामध्ये मानवी जीवनाचे फार मोठे गूढ तत्त्वज्ञान दृष्टीस येते . तसेच सुरवात ' सत्यं वद ' ह्या वचनानेच होते . ह्यावरून समजायला हवे की भारतीय संस्कृतीत ' ' सत्य ' ' ह्या तत्वाला किती महत्व दिले आहे तें . लाहन मुले निरागस असतात . त्यांची छोटी मनं भावनाप्रधान , स्वच्छ , पवित्र असतात . मोठी होता होता जीवनाचे कटू सत्य त्यांच्यासमोर येते . त्यांच्या लक्षात येते की ज्यांना ती देवासमान मानतात - माता , पिता , गुरु , अतिथी - तेच स्वतः अनेकवेळा सत्याचरण करत नाहीत . उलट मुलांना देखील त्या मार्गापासून परावृत्त करतात आणि जणू काय आपण फार मोठे चांगले संस्कार मुलांवर केले आहेत असे मानून स्वतःचे जीवन धन्य मानतात . खरे म्हणजे हा दांभिकपणा कुणासाठीही हितावह नसतो . एक साधी घटना . अनेकवेळा प्रत्येकाच्या दृष्टीस आलीच असणार . घरी कुणाचा तरी फोन येतो किंवा कुणी तरी गृहस्थ आपल्या घरी येतो . अनेक वेळा आपली लहान मुले फोन उचलतात किंवा दार उघडतात . त्या माणसाचे काम घरातील वडीलधार्‍यांकडे असते . पण त्यांना त्यांच्याशी संपर्क नको असतो . त्यावेळी तर मुलांना सहज सांगतात - ' ' तू सांग की मी घरी नाही म्हणून . ' ' मग त्या मुलाची द्विधावस्था होते . - काय करावे ? सत्य सांगावे की वडिलधार्‍यांनी सांगितले ते मुकाट्याने सांगावे ? आणि इथेच त्यांच्या लक्षात येते की ती बोधवचने संस्कार वर्गापुरतीच मर्यादित असतात . ती स्वतःच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी नसतात . मग कालांतराने मोठी झाल्यावर ती देखील तशीच वागतात . आणि जेव्हा ती धादांत खोटे बोलतात तेव्हा आम्हाला राग येतो , आम्ही त्यांच्यावर ओरडतो , त्यांना दोष देतो , शिक्षा करतो . खरे म्हणजे चूक मोठ्यांचीच असते . एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवायला हवी ती म्हणजे संस्कार मुलांवर फक्त सांगून होत नाहीत तर धुरीणांनी आदर्श बनून आपण स्वतः आचरणात आणायचे असतात . मग ते संस्कार मुलांमध्ये सहज संक्रमित होतात . त्यांना वेगळे शिकवावे लागत नाही . काहीवेळा विनोेद म्हणून देखील नाटक सिनेमात ह्या प्रसंगाचा उपयोग केला जातो . लहान मुले अगदी सहज सांगतात - ' ' वडिलांनी मला सांगितले आहे की मी घरी नाही म्हणून सांग ' ' . आणि इथेच त्यांच्या सरळ मनाचे दर्शन होते . आता ह्यातला विनोद सोडून द्या . पण ह्या साध्या दिसणार्‍या घटनेमधून आपली चूक उमगायला हवी . सत्याची आणखी एक व्याख्या मला आठवते . . . ' ' सते हितं सत्यं ' ' - ज्याच्यामध्ये दुसर्‍याचे किंवा जास्तीत जास्त लोकांचे हित असते ते म्हणजे सत्य . हा विचार करून कधी कधी दुसर्‍याच्या कल्याणासाठी असत्य ही बोलावे लागते . पण इथे बोलणार्‍याचा स्वार्थ आड येता कामा नये . विविध क्षणी असा अनुभव प्रत्येकाला येतो . आमच्या वैद्याकीय पेशात तर अनेक वेळा रुग्णाच्या कल्याणासाठी असत्य बोलावे लागते . काही कारणांमुळे दांबत्याला मूल होत नाहीत . अनेक उपाय केल्यानंतर डॉक्टरची खात्री होते की त्यांना स्पष्ट सत्य सांगितले तर त्यांना मानसिक वेदना होतील म्हणून हीच गोष्ट दुसर्‍या तर्‍हेने बोलावी लागते . अगदी तसाच प्रसंग येतो जेव्हा बाळंत होता होता अगदी शेवटच्या क्षणी मूल किंवा मातेच्या जीवाला धोका पोचतो किंवा कुणाचा तरी मृत्यू होतो . तेव्हा देखील ही बातमी कशी सांगावी ? सत्य कसे बोलावे ? ही फार कठीण अवस्था होते . माझ्या कर्करोगाच्या क्षेत्रात तर असे अनेक करूण प्रसंग येतात . कधी कधी कर्करोग शरीरात अनेक ठिकाणी पसरलेला असतो किंवा अनेक खर्चिक उपाय करूनही रोग आटोक्यात येत नाही . आम्हाला त्याचा रोग बरा होणार नाही याची जेव्हा खात्री पटते त्यावेळी त्या रुग्णाशी किंवा त्याच्या कमकुवत मनाच्या नातेवाईकाशी सत्य बोलणे हे आमच्यासाठी कठीण काम असते . पण सत्य परिस्थिती लपवताही येत नाही . जास्त करून जर रुग्ण लहान मूल असेल किंवा तरुण स्त्री - पुुरष असेल तर त्यावेळी फारच कठीण प्रसंग असतो . अशावेळी त्या कुटुंबाला मानसिक वेदना देता सत्य सांगणे म्हणजे तारेवरची कसरतच ! स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी अनुभव वापरून अत्यंत कुशलतेने सत्य त्यांना सांगायचे असते . आजच्या कलियुगात असे प्रसंग क्षणोक्षणी येतात . म्हणून अनेक प्रेषितांनी ह्याबद्दल आधीच सांगून ठेवले आहे . हल्लीचे एक महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणाले होते - ' ' व्हॉट वुइ नीड टुडे आर मेन विथ मसल्स ऑफ आयर्न , नर्व्हज् ऑफ स्टील अँड हार्ट मेड ऑफ दॅट मटेरियल ऑफ विच थंडरबोल्ट इज मेड ' ' . . . . आज प्रत्येकाने शारीरिक , मानसिक , भावनिकदृष्ट्या समर्थ बनण्याची गरज आहे . स्वामी विवेकानंदांनीही आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना धीराने तोंड दिले . त्यांनी सत्य ह्या तत्वाचे क्षणोक्षणी पालन केले . सत्याचा आग्रह कधीही सोडला नाही . खरेच , जगातील सत्य असत्य प्रकृतींचा समर्थपणे सामना करण्यासाठी मानवाला ह्या संस्कारांची गुणांची प्रत्येक युगात गरज होती पण आजच्या कलीयुगात ह्या सत्याच्या सामर्थ्याची जास्त जरुरी आहे . हे सामर्थ्य येण्यासाठी योगसाधकाने सर्व पैलूंनी मार्गां नी योगसाधना करायला हवी . तरी येइ घाम थांबवू हा कसा . . ? किती जरी पुसा घमघमे . . ऐसी परेशानियों से हम सभी दो - चार होते रहते हैं लेकिन कोई पचड़े में पड़ना नहीं चाहता और चुप होकर रह जाते हैं . मेरे साथ तो एक बार ऐसा वाकया हुआ कि मैंने सौ रुपये का रिचार्ज कूपन लिया . दुकानदार ने रुपये पहले ही ले लिए . उसके सामने ही मैंने कूपन पे लिखे नम्बरों का उपयोग किया लेकिन कई बार कोशिश करने के बावजूद भी नाकामयाब रहा . दुकानदार से रुपये वापस करने को कहा तो वो लड़ने को तैयार . कहने लगा कि कम्पनी जाईये हमारी कोई गारंटी नहीं है . क्या करता चुपचाप लौट आया . धार्मिक सूत्रांचे राजकारण करणारे आमदार राम कदम म्हणतात . . . कोल्हापूर येथे महिलांना गाभार्‍यात प्रवेश का नाही ? कोल्हापूर , १४ एप्रिल ( वार्ता . ) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम आज येथे आले होते . पत्रकार परिषदेत ते म्हणाले , ' ' मुंबई येथे श्रीसिद्धीविनायक मंदिरातील गाभार्‍यात महिलांना प्रवेश दिला जातो , तर कोल्हापूर येथे श्रीमहालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात महिलांना प्रवेश का दिला जात नाही ? येशूच्या भक्ताने त्याच्या प्रार्थना सुरु केल्यावर मी माझ्या बॅगेतून दोन लिफाफे बाहेर काढले . एकात श्रीलंकेच्या पोलिसांनी तयार केलेले दहा माणसांच्या हाताचे ठसे होते . दुसर्‍या तसल्याच बंद लिफाफ्यात त्या दहा माणसांची माहिती होती . त्यात त्यांचे लिंग आणि ते जिवंत आहेत की नाही हे नमूद केलेले होते आणि त्याच्यावर त्या पोलिस अधिकार्‍याची सही होती . दुसर्‍यात एका कागदावर त्या दहा माणसांच्या जन्म तारखा आणि वेळा दिल्या होत्या . त्यात चूक नको म्हणून त्या शेवटच्या मिनिटापर्यंत दिल्या होत्या . त्याच बरोबर त्यांच्या जन्मस्थळाचे अक्षांश रेखांश दिले होते . नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही . आम्ही नाडी ज्योतिषाकडे या बाबत विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही . प्रत्यक्षात असे दिसते की ताडपट्टीवर कोरुन ठेवलेल्या भाकितांचा संग्रह म्हणजेच नाडी ज्योतिष ! तुमची जन्म - तारीख , वेळ ठिकाण इतक्या गोष्टी घेऊन पारंपारिक ज्योतिषी कुंडली बनवतो आणि तिच्यावरून फलज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमचे भविष्य सांगतो . नाडी - ज्योतिषी सुद्धा अगदी हेच करीत असतो , पण आव मात्र असा आणतो की तुमचे भविष्य पाच हजार वर्षापूर्वी कुणा एका त्रिकालज्ञानी महर्षींनी नाडी - पट्टीवर कोरून ठेवलेले आहे आणि तो ते फक्त वाचून दाखवत आहे . तो प्रथम तुमची नाडी - पट्टी शोधण्याचे नाटक करतो आणि नंतर पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो . ही या नाडी - ज्योतिषाची खासीयत वेगळेपण आहे . दुसरा फरक असा आहे की जन्मकुंडलीवरून तुमचे नाव , तुमच्या आईबापांची नावे , तुमच्या मुलांची संख्या , त्यांची नावे , असली माहिती पारंपारिक ज्योतिष्याला सांगता येत नाही पण नाडी - ज्योतिषी मात्र असा दावा करतो की अशा प्रकारची माहिती नाडी - पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेली असते , इतकेच नव्हे तर तुमच्या जन्मकुंडलीचा तपशील सुद्धा तुमच्या पट्टीत लिहिलेला असतो असेही तो सांगतो . नाडीज्योतिषाचे हे दावे कसे खोटे आहेत ते आम्ही पुढील विवेचनात दाखवणार आहोत . कूट लिपीचा अडथळा . नाडी - ज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की , तामीळ भाषेच्या प्राचीन गुप्त किंवा कूट लिपीत पट्ट्या लिहिलेल्या असतात असे नाडीवाले लोक म्हणतात . मराठी माणसाच्या दृष्टीने हे म्हणजे आवाळूवर गळू व्हावे तसे आहे . तो मजकूर खुद्द तामिळी लोकांना सुद्धा जिथे वाचता येत नाही तिथे मराठी लोकांना तो काय कळणार ! त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते . नाडी - पट्टीवरील मजकूर नाडी - ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे . नाडी - पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे , किंवा तुमची जन्मरास आणि लग्न - रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची ? जर काही मार्गाने तुम्हाला तशी खात्री करून घेता आली तर मग तुम्ही नाडी - भविष्यावर खुशाल विश्वास ठेवा असे आम्ही म्हणतो . पट्टी शोधण्याचे नाटक . तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करतांना नाडीज्योतिषी तुम्हाला अनेक सूचक प्रश्न विचारत जातो भराभर पट्ट्या उलटत जातो . उदाहरणार्थ , तुम्हाला दोन मुले आहेत ना ? पहिली मुलगी आहे , दुसरा मुलगा आहे ना ? तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल ? पण हे लक्षात घ्या की हे प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा तुमची पट्टी अजून त्याला सापडायचीच असते . तो हे जे सूचक प्रश्न विचारत असतो ते केवळ त्याच्या व्यवहार - चातुर्यामुळे विचारत असतो , - - तुमची पट्टी वाचून विचारत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा . तुमच्या पट्टीत हे तपशील खरोखरीच आहेत की नाहीत ते तुम्हाला कधीच समजणार नाही . नाडीकेंद्रात तुमच्या अंगठयाचा ठसा घेतल्यावर तुमचे नाव , वडिलांचे नाव आणि मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख - वेळ - ठिकाण इतक्या गोष्टी नाडीज्योतिषी तुम्हाला सुरुवातीलाच विचारून घेतो . संबंधित वर्षाचे पंचांग त्याच्या हाताशी असतेच . जन्मतारखेवरून तुमची रास नक्षत्र आणि जन्मवेळेवरून तुमची लग्नरास त्याला लगेच कळते . आता असे पहा की , या इतक्या सर्व गोष्टी जर तुमच्या नाडी - पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेल्या असतील तर अमुक एक पट्टी तुमचीच आहे किंवा नाही हे सांगणे त्याला अगदीच सोपे नाही का ? तुमची पट्टी ओळखण्यासाठी आणखी खाणाखुणांची खरे तर त्याला काहीही आवश्यकता नाही . अगदी एकसारखी संपूर्ण नावे असलेली अनेक माणसे असू शकतात हे जरी खरे असले तरी जन्मतारीख - वेळ - ठिकाण एकच असलेली नावेही सारखीच असलेली माणसे सापडणे अशक्यप्राय आहे . शिवाय , अंगठयाच्या ठशाचे शास्त्रीय वर्णन पट्टीत लिहिलेले असते असेही नाडीवाले लोक सांगतात , म्हणजे तीही आणखी एक व्यवच्छेदक खूण त्याला उपलब्ध असते . सांगायचा मुद्दा हा की एवंगुणविशिष्ट अशा त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती अस्तित्वात असणे अशक्य आहे , म्हणून तिची पट्टीही एकमेवाद्वितीय असणार . पण , गंमत अशी की , इतक्या सगळया खाणाखुणा हाताशी असूनही तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करीत असलेला नाडी - ज्योतिषी पट्टी शोधण्याच्या मिषाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो त्यातून तुमच्या तोंडूनच तुमच्याबद्दलची पुष्कळशी माहिती काढून घेतो . किंबहुना तोच त्याचा खरा उद्देश असतो . पुरेशी माहिती हातात आली की तुमची पट्टी सापडली असे तो म्हणतो , नाहीतर पट्टी सापडत नाही असे म्हणतो . वास्तविक , त्याच्या दृष्टीने कुठलीही पट्टी तुमची पट्टी ठरू शकते . म्हणून तर अगदी मोजक्या पट्ट्यांच्या भांडवलावर हा धंदा वर्षानुवर्षे चालू शकतो . या धंद्यातली खरी मख्खी हीच आहे . नावे शोधण्याची युक्ती . तुमच्या आईचे नाव काय ? असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे , त्याचे आद्याक्षर यापैकी आहे का , ते नाव देवीचे आहे का , असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो . भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत ! जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते ? सरळ नावे वाचली नसती का ? तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो . हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे . ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो ! पट्टीत नावे असणे अशक्य का आहे ते पुढील चर्चेवरून कळेल : - व्यक्ती - गणिक तयार भाकित - पट्ट्या - - एक थोतांड . व्यक्तीचे पूर्ण नाव तिच्या जन्मकुंडलीची माहिती जिच्यावर लिहिलेली आहे अशी एखादी नाडीपट्टी जर खरोखरीच अस्तित्वात असेल तर ती पट्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच निरुपयोगी होईल कारण तिचा पुन : उपयोग कुणालाही होणार नसतो . आमच्या विवेचनातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे , का ते सांगतो . नाडीज्योतिषाचा उगम किमान ५००० वर्षांपूर्वी झाला असे नाडीवाले लोक सांगतात म्हणून गेल्या पाच हजार वर्षात निकामी झालेल्या पट्ट्यांची संख्या किती होते याचा जरा अंदाज करून पाहू . सन १९०१ या वर्षात अगस्त्य नाडीच्या सर्व ठिकाणच्या शाखात मिळून दररोज सुमारे ५० लोक आपापल्या पट्ट्यांचे वाचन करून घेऊन गेले असे समजू . म्हणजे त्या एका वर्षात सुमारे १८००० लोक त्यांच्या पट्ट्या पाहून गेले . आज त्यांच्यापैकी कुणीही माणूस हयात नसेल . म्हणजे इतक्या पट्ट्या आता निकामी झाल्या आहेत . हाच हिशोब सन १९०० च्या आधीच्या प्रत्येक वर्षाला लावला तर ५००० वर्षांच्या काळात पाच हजार गुणिले १८००० म्हणजे कोटी पट्टया आजवर निकामी झाल्या आहेत . आणि शिवाय , आजपासून पुढे जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत त्यांचा हिशोब वेगळाच केला पाहिजे ! म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे . आता यापुढची गंमत पहा . प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी - पट्ट्या असतात एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेवलेले असते , याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी - पट्ट्या असतात , अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती - पत्रकावरून दिसते . ते खरे असेल तर , कोटी गुणिले १६ म्हणजे अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या , आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे . आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात ! म्हणजे , त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती ? दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम ! स्वत : महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते त्यांचे पन्नास - एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे . धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण , ज्यांनी वेदाध्ययन यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली ! याचा इत्यर्थ इतकाच की व्यक्तीचा नामनिर्देश जन्मकुंडलीचा निर्देश केलेल्या भाकित - पट्ट्या हे एक थोतांड आहे . त्यावर विश्वास ठेवणारे एकतर भोळसट आहेत किंवा चलाख आहेत . विंग कमांडर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे . ( आम्ही म्हणतो की , असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का , एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का , त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल , आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल , असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात , ओकांना असल्या शंका येतच नाहीत . येणार कशा ? अंधश्रद्धा एकदा मानगुटीस बसली की शहाणासुर्ता माणूससुद्धा कसा मॅड होतो त्याचे हे उदाहरण पहा : बोध अंधश्रद्धेचा पृष्ठ १२१ वर ते म्हणतात " या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने . . . . पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदर्शन होत राहील यात शंका नाही . " ( म्हणजे मग मजकुराबरोबर नावेही बदलत असली पाहिजेत ? ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो : पट्ट्या मोजक्याच असतात , त्या पुन्हा - पुन्हा वापरल्या जातात , तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही . हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे ! आता आणखी काय पाहिजे ? इतक्या प्रतिकुल परिस्थितीतही झुंज देऊन गर्दन खडी ठेवण्याची ही जिद्द नुसत्या कौतुकालाच नाही , तर आदरालाही पात्र आहे . + १००

Download XMLDownload text