Text view
mar-42
View options
Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
मात्र असा चांगला परीणाम दिसत असताना देखील प्रसिद्धीमाध्यमे ही राजकारण्यांसारखीच विकाऊ आहेत असे वाटायला जागा झाली आहे . ते विशेष करून वृत्तपत्रांपेक्षा वृत्तवाहीन्यांमुळे झाले आहे . त्यात सुक्याबरोबर ओलेही जळते अशी अवस्था . . .
खूपच छान , मस्त लेख लिहिला आहे अगदी डोळे भरून आले
शेवटचा फोटो रातांब्याचा वाटत नाही . पाने वेगळी असतात त्याची . काही वेगळी जात असेल .
मन इवलेसे फूल , नटे प्राजक्ताची फांदी . . मन मातीचा तो गंध , चढे नभालाही धुंदी . .
रेलवे : जोधपुर , जयपुर , बीकानेर , सवाई माधोपुर , कोटा और भरतपुर राज्य के प्रमुख रेलवे जंक्शन हैं ।
> > व्हायब्रेटर सुरू असल्यानं माझं हृदय खिळखिळं होण्याआधी फोन उचलणं आवश्यक होतं .
भंडारा - खासदारांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्याला बीआरजीएफ योजनेतून साडेतेरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे . जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या निधीचा उपयोग विविध विकासकामांसाठी करण्यात येणार आहे . ग्रामीण अतिदुर्गम व मागासलेल्या भागाच्या विकासासाठी केंद्र शासनामार्फत मागास क्षेत्र अनुदान निधी दिला जातो . या निधीचा लाभ भंडारा जिल्ह्याला मिळावा व अधिक गतीने विकास करता यावा , यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात आमदार राजेंद्र जैन यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला . केंद्र शासनाने प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याची दखल घेत भंडारा जिल्ह्यातील मागास क्षेत्राच्या विकासाकरिता 13 कोटी 50 लाख 76 हजार रुपयांचा निधी ( शासन निर्णय क्रमांक बी . आर . जी . एफ . 2009 / प्र . क्र . 138 / प . रा . - 6 ) मंजूर केला आहे . प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या जनसंपर्क दौऱ्यात ग्रामीण , अतिदुर्गम व मागासलेल्या भागाच्या विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही . मागासलेल्या भागापर्यंत शासनाच्या सर्व सोयी - सुविधा पोहोचविण्याचे आश्वासन दिले होते . त्यांनी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता निधी खेचून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला . प्रफुल्ल पटेल व राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेत समावेश करण्यात आलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये भंडारा - गोंदिया जिल्ह्यांचा समावेश झाला . यामुळे भंडारा जिल्ह्याच्या विकासाकरिता 13 कोटी 50 लाख 76 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला . या निधींतर्गत ग्रामीण भागातील रस्ते , पिण्याच्या पाण्याच्या सुविधा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातील . रोजगाराची समस्या सोडवाल काय ? जिल्ह्याला विकासकामांसाठी निधी मिळतो व खर्च केला जातो . मात्र , मागील पाच वर्षांपासून रोजगार निर्मिती होत नसल्याने ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढत आहे . कोणत्याही विकासकामांसोबत प्रशासनाने रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल .
अदिति दत्ता चौधरी - पूर्व प्रधानाध्यापिका , भारतीय विद्या भवन - बी ई 394 , साल्टलेक , कोलकाता - 700064
तारकर्ली सर्वात बेस्ट ऑप्शन होता . परंतु तो जवळपास गोव्याच्या जवळंच जातोय . एवढा लांब नाही . . आणि देवबाग तर कर्नाटकात गेला टू फार
त्याच वेळी भारतीय राजकारणात येनकेन प्रकारे धर्मांतराचा ठसा उमटवला पाहिजे हे उद्दिष्ट ते उघडपणे मांडत आहेत .
पुढे कार्याचा अभिमान धरणे | हे कार्ये तो अगत्य करणे | ऐस्या कार्यास प्रवर्तणे | तोचि अहंकारू | | १७ - ८ - ९ | |
( मैनाबाई मावशीला हाक मारत विंगेत जाते . शिपाई रंगमंचावर फिरत असतो . तेवढ्यात मावशी पळत पळत येते अन हवालदारावर आदळते . )
मी खीर खाल्ली तर बुड घागरी . . . गोष्ट आवडली , मस्त ! स्वाती
अगदी बरोबर प्रतिक्रिया तुम्ही दिली , कारण अनीस आता महाराष्ट्र सरकारच्या मदतीने अंध ( श्रद्धा ) निर्मुलानाचा कायदा करत आहे त्या वेळी आपण तर घरात देपुजाही करू शकत नाही , या बद्दल माझ्या मित्राने मला एका संकेत स्थलाची लिंक पाठवली ती मी तुम्हाला पाठवतो अवश्य पहा .
प्रधाजनी : काय रे , राज्याची हालहवाल कशी काय हाय ?
तो : " अरे ! कन्या राशीला नुकतीच साडे - साती लागली आहे ! " ज्योतीषशास्त्रात स्त्रीला साडे - साती म्हणतात असं वाटून त्यानं नेमक्या गोष्टीवर बोट ठेवल्याचा हर्ष मला झाला . मी : " हां ! हां ! तीच तर माझी हृदयदेवता ! " . तो : " ती नाही रे बाबा ! साडे - सातीमुळं तुला कामाची फळं मिळायला वेळ लागतोय . " मी : " अरे ! पण इथं मी न केलेल्या कामाची फळं भोगतोय त्याचं काय ? " त्यानं परत काही ग्रहांच्या दूषित ' नजरा ' ण्यांचा उल्लेख केला . . ग्रहांना पण मोतिबिंदु सारख्या रोगांपासून मुक्ती नव्हती तर . इथे मला माझ्या पत्रिकेतल्या प्रत्येक घरावर ' बुरी नजरवाले तेरा मुह काला ' अशी पाटी लावावीशी वाटली , पण ग्रह भारतातल्या डायवरांसारखेच पाट्या न बघताच चालतात हे कळल्यावर नाईलाज झाला . थोडक्यात त्यांच्या नजरकैदेतून सुटण्याचा काही मार्ग नव्हता . मी : " पण माझं नि अनुचं जमेल की नाही ? " तो : " ते मी कसं सांगणार ? सगळ्या गाठी वरती मारलेल्या असतात . " मी : " पण भगवंतरावांना गाठ मारण्यासाठी माझी दोरीच सापडत नसेल तर ? " शंकांचं अगदी उलटं असतं . . त्या दाबल्या तर दुसर्या बाजुने बाहेर येतात . तो : " ते मी बघतो . तू मला तिची जन्म तारीख , वेळ व जन्मगाव सांग फक्त ! " हे शक्य नव्हतं . एकवेळ मी बॉसला तो किती चांगला आहे ते सांगू शकलो असतो , पण हे शक्य नव्हतं . तिला काय सांगून ती माहिती मिळवणार होतो मी ? मी : " ते जमणार नाही . त्यापेक्षा त्या ग्रहांच्या दृष्टी आड माझी सृष्टी होईल असं काही नाही का करता येणार ? " तो : " येईल ना ! त्यासाठी शांत करावी लागेल . " मी : " शांत ? ती कशी करायची ? " तो : " मी करेन ना ! त्यासाठी हजार - एक रुपये खर्च येईल " . आयला ! म्हणजे हे ग्रह दूरवरून माझ्या व्यक्तिगत जीवनात कारण नसताना ढवळाढवळ करणार आणि त्यांची नजर चुकवण्याचा फणस मी खाणार . मी हा खर्च न करण्याचं ठरवलं . हो ! थोड्या दिवसांनी ग्रहांची नजर फिरली तर कोण जबाबदार ? ग्रहांना शांत करण्यापेक्षा त्याच पैशात माझं पोटतरी शांत होईल . मी : " मी सांगतो तुला थोड्या दिवसांनी " मी त्याला बळी पडलो नाही . . कारण कुणीतरी म्हंटलच आहे . . काय फसलासी दाखविल्या गाजरा ? तो : " ठीक आहे ! पण एक सांगतो . अगदी शेवटच्या क्षणी तुझ्या जीवनात एक स्त्री येणार आहे . " शेवटच्या क्षणी म्हणजे ? शेवटच्या घटकेला ? तेव्हा जीवनात स्त्री आली काय अन् अप्सरा आली काय काही फरक पडणार आहे का ? मला काहीच अर्थबोध न झाल्यानं मी दुर्लक्ष केलं .
यात प्रमाण असे नाही , आवडीप्रमाणे घटक घ्यायचे . दोन वाट्या अळशी , अर्धी वाटी जिरे , अर्धी वाटी तीळ , दोन टेबलस्पून ओवा , दोन टेबलस्पून हिंग , एक टेबलस्पून मिरीदाणे , चवीप्रमाणे मीठ , दोन लसणीचे गड्डे .
वेगळ्या विषयावरचा लेख आवडला . लेखातील दुव्यांमधून आणि प्रतिसादांमधून बरीच महिती मिळाली . वेद मौखिक का याचे उत्तर क्रमांक एक किंवा चार असावे असे वाटते . लेखनकलेचा भारतात उगम कधी झाला ते बघितल्यास तारखा जुळतात का ते बघता येऊ शकते . अर्थात वेदांबद्दलही निश्चित तारीख मिळणे अवघड आहे . आपल्या समाजरचनेमुळे क्रमांक चारची शक्यता जास्त वाटते . ( महाभारतामध्ये कर्णाला शिकवायला कोणी गुरू तयार नव्हता ते आठवले . ) याच्याशी निगडीत अजून एक प्रश्न म्हणजे मौखिक परंपरा नष्ट कधी झाली ? आणि विरामचिन्हांचा वापर आपण कधीपासून करायला लागलो ? दुव्यामध्ये प्रा . पोसेल यांचे हडप्पा संस्कॄतीवरील जाडजूड पुस्तक पाहिले , त्यातून माहिती मिळू शकेल .
श्रावणातील जिवत्या , घरातील पूजेचा मस्त सुगंध , पुरणपोळी , पापड कुरडया , अळूवड्या ह्या ह्याच दिवसात छान वाटतात . जसे दिवाळीतील फराळ दिवाळीतच मस्त वाटतो . असा हा श्रावण कोणाला हवासा , कोणाला नकोसा वाटतो . आता ह्याच दिवसात फक्त देव असतो का ? तो आपल्या मनात कायम असावयास हवा तरच मनाचा श्रावण सगळीकडे हिरवळ दाटे चोहीकडे असा निसर्गाने परिपूर्ण असलेला अनुभव देता होईल .
श्रीकान्त पारगावकरान्चे ' मनी जे दातले तुला पाहुनी सान्गु कसे , ह्रिदय शब्दात ग आनावे कसे ' या गान्याचे शब्द कोनाला माहित आहेत का ? सन्गीत मीन खदीकर ( मन्गेशकर ) यान्चे आहे . हे गाने पुर्वी रेदिओ वर लागायचे . सध्या कुथे उपलब्ध आहे का ?
नजर नगा लावू तात्याच्या गायकीला काढील तो बाक तुमच्याच बॉडीला म्हणाल का बरे भेटलो मी आपल्याला
महाराष्ट्र हे कार्यकर्त्याचं मोहोळ आहे , असं एकेकाळी महात्मा गांधींनी म्हटलं होतं . दुदैर्वानं आज त्याच महाराष्ट्राचं राजकारण बिल्डर , अंडरवर्ल्ड आणि धनदांडगे यांनी व्यापून टाकलंय .
पृथ्वीच्या कक्षेची वक्रता सुमारे एक लाख वर्षांमध्ये ० . ०००५ ते ० . ०६०७ च्या दरम्यान बदलते . सध्या जानेवारी महिन्यामध्ये पृथ्वी सूर्याच्या सर्वात जास्त जवळ असते . त्यामुळे उत्तर गोलार्धातील थंडी ही दक्षिण गोलार्धातील थंडीच्या तुलनेत सौम्य असते . सध्याची पृथ्वीकक्षेची वक्रता ० . ०१६ एवढी आहे . पृथ्वीस मिळणार्या सौरऊर्जेमध्ये जानेवारी ( पृथ्वी सूर्याच्या जवळ , perihelion ) ते जुलै ( पृथ्वी सूर्यापासून जास्तीतजास्त दूर , apohelion ) दरम्यान ६ . ७ टक्के वाढ होते . कक्षावक्रतेतील बदलामुळे पृथ्वी - सूर्याच्या जवळ वा लांब असण्याच्या काळात तसेच सूर्य - पृथ्वी अंतरामध्येही बदल होतो , ज्याचा पृथ्वीच्या हवामानावर परिणाम होतो .
लखनऊ , कांग्रेस के वरिष्ठ नेता एवं मेरठ के पूर्व सांसद श्री अमरपाल सिंह की आज दिनदहाड़े गोली मारकर हुई निर्मम हत्या ने साबित कर दिया है कि प्रदेश में कानून व्यवस्था पूरी तरह ध्वस्त हो चुकी है ।
महाराज : आपण मागच्यावेळी सोमरस विद्यापीठात संशोधित झालेल्या एका अस्सल भारतीय उपचार पध्द्तीचे काय काय फायदे आहेत हे बघितले . बाळा , ( महाराज एका वृध्दाकडे बोट दाखवून व जबडा फाकून हसत , म्हणाले ) सांगतोस का नाव त्या उपचार पध्दतीचे ? श्रोता : कोण विसरेल त्याचे नाव ? " अल्कोपाथी " महाराज . म : बरोबर ! आपण हे ही बघितले की अल्कोपाथीने १० मिनिटात चेहर्यावरचे फोड , माईटस्ची एलर्जी , १ तासात जखमा , एलोपिसीया , एमियोट्रोफीक लॅटरल सेरोसिस , २ तासात अरिथ्रायटीस , तेवढ्याच वेळात एबडोमिनल एओर्टीक एनिरिझम , एन्थ्रॅक्स , एंजिना , धमन्यातील चरबीचे विघटन , बेल्स पलसी , पाठीचे दुखणे , कॅटॅरॅक्ट , सी . ओ . पी . डी , ३ तासात भाजलेल्या जखमा , हर्पेस , तर एका दिवसात ब्रेस्ट कॅन्सर , ब्रेन कॅन्सर , कोलोन कॅन्सर , इत्यादि इत्यादि इत्यादि . . . . बरे करू शकतो . हे असताना परदेशी कंपन्यांची औषधे वापरून आपण आपला घामाचा पैसा कुठे पाठवतो ऽऽऽऽऽऽऽ . . . . . . . . . . . . ? सगळे श्रो . एका सुरात : " परदेशात " म : याची गरज आहे का ? स . ग . श्रो . ए . सु : नाहीऽऽऽऽऽऽऽऽऽ . म . : त्या बाईंना जरा माईक द्या . हं बोला बाई . घाबरू नका . सांगा आपला अनुभव . बाई : महाराज आपल्या या उपचार पध्द्तीने माझे सगळे आजार बरे केले . मी आता आनंदाने माझे आयुष्य जगत आहे . महाराज ही आपलीच कृपा आहे . बरं याचे साईड इफेक्टही काही नाहीत . फक्त एकच - तो म्हणजे झोप . मला खात्री आहे तोही लवकरच दूर होईल . म : आणि आपली आपल्या नवर्याशी सतत होणारी भांडणेही थांबली असतील . बाई : इश्य ! असे काय हो महाराज , आता आम्ही दोघेही अल्कोपाथीचे उपचार करतो ना एकामेकांवर ! म : आवरते घेत . . . मागच्या वेळी आपण अल्कोपाथीतील अनेक औषधांचा वापर बघितला . . श्रो . : महाराज महाराज . . . . . म . : बोला , बोला . असे पुढे या . बोला . . . . . श्रो . : महाराज जय हो ! आपल्या कृपेने मी अल्कोपाथीचा दवाखाना काढला आणि मी आता आमच्या क्षेत्रातील सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा वजनदार माणूस आहे . ही आपलीच कृपा . या उपकाराची फेड म्हणून महाराज आपल्या स्कॉटलंड मधल्या जमिनीत मी रग्गड पैसे घातले आहेत . म ( जबडा फाकवत ) : धन्यवाद . आपण मला जरा नंतर येऊन भेटा . तर मित्रहो , मैत्रिणींनो ( हे म्हणताना त्यांचा डावा डोळा जरा मिचकावल्यासारखा वाटला मला ) , सज्जनहो , दुर्जनहो , सर्वांनो , या अती प्राचीन पण दुर्लक्षिलेल्या उपचार पध्दतीचा आपण आज सर्वजण वापर करत आहोत ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे . हे औषध किती घ्यायचे याचे काहीही प्रमाण नाही हे आपल्याला माहिती आहेच . कितीही प्या . . . . . श्रो : महाराज काही वेळा आम्ही हे औषध दुपारी प्यायला चालू करतो ते रात्री थांबवतो . याने काही अपाय तर नाही ? म : आपण येथे आहात यातच याचे उत्तर आहे . नाही का ? ( मंडपात हास्याचे फवारे . कशी जिरवली , काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय अशा तर्हेचे उद्गार . ) श्रो . : महाराज , जय हो . माझे ध्यान करताना गोठलेल्या अस्वलाची आठवण येऊन सारखे चित्त विचलीत होते . मी काय करु ? म . : बालका , तू ध्यान करताना पिऊ नकोस तर पीत असतानाही ध्यान कर . यातला मुलभूत फरक जाणून घे . यात तुला प्यायची मुभा आहे पण ध्यान करताना विचारशील तर अल्कोपाथीला बंदी आहे . हा सूक्ष्म फरक ज्याच्या लक्षात आला तोच पूर्णत्वाला पोहोचला . श्रो . : धन्य हो महाराज धन्य हो . आपली शिकवण मी तन मन धन वारून अंमलात आणीन . म : ( चुकून बोलून गेले . कारण त्यांनी जिभ चावलेली आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही ) ते लागेलच ! तेवढ्यात त्या महासभेच्या कोपर्यात थोडीशी गडबड उडाली . त्याबरोबर बरेच स्वयंसेवक तिकडे धावले . म : त्यांना अडवू नका . अडवू नका . अल्कोपाथीसमोर सर्व समान आहेत . एका पातळीवर आहेत . मी त्यांच्यात ते माझ्यात आणि " सिंग किसर " सगळ्यांच्यात अशी ही एकात्मता आहे . ( हे बोलताना महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळले . ) बोल , बालका बोल ! श्रो : महाराज मी समस्त आखिल भारतीय अल्कोपाथी क्लबतर्फे आपले आभार मानतो . आपल्यामुळेच आमच्या परमपूज्य बापूंचा चष्मा व काठी भारतात परत आली . आम्ही आता आपले आभार मानण्यासाठी येणार्या वर्षात आठवड्यात एकदा सर्व प्रमुख शहरात " बियर मॅरॅथॉन आयोजित करायचा संकल्प सोडला आहे . त्याचे काम आम्ही सगळ्यांनी श्री . मरेश तडमाडी यांना द्यायचे ठरवले आहे . आपली काही हरकत तर नाही ना ? फूल ना फुलाची पाकळी म्हणून याचा स्विकार करावा . म : सुंदर ! सुंदर ! कल्पना . तडमाडी तर आमचा खास माणूस . ते मधे असल्यास आपली मुक्ती अटळ आहे . असे झाले तर आम्ही छत्रपतींची तलवारही परत आणू . यासाठी मी आपणास सुचना करतो की ही मॅरॅथॉन आठवड्यात दोनदा करावी . . . . . . हे ऐकल्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला तो थांबेचना . समस्त श्रोतृवर्ग बेफाम होऊन नाचू लागले . व त्याच वेळी भगिनींनी प्रार्थना चालू केली . त्याची चाल . . . . . बरोबर . . . ! इकडे व्यासपीठावर महाराज ज्या आसनात गेले होते त्या आसनातून त्यांना बाहेर यायला जमेना कारण हे सगळे चालू असताना त्यांचे आचमन चालूच होते . हाताचे कडबोळे आणि त्यात पायांची पुरचुंडी अशा अवस्थेत ते बराच वेळ उभे होते व शेवटी जमिनीवर कोसळले .
अंबड - गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शहर व तालुक्यातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे . सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे . पिकाचेही नुकसान झाले आहे . बऱ्याच भागात नद्या व नाले वाहू लागले आहेत . या बेमोसमी व अवकाळी पावसाने तालुक्याची पावसाची सरासरी ओलांडली आहे . आठ दिवसांत 86 . 2 मिलिमीटर पाऊस पडला तर मंगळवारी ( ता . 17 ) एका दिवसात 17 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे . या अवकाळी पावसासह यंदा 688 मिलिमीटर पाऊस पडला आहे . यंदाच्या पावसाळ्यात 602 मिलिमीटर मोसमी पाऊस पडला . या पावसाने शहरासह तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत . कपाशी , तूर या पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे . या संततधार पावसामुळे मात्र तालुक्यातील सर्वच धरणांत पाणीसाठा वाढण्यास मदत झाली व नद्या नालेही वाहू लागले . गल्हाटी नदी सह अनेक नद्या व नाले खळाळून वाहत आहेत . या पावसाने अधीच खड्डे असलेल्या शहरातील रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले असून , रस्ते चिखलमय झाले आहेत .
१ . सूक्ष्मातून प . पू . डॉक्टर आणि प . पू . रामानंद महाराज यांच्या दर्शनाला जाणे , त्यांना नमस्कार करत असतांना प . पू . डॉक्टरांनी हाक मारणे आणि त्याच वेळी प्रत्यक्षात प . पू . डॉक्टरांनी
एक तुतारी द्या मज आणुनि फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकीन सगळी गगनें दीर्ध जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजला आणुनी अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके जे आजवरी होतील ते वाचाल सत्वरी फुंक मारीता जिला जबरी कोण तुतारी ती मज देईल ? रुढी , जुलूम यांची भेसूर संताने राक्षसी तुम्हाला फाडूनी खाती ही हतवेला जल्शाची का ? पुसा मनाला ! तुतारीने ह्या सावध व्हा तर ! चमत्कार ! ते पुराण तेथुनी सुंदर , सोज्वळ गोड मोठे अलिकडले ते सगळे खोटे म्हणती धरुनी ढेरी पोटे धिक्कार अशा मूर्खांलागुनी जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका सावध ! ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे त्यावरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा ? विक्रम काही करा , चला तर ! धार धरलिया प्यार जीवावर रडतील रडोत रांडापोरे गतशतकांची पापे घोरे क्षालायाला तुमची रुधिरे पाहिजेत रे ! स्त्रैण न व्हा तर ! धर्माचे माजवुनी अवडंबर नीतीला आणिती अडथळे विसरुनीया जे जातात खुळे नीतीचे पद जेथे न ढळे धर्म होतसे तेथेच स्थिर हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर शूरांनो ! या त्वरा करा रे ! समतेचा ध्वज उंच धरा रे ! नीतीची द्वाही पसरा रे ! तुतारीच्या ह्या सुराबरोबर नियमन मनुजासाठी , मानव नसे नियमनासाठी , जाणा ; प्रगतीस जर ते हाणी टोणा झुगारुनी दे देऊनी बाणा मिरवा नीज ओजाचा अभिनव ! घातक भलत्या प्रतिबंधांवर हल्ला नेण्या करा त्वरा रे ! उन्नतीचा ध्वज उंच धरा रे ! वीरांनो ! तर पुढे सरा रे आवेशाने गर्जत हर - हर ! पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर तुंबळ संग्रामाला करिती संप्रति दानव फार माजती देवावर झेंडा मिरवीती ! देवांच्या मदतीस चला तर ! कवी - केशवसुत
त्यांनी ब्रीफकेस उघडून ससूनची पर्चेस ऑर्डर दाखवली . मागच्या आठवड्यातल्या तारखेची . पाचशे गॅस गिझर्स सप्लाय करण्याची .
जिथे जाईल तिथे आपले अस्तित्व आवामवर थोपत तंबू रुबाबात खडा असायचा . त्याचे अंगअंग खानाच्या रणभेरींच्या भेदक पुकाऱ्यांनी थरारून जायचे . सैनिकांच्या विजयी जल्लोशाने धागा धागा पुलकीत होण्याची त्याला आदत झाली होती . रणधुमाळीच्या गर्दीत , जखमी सैनिकांचे विव्हळणे कानाआड करायला तो शिकला होता . आजुबाजुला चाललेला मौतचा नंगा नाच त्याला आवडू देखील लागला होता . दुश्मनला ही मौत बहाल करणारा मौत का फ़रीश्ता म्हणजे त्याचा खाविंद असल्यामुळे कदाचित तंबू स्वत : ला दिग्गज समजू लागला असावा .
Padmakar Dadegaonkar प्रिय श्री गोळे आनि उपक्रमवरील इतर सर्व शुद्धशब्दसाधकहो नमस्कार ! अंघोळ ( ' आंघोळ ' नव्हे ) हा शब्द या यादीत आहे . पण केवळ आंधळेपणने मी ही यादी करीत नाही , करू इच्छित नाही . अंघोळ शब्दाची फोड केली तर त्यचे अंग + ओल असे दोन अवयव मिळतील ( अंघोळ करतो म्हणजे अंग ओलं करतो ! ) , त्यांची संधी व मराठीकरण होऊन अंघोळ हा शब्द बनतो . उच्चारसुलभीकरणसाठी कदाचित काही जण ' आंघोळ ' असा प्रयोग करीत असतील , पण शुद्ध शब्द ' अंघोळ ' असाच आहे . शंतनू आजच्या पत्रात म्हणतात - आपण मराठी भाषिकांना उपयोगी पडेल असा शूची बनवत आहोत त्यांना मराठी भाषा शिकवण्याचा हा प्रयत्न नाही . ' स्वभाषेत टंकलेखन साहाय्य ' असा मर्यादित हेतू आहे . - ते मान्य आहे , पण त्या हेतूलाही कुठेतरी नियमांत बसवावेच लागेल , अन्यथा सावळागोंधळ माजेल . " जिथे शब्दाच्या शुद्ध रूपाबद्दल शंका उप्तन्न होईल तिथे त्याच्या व्युत्पत्तीकडे जावे " असा नियम आहे . त्यानुसार ' अंघोळ ' शुद्ध ठरतो .
स्तुता सुरै : पुर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेंद्रेण दिनेषु सेविता | करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानी भद्राण्यभिहन्तु चापदः | | २ | |
तर १९४९मध्ये या यादीत समाविष्ट झालेले विषय पहा : रंगांचा संदर्भ ( पिवळा , निगर , काळा ) , भारतीय योगी ( पण फकीराबद्दलचे विनोद चालतील ! )
हह ला अनुमोदन आवडते या पेक्षा " लक्षवेधी " किन्वा " लक्षवेधक " किन्वा " माझे आकर्षण " अशा अर्थाचे काही चालू शकेल अशी गरज नाही की आवडले , पण महत्वाचे वाटले म्हणुन निवडले ! जसे की माझ्या दहा मधे स्वच्छतागृहासन्दर्भाने नीधपाचा लेख घेतलाहे !
सृष्टीलावण्या यांच्या या विनंतीला मी पण " मम " म्हणतो . काही करता येईल काय तात्या ? उदय सप्रेम
या सुमुखीकडे पाहिलं की नेहमी वाटायचं लोक सौंदर्याची फक्त व्याख्या गोऱ्या रंगाशी कशी काय बांधून ठेवतात बरे . . ! त्यांना काळ्या सावळ्या रंगातले हे रेखीव नाक डोळे , पांढरं शुभ्र निर्मळ हास्य , काटक प्रमाण बद्ध अंगकाठी दिसतच नाही की काय . . ? खरं तर सौंदर्य स्पर्धांच्या मंचावर या मुलींना उभं करायला हवं . एका हातात तीन - चार वजनदार खोकी आणि दुसऱ्या हातात लटकती झुंबर घेऊन डौलात चालण्याच त्यांचं कर्तब कॅटची ( वॉक करणाऱ्या ) भाची ( वाघीण ) म्हणवण्याच्या तोडीच .
अगो म्हणते ते १०० % पटले . इथे काहीतरी अपलोड करायची , गुणगुणायची सोय हवी होती .
हो त्यांना डुक्कर ताप झालाय हे स्पष्ट झालयं टीव्ही वर बघितले न्युजमधे .
या शिवाय द थर्ड आय सारखी गाजलेली पुस्तके व लोकही यात आपल्या परीने भर घालणार . तसेच वेगवेगळ्या संस्कृतीं मध्येही पुनर्जन्म येतच रहणार .
झक्की अहो अगदी हे हेच अभिप्रेत होतं मला . बाकीची जरीच्या साड्यांनी आणि एथनिक दागिन्यांनी मिरवणारी संस्कृती आहेच अजून शिल्लक . एकमेकांशी असलेली देवाणघेवाण मानसिक , भावनिक हीच काहीतरी बांधून ठेवेल . प्रगती नाही झाली तरी चालेल आहे ती जपली तरी खूप आहे . खरंच फार काहीतरी करायला हवंय हो या संपत चाललेल्या गोष्टीसाठी . माणसाच्या एकूण चैतन्याची इम्युन सिस्टीम आहे ती . ती खिळखिळी झाली की पुढच्या पिढ्यांना जगण्याला काही कारणच उरणार नाही स्वतः सोडून . असो . . आपली तळमळ न संपणारी . . कारण गाडी उताराला लागलीय आणि पायातली शक्ती गेलीय . . .
शिवछत्रपती तर आपले राष्टदैवतच होत . शिवाय महात्मा फुले , डॉ आंबेडकर , शाहू महाराज ह्या व्यक्तिही आपल्या आत्यंतिक आदराचीच स्थाने आहेत आणि नेहमीच राहतील . त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही .
बरं ! ज्ञानेश्वर / एकनाथ पारंपरिक परंपरेतले असल्यामुळे त्यांचे लेखनात सामान्यजनाची तळमळ असली तरी त्यांच्या लेखनाला संस्कृत टच होता . त्यामुळे दिलीप चित्रे म्हणतात तसे ( यना सरांनी खाली प्रतिसादात उल्लेख केलाच आहे ) ' बोजड परिभाषा , क्लिष्ट रचना टाळून तुकोबांनी ' गावरान ' किंवा ' साधीभोळी ' सामान्य माणसाला कळणा - या भाषेचा वापर केला . आपल्या अलौकिक प्रतिभेचा वापर आपल्या रचनेत केला . आज तुक्याचे पाच हजार अभंग उपलब्ध आहेत ( लोकगंगेतील इंद्रायणीत तरल्यामुळे ) वरीजनल किती हा विषय सोडूनही त्यात त्यांनी मराठी भाषेला किती नवीन शब्द दिले , पुढे भाषिक व्यवहारात त्यांचे किती शब्द आपण वापरतो , त्यापूर्वी ते शब्द मराठी भाषेत होते का ? असा अभ्यास केला तर आपल्याला संताचा ( तुकारामांचा ) भाषेवरील प्रभाव समजून घेता येईल . साहित्य समाजाचा आरसा असतो त्याचेच प्रतिबिंब साहित्यात उमटते , तसे संत तुकारामांना समाजमनात जे दिसले ते त्यांनी आपल्या प्रतिभेद्वारे मांडले . त्यामुळे त्यांची रचना भाषिक \ सांस्कृतिक गुणवैशिष्टे शोधण्यास कदाचित मदत करतील , पण पूर्ण भाषाच प्रभावीत झाली असे म्हणने जरा धाडसाचे होईल असे वाटते !
नवी दिल्ली - भोपाळ वायू दुर्घटना प्रकरणावरून राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत आला आहे . युनियन कार्बाईडचे प्रमुख वॉरेन अँडरसन या दुर्घटनेनंतर देशातून पळून कसे गेले , याचा मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी खुलासा करावा , अशी मागणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी केली . दुर्घटनापीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कोणतीही पावले उचलेल , असे त्यांनी यावेळी सांगितले . भोपाळ वायू दुर्घटना हा काही केवळ मध्य प्रदेश राज्याचा विषय नाही . या स्वरुपाच्या गुन्ह्यांतील दोषींना शिक्षा देण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण ठरावे , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विषयाबद्दल माहिती दिली . अर्जुनसिंह यांना पत्र पाठविले असून , अँडरसन कोणत्या परिस्थितीत देश सोडून पळून गेला , याची माहिती देण्याची त्यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे चौहान यांनी सांगितले . अर्जुनसिंह यांनी स्वतःच अँडरसनाला पळून जाण्यासाठी मदत केली की , कोणा वरिष्ठाच्या आदेशावरून त्यांनी तसे केले , हे अर्जुनसिंह यांनी स्पष्ट केलेच पाहिजे , असेही चौहान यांनी सांगितले .
रोजची सकाळ पंडितजींच्या भजन शिवाय उजाडत नाही . . . . . . . . इथे परदेशात सर्वात जवळचे भारतीय तेच वाटतात . कारण त्याचं गान दिवसामध्ये जान आणत . . . . . आज एक रत्न काळाआड गेले . डोळ्यातले अश्रू थाबता थांबत नाहीत . . . . . . आम्ही तुम्हाला आमच्या स्मृतीत सदैव जिवंत ठेऊ पंडितजी . . देव तुमच्या आत्म्यास शांती देवो . .
पंडौल : छिटपुट वर्षा से ही जनजीवन प्रभावित हो गया है . सकरी बाजार की महत्वपूर्ण सड़क इन दिनों झील समान प्रतीत हो रही है . यह जान - माल को नुकसान पहुंचाने के साथ व्यापार को भी प्रभावित कर रही है . रेलवे स्टेशन , पोस्ट ऑफ़िस , एसबीआइ के बीस हजार खाताधारी और अन्य सरकारी व गैर सरकारी संस्थाओं को भारी नुकसान उठाना पड़ रहा है .
एखादी भाषा जिवंत आहे किंवा मृत आहे , याबद्दलचे माझे जे काही ढोबळ निकष आहेत ( जे मी या चर्चेत मांडले आहेत , ) ते निकष मराठी भाषेच्या संदर्भात अगदी चोख उतरतात असे मला दिसते आणि म्हणूनच मराठी ही एक जिवंत व चैतन्यपूर्ण भाषा आहे असे माझे मत मी येथे नोंदवतो . .
Pals25 तुम्ही विपुत विचारलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर देतो आहे . सोने विकून चांदीची खरेदी करावी ? - होय . मी कालच सोने विकून चांदीची विकत घेतली आहे . ( ओसामा factor मूळे फक्त चांदीच का पडली माहित नाही . ( and Oil ) ) .
वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा .
तालियाँ बजाओगे या रामपुरी निकालूं . . . हा हा ! ! आपको सपरिवार होली की हार्दिक शुभकामनायें ।
सगळ्या प्राणीमात्राना सुद्धा भूतच म्हणतात ना ? ( पहा : भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे - संत ज्ञानेश्वर )
आता स्वातंत्र्यवीर सावरकर , चापेकर बंधु , लोकमान्य टिळक , गोपाळ कृष्ण गोखले , सेनापती बापट , आगरकर , समर्थ रामदास स्वामी , बाजीराव पेशवे इ . चे पुतळे हटविले पाहिजेत . त्यांचा ज्या ज्या पुस्तकात उल्लेख आहे त्यातून तो उल्लेख वगळायला लावून ऐतिहासिक चूका दुरुस्त केल्या पाहिजेत . सावरकर , चाफेकर बंधु इ . इंग्रजांचे हस्तक होते , रामदास स्वामी आदिलशहाचे गुप्त हेर होते असा खराखुरा नवीन इतिहास शिकविला पाहिजे . या सर्व शुभ कृत्यांसाठी प्रथम महानगरपालिका , विधानसभा इ . ठिकाणी ठराव मांडून बहुमताने मंजुरी घेऊनच मग कार्यवाही करावी , म्हणजे मग कोणी बेकायदशीर मार्ग वापरल्याचा किंवा लोकशाही मार्गाने न गेल्याचा आरोप करणार नाही .
इंद्रा - जी , चित्राताई , नीलकांत आणि वाहीदा यांचे माहितीपूर्ण आणि विषयास धरून लिहिलेले प्रतिसाद आवडले . कांहीं माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या . धागा छान वाढतो आहे . या विषयावरील माझे स्वतःचे ( वैयक्तिक ) वाचन फारच अपुरे आहे त्यामुळे जास्त लिहिण्याची पात्रता नाहीं . जय भीम !
लोकांना हातपाय सुजेपर्यंत पळवायला तुला दोन दोन दिवस वेळ मिळतो आणि वृत्तांत टाकायला दोन तास वेळ मिळेना . > >
अन्य शाळांनी आपल्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास हरकत नाही . ज्या शाळांना या स्पर्धा पाहण्यासाठी सहलीचे आयोजन करावयाचे आहे , त्यांनीही सत्र परीक्षेचे आयोजन दिवाळी सुटी संपताच करण्यास हरकत नाही , मात्र कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जाहीर वेळापत्रकापेक्षा अगोदर घेता येणार नाही , अशा सूचना देण्यात आल्या .
मध्ये असिफ झरदारीचे एक वक्तव्य वाचण्यात आले होते , " मला पाकिस्तानचा सोनिया गांधी व्ह्यायचे आहे . "
पहा तयांची हिच रित हो ! भिती नसे त्या लबाडिला । । नाना कर्मे नाना वर्मे देश आमुचा लुबाडिला । । १३ । ।
टारोबाशी सहमत . . फक्त " अंमळ " हा शब्द " जरा जास्तच " असा वाचावा . पिडाकाकुंचा बेत मस्तच होता
दुसरा दिवस मात्र एकदमच आवाहानात्मक होता , एखाद दुसरा संगणक चालू होत होता . . . चालू म्हणजे फक्त BIOS दाखवत होतो , बाकी सगळे १२ संगणक बंद . काहीचा OS तर काही़चा RAM , तर काही मध्ये Software खराब . पुर्ण दिवसामध्ये एक संगणक संपुर्ण पणे खराब करुन ५ संगणक चालू केले . सपोर्ट साठी जे साहित्य मी संगे आणले होते ते सर्व संपले [ काही RAM , Prosessor , Motherbaord ' s ] मी अनुज सरांना ह्याची रिपोर्ट दिली व रुम वर जाऊन तानून दीली , मस्त पैकी झोपलो . दिलेल्या लिस्ट मधील सामान येण्यासाठी कमीत कमी ४ दिवसांचा वेळ होता तो पर्यंत अंदमान निकोबार फिरण्याचा मी प्रोग्रम घेऊन अनुज सरांच्या कडे पोहचलोच होतो तो पर्यंत त्यांनीच माझा प्रोग्रम तयार केला होता , ते म्हणाले , " राज , देखो सामान तो ५ - ६ दिन के बाद ही आयेगा , तब तक तु मेरे साथ यहा के छोटे मोठे काम करणे मे मदत करो , यह लिस्ट काम की " मी ती लिस्ट घेऊन आपल्या टेबला जवळ आलो व मनातल्या मनात चरफडत मी ती लिस्ट वाचून काढली , बागेची हालत खराब आहे माळीला सांगून ती ठीक करा , कुठे कुठे लाईट नाही आहे तेथे लावा , काही नळ खराब आहेत , काही गेट वर बेल नाही आहे . सहाव्या दिवशी अर्धाहून अधीक काम पुर्ण केले व तो पर्यंत संध्याकाळ पर्यंत माझे सामान माझ्याजवळ पोहचले . बाकी पाच संगणकांचे काम व बाकी छोटे मोठे काम मी एका आठवड्यातच निपटून काढले व नेटवर्कचे काम चालू केले व ते देखील चार दिवसामध्ये संपवले , येथे येऊन तीन आठवडेच झाली होती तो पर्यंत मला फोन करुन जिंदल साहबांनी परत बोलवले दिल्लीला . अनुज सरांनी ह्याची कल्पना मला दिली व बाकी राहिलेले थोडेफार काम तेथूनच कोणाकडुन तरी करुन घेऊ असेल म्हणाले व मला परत जाण्याची तयारी कर असे सांगून मोकळे झाले , माझ्या परत जाण्याची दिवशी मात्र अनूज सर मला म्हणाले " राज माफ कर , अरे मला असे वाटले होते की जिंदल साहेब तुला दोन - तीन महिन्यासाठी येथे ठेवतील ह्यासाठीच मी तुला कोठे ही फिरु दिले नाही , पण पुढील वेळी मात्र मी स्वत : तुला घेऊन जाईन फिरण्यासाठी अंदमान निकोबार हे नक्की ह्यावेळी जरा चुक झाली . " मी म्हणालो काही हरकत नाही सर ह्याच कंपनी मध्ये काम करत आहे पुढे मागे वेळ येईलच फिरण्याची येथे . मी तेथून परत दिल्लीला आलो .
किनशासा ( लोकतांत्रिक कांगो गणराज्य ) & nbsp - कांगो गणराज्य येत्या जुलै 2011 मध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा देश होणार आहे . आजपर्यंत अल्जीरिया व सुदाननंतर कांगोचा तिसरा क्रमांक होता . परंतु , जुलैमध्ये सुदानची फाळणी होऊन उत्तर सुदान व दक्षिण सुदान असे दोन देश अस्तित्वात येणार आहेत . कांगोचे मंत्री व उच्चाधिकारी यांनी " सकाळ न्यूज नेटवर्क ' शी बोलताना हा मुद्दा वारंवार ठासून सांगितला . कांगोचा विकास होण्यासाठी भारत , चीन , ब्राझील , दक्षिण कोरिया आदी राष्ट्रांच्या मदतीची गरज आहे , असेही त्यांनी प्रतिपादन केले . खाणकाम उद्योगाच्या संहितेनुसार , कंत्राट मिळालेल्या कंपनीला वेगवेगळी सामाजिक जबाबदारी घ्यावी लागते . त्याबाबत भारतातील कंपन्यांचा अनुभव उपयोगी पडेल , असे उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले . कांगो जगातील एकमेव देश आहे , की ज्याला नऊ देशांच्या सीमा लागून आहेत . त्यामुळे सीमावर्ती भागात सातत्याने तणाव व बंडखोरांचा सतत सशस्त्र संघर्ष सुरू असतो . शस्त्रांची चोरटी आयातही सुरू असते . त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य भारतीय शांती सेना राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखाली करीत आहे .
आपल्यासोबत घडणा - या प्रत्येक चांगल्या - वाईट गोष्टीला आपण फ़क्त चांगल्या बाजूनेच बघितलं तर किती सोपं होईल जगणं . ह्या अतिरेकी , दुष्टप्रवृत्ती सगळ्या एकदम दुबळ्याच होऊन जातील . एकदा शांतपणे बसून नक्की विचार करायला हवा . इतकं छोटंसं आयुष्य आहे आपलं . एकमेकांचा राग , द्वेष करण्यात घालवायचं . . . . . की सगळीकडे आनंद पसरवून त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करायचं . . . . . . सगळं आपल्याच हातात असतं . . . . फ़क्त आपल्याच हातात असतं . एकदा असा शुद्ध आनंद अनुभवून तर बघूयात . . . . पुन्हा राग , दु : ख आपल्याकडे फिरकणार सुद्धा नाहीत .
दरबारी आणि महिन्द्रो तर फक्त प्यादे आहेत . त्यांच्या वजीराला हाकला तरच लोकांचा राग शांत होईल .
वार्धक्यातील वास्तव व कल्पनाभासाच्या सरमिसळीचा आविष्कार तुम्ही चांगल्या शब्दांत मांडला आहे . मागे ह्या नाटकाचे परीक्षण सकाळमध्ये वाचले होते . परंतु तुमच्या लेखाने पुन्हा एकदा तो विषय मनात जिवंत झाला . धन्यवाद !
शहरी माणसाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर स्वत : लाच करावी लागली असती तर त्याला त्याच्या कुटुंबापुरते पाणी नदीवरून आणायला काही लाख किंवा काही करोड रुपये खर्च आला असता . शिवाय पाणी शुद्धीकरणासाठी खर्च आला असता तो खर्च वेगळाच > > खेड्यांमध्येपण पाणीपुरवठा योजना आहेतच की ज्या सरकारनंच चालू केल्यात . शिवाय खेड्यांमध्ये काय फक्त शेतकरीच राहतात ?
टिव्ही आहे डिव्हीडी आहे झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे तरीही करमणूक कशी नाही अरे देवा मी काही सुखी नाही | |
अमेरीकेत अनेक प्रश्न यासंदर्भात आहेत , पण तो या चर्चेचा विषय नाही . तिथल्या काही चांगल्या गोष्टी ज्या काही थोडाफार जवळून पाहील्या त्याचा अनुभव आहे तो असा : प्रत्येक राजकारणी ज्याला निवडणूक लढवायची असेल त्याची अधिकृत समिती असते . तसेच अधिकृत पक्षांच्या संदर्भात समिती असते . ज्या पातळीवरील निवडणूक असेल त्या पातळीवर प्रत्येक नागरीकास ( फक्त सिटीझन आणि ग्रीनकार्ड धारक ) ठराविक रक्कम मदत म्हणून देता येते . उ . दा . महापौरास $ ५०० असेल तर राष्ट्राध्यक्षास $ २००० असेल . त्यातील ठरावीक रकमेच्या वर ( उ . दा . महापौरास जर कोणी $ २०० + दिले ) पैसे देणार्याची नावे छापणे कायद्याने आवश्यक असते . सरकारी अथवा कुठलाही कायदेशीर नागरीक यात सहभागी होऊ शकतो . त्यांच्या पैसे गोळाकरण्यासाठी जशा वेबसाईट्स असतात तसेच विशेष कार्यक्रम असतात आणि त्यात " सजेस्टेड डोनेशन " असे लिहून आमंत्रण दिले जाते . तितके अथवा त्याहून कमी / जास्त पैसे भरून जाता येत असले तर तसे लोकं जातात . पैसे नगद दिले तर फॉर्म भरतात आणि चेकने दिले तर ते " कमिटी टू इलेक्ट . . . अमूक अमूक . . . " च्या नावाने देतात . टॅक्स फॉर्मवर देखील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी पैसे ( सरकारी फंडास ) देयचे आहेत का असे विचारले असते . त्याची गेल्या वर्षीची मर्यादा मला वाटते फक्त $ ३ इतकीच होती . राष्ट्रीय पातळीवर राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सरकारची मदत ( त्यामानाने कमी ) घेता येते . पण ती घेतल्यावर इतरांकडून पैसा गोळा करता येत नाही . .
पण खरं सांगू ? माझ्या लेखनाला देखील " एक शैली आहे " हे विकियेच्या लेखी वाचून मला संतोष जाहला . आजवर इतरांच्या लेखनावर केलेल्या कडवट प्रतिक्रिया , दोन चार तशीच कडवट विडंबने , विद्वत्ताप्रदर्शनासाठी केलेले एक - दोन अनुवाद , ह्यातून मला एक शैली प्राप्त झाली आहे , हे माझ्या खिजगणतीतही नव्हते .
जोधाअकबराच्या सिनेमातले ' ख्वाजा मेरे ख्वाजा ' हे सुद्धा सूफी गाणं आहे ना ? मला ते फार आवडतं . मन त्या भक्तीलहरींत डुंबू लागते हेच कळत नाही . हेच त्या गाण्यांचं वैशिठ्य असतं . फार छान वाटतं या गाण्यांनी . रेवती
रंगभूषासंकल्पक हा संपूर्ण चित्रपटाचा विचार करून रंगभूषा ठरवतो , ती रंगभूषाकारांना शिकवतो आणि रंगभूषाकार त्यानुसार रंगभूषा करतो . पण भारतात आज माझ्याशिवाय असं काम कोणी करत नाही .
त्याचप्रमाणे आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की , गझलेत यमक उर्फ काफिया बदलत नाही , त्याचे शब्द बदलतात . यमकाच्या शब्दात असलेली " अलामत " उर्फ " स्वरचिन्ह " हेच त्या यमकाचे स्थायी गमक असते . या अलामतीवरच त्या यमकाचे जीवन अवलंबून असते . हे स्वरचिन्ह ( अलामत ) सांभाळून यमक कसे साधावयाचे , हे मी येथे नंतर यथास्थल स्पष्ट करीन . त्यापूर्वी " काफिया " आणि " रदीफ " या शब्दांचे अधिक स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे .
संध्याकाळी पुन्हा आपण तीच बिनसोड्याच्या रम - पानासोबत ' गम ' पान करत असतो . शरदाचं चांदणं ( स्टार्स हो ! ) लकी आहेत म्हणायचे . सगळं ग्रह आणि चांदण्यांवर वर ढकलून आपण स्वतःचा उरलासुरला सेल्फ एस्टीम सावरायचा प्रयत्न करत असतो . जेव्हा दहा बारा पेग होतात तेव्हा तेथेही पराजय झालेला साफ दिसत असतो . डुलतपडत घरी परतताना आपल्याला कोणी एक भिकारी दिसतो . अन भिकाऱ्याच्या तुलनेत आपण चांगले असल्याचे आपण स्वतःला भासवतो . तसं दारूच्या नशेत आपल्याला आपण शाहरूख खान असल्याचंही भासवता येतं . त्यामुळे तेवढं जमतं . पण तोच तो भिकारी एका कचरापेटीकडे एका गाढवाला पिटाळीत असल्याचं दिसतं . कचऱ्याकडचा कुत्रा गाढवावर भुंकत असतो . भिकर्याने पाळलेला असेल . अचानक आपल्याला गाढवाच्या जागी आपण , कुत्र्याच्या जागी बनसोड्या अन भिकाऱ्याच्या जागी पीएम दिसू लागतो . गाढवाचे समदुःखी व्हायचा भास होतो अन मन गदगदीत होतं .
शिवरायांनी आपल्या मुद्रिकेत गोब्राम्हण प्रतिपालक असे लिहिले आहे ते उगीच नव्हे . शिवरायांच्या अस्ताप्रधान मंडळात कोण कोण होते हे हि माहित करून घ्या . पेशाव्यान्ही नेमणूक हि शिवरायांनी च केली आहे . बाजीप्रभू देशपांडे , मुरारबाजी , तानाजी असे अनेक मावळे राजांवर जीव टाकत होते . पण संभाजीराजा ना मुसलमान होत नाहीत म्हणून डोळे फोडणारे कोण होते हे हि माहित असावे . ते असले कि ब्रिगेड वाल्यांची फाटते . म्हणून शांतताप्रिय ब्राम्हण समाजाला टार्गेट केले जात आहे .
तरीही ही लांबलचक गझल वाचतांना झालेली दमछाक मी एन्जॉय केली आशयघनता आणि तिची लय माझ्या मनाला खरोखर अतिशयच भावली
मी उत्तर - पूर्व अमेरीकॅत राहतो , तिथे स्नो म्हणजे नेहमीच आहे पण दक्षिणेत इतका पडत नाही आणि त्यामुळे तिथली व्यवस्ता हाता बाहेर जात आहे . इथे तर कितीही स्नो पडला तरीही सकाळी ८ ला रस्ते स्वछ्च असतात , कार चालवायला .
तुका रे मेल्या खय कळता त्या मराठी साहित्यात ? !
सौरी जाणारे नाही अमेरिकेत येणारे कोणी आहे का ? माझे आई - बाबा येत आहेत पहिलाच विमान प्रवास आहे थोडी काळजी वाटते आहे .
मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू . कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे .
२८ जून , २००६ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीपासून अडथळ्याखालून भुयार खणले व त्याद्वारे एका आय . डी . एफ . चौकीवर हल्ला चढवून एका इस्रायली सैनिकाचे अपहरण केले व दोघांना ठार केले . त्याविरुद्ध इस्रायलने ऑपरेशन समर रेनस सुरु केले , ज्याअंतर्गत हमासच्या अनेक ठिकाणांवर तसेच पूल , रस्ते व गाझा पट्टीतील एकमेव पॉवर स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर बॉम्बवर्षाव करण्यात आला . इस्रायलने ह्या भागांमध्ये आपले सैन्य सुद्धा ठेवले आहे . इस्रायलमधील टीकाकारांनी त्याच्यावर सत्तेचा व ताकदीचा गैरवापर केल्याची व निरपराध नागरिकांना सामूहिक शिक्षा देऊन वाटाघाटीना स्थान न दिल्याची टीका केली . यावर इस्रायलने याशिवाय त्यांच्याकडे आपला अपहृत सैनिक मिळविण्याचा व इस्रायलवरील रॉकेट हल्ले थांबविण्याचा दुसरा कोणताही उपाय नसल्याचा युक्तिवाद केला .
गझलेवरती अर्धा / एक तास गप्पा , चर्चा झाल्यानंतर भूषणजीनां कुठेतरी कामानिमित्त जायचे होते . मी त्यांचां गझल संग्रह " बेफिकीरी " वाचण्यासाठी मागितला , त्यांनी तो मला दिला आणि माझ्या सारख्या गझल प्रेमिला खूप आंनद झाला .
आज सकाळी ७ . ४७ ला नेहमीच्या खटारा लोकल ऐवजी , नवी कोरी निळी लोकल , लाजत मुरडत येताना बघून तमाम ठाकुर्ली वासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला , आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच बघत होतो , काय तो थाट . काय ती अदा अहाहा सगळं पब्लिक आज एक दम शिस्तीत आत शिरलं , आमचा ग्रुप आधीच आतमध्ये बसून टवाळक्या करत होताच , चायला कसाऱ्याच्या चाळीतून एकदम मलबार हिल च्या बंगल्यात गेल्यासारखं वाटल , बसायला गुबगुबीत गाद्या , मोठ्या मोठ्या खिडक्या , प्रचंड वेगाचे पंखे जुन्या लोकल मध्ये फ्यान एक इंच हलतील तर शप्पथ , एकाने कंगवा घालून फिरवण्याचा प्रयत्न केला , तर एक पात हल्ल ते वर्षभराची साठलेली धूळ त्याच्या मस्तकावर अर्पण करूनच , तेंव्हापासून सगळ्यांनी फ्यान हा विषय बंद केलेला , आज मात्र ह्या जीवघेण्या लोडशेडिंग मधून मुक्त झालो आणि काय तो स्पीड . . वा वा आज ट्रेन कांजूर ला १५ च्या ऐवजी फक्त ५ मिन्तच लेट झाली . . . . .
अगदीच नाही तरी , संभावना शास्त्रानुसार असे घडण्याची शक्यता / संभावना आहेच कि ! : )
दिनेशवस नेवेद्य असल्यामुळे पंचपक्वांन करावि लागतात . परत गोड काहिअतरी हवच . शिवाय १० - १५ माणस असणार आहेत त्या दिवशि .
विषयांतराचा रोष पत्करून या चर्चेच्या मूळ संदर्भाचीही आठवण करावीशी वाटते . लेख आणि चर्चांवर आधारित असणार्या मराठी संकेतस्थळांच्या निर्मितीने काही विशेष अर्थार्जन होवू शकेल अशी परिस्थिती आजमितीला नाही असे मला वाटते . अर्थार्जन झालेच , तरीही ते स्थळनिर्मात्यांच्या " अपॉर्चुनिटी कॉस्ट " च्या तुलनेत अगदी नगण्य असावे . हे सर्व जाणूनही , हौसेपोटी किंवा कळकळीपोटी , आपला पैसा , श्रम , आणि वेळ आनंदाने खर्च करणारे निर्माते अस्तित्वात असणे हे मला अजिबात अशक्य वाटत नाही .
मृत्युंजय यांचे संयमित , मुद्देसूद उत्तर आवडले . हिंदू लोक सहिष्णू आहेतच मग अशा कायद्याला का भितात ? हे विधान अत्यंत उथळ , बालिश आणि अविचारी आहे . कायदा बनवताना एखाद्या समूहाबद्दल असा ( खरा वा खोटा ) घाऊक विचार करुन तो बनवायचा नसतो . कायद्यापुढे सगळे समान असले पाहिजेत . उदा . पारशी लोक गुन्हेगारीत फारसे आढळत नाहीत म्हणून समजा पारशी माणसाने चोरी केली तर फाशी व अन्य कुणी केले तर तुरुंगवास असा कायदा केला आणि वर अशी मखलाशी की पारशी लोक चोरीमारी करतच नाहीत मग अशा कायद्याला काय हरकत आहे ? तर कसे वाटेल ?
अनावश्यक इंजेक्शने टाळणे महत्त्वाचे . बहुतांश इंजेक्शने अनावश्यक असतात ! इंजेक्शनांसाठी वापरण्यात येणा - या सुया व सिरींज पॅकबंद असव्यात . एकदा वापरानंतर त्या मोडून टाकून द्यायला पाहिजेत .
६ ) विषाच्या बाटलीवर expiry date असते का ? . असते . . आणि expiry date उलटून गेल्यावरच त्याचा ' खरा उपयोग ' होतो .
जर व्यापारी किंवा दलाल लोकांना बाजूला काढले तर सगळ्यांचा फायदा होईल . उदा . जर शेतकरी व्यापार्याला १० रुपये किलो ने आणि व्यापारी ग्राहकाली २० रुपयांना विकत असेल . त्या ऐवजी ग्राहक आणि शेतकऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून जर तीच ज्वारी १५ रुपये किलो ने विकली तर शेतकरी आणि ग्राहक या दोघांचा फायदा होईल . ग्राहक आणि शेतकरी यांच्यात थेट संपर्क साधण्यासाठी काही सामाजिक संस्था , आपले मित्र परिवार अथवा कोणाची मदत घ्या म्हणजे हा प्रश्न सुटेल . याला काही कायदेशीर अडचणी आहेत का हे मात्र तपासावे .
युवी " हुकुमी एक्का " ? हाहा कळेलच द . आफ्रिकेच्या सामन्याविरुद्ध ! > > अनुमोदन . . कुठे एक स्पेल चांगला पडला आहे तर त्याला डोक्यावर चढवत आहेत . . आधीच त्याच्या डोक्यात लगेच हवा जाते . . बाकी तो जेव्हा स्पिनर्स गोलंदाजाविरुद्ध धावा काढेल तेव्हा मी त्याला हुकूमी एक्का म्हणेन . . . बरेचदा लटपटतो स्पिनर्संना खेळताना . .
अनिल कुंबळे भारत पुन्हा जगज्जेता बनला आहे ! मी दोन कारणांसाठी भाग्यवान ठरलो . पहिली गोष्ट म्हणजे आपल्या खेळाडूंचा हा पराक्रम मी याचि देही याचि डोळा पाहू शकलो . कारण मी वानखेडे स्टेडिअमवर उपस्थित होतो . मग विश्वविजेतेपद साकार होताच मी थोडा वेळ भारतीय संघाच्या " ड्रेसिंग रूम ' मध्ये गेलो होतो . तेथे मी आपल्या खेळाडूंचा विलक्षण जल्लोष अनुभवू शकलो . मी " ड्रेसिंग रूम ' मध्ये गेलो , त्या क्षणी " एमएस ' ( कर्णधार धोनी ) आणि त्याच्या संघाचाच भाग असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली . माझे हे वाक्य तमाम भारतीयांच्या मनातलेच असेल आणि ते प्रातिनिधिक ठरेल , याची मला खात्री आहे . या संघाला साऱ्या देशाच्या शुभेच्छा लाभल्या होत्या , त्याच वेळी खेळाडूंना मायदेशात खेळण्याच्या अपेक्षांचा भारही पेलावा लागणार होता . या आव्हानाचा आपल्या खेळाडूंनी समर्थपणे आणि धडाक्यातच सामना केला . साऱ्या देशाने जगज्जेतेपदानंतर एकच जल्लोष केला आणि हे यश किती महत्त्वपूर्ण आहे , हे दाखवून दिले . या यशामुळे आपल्या देशात आणखी ऐक्य निर्माण झाले आहे . कारण यशाचा हा एक क्षण सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला आहे . मला खास करून सचिन तेंडुलकरचा जास्त आनंद वाटतो .
यथा : कुटुम्बेषु बालका : सुनियंत्रिता : सुदृढाश् च इति मम दृढा कामना । तथापि प्रार्थये - " सर्वम् व्यवस्थितं कुशलं कुटुम्बे " इति न लिखितव्यं ईप्सिततमम् । लिखितव्यं सत्यं यथा कथं वा भवेद् भवतः कुटुम्बम् _अधुना_ ।
जवाहरलाल ह्यांना आझाद हिंद सेनेचा सशस्त्र प्रतिकार करावा वाटले ह्याचे काय कारण हे अजुन मला तरी उलगडले नाही . नेताजी भारतात आल्यास नेहरुंना फारसे काही महत्व मिळाले नसते हे नेहरुंना माहीत होते . त्यामुळे असेल बहुतेक .
रस्ते कापता कापता त्यावर उठले ओरखडे विमानांचे , काळ्या ढगांचे चल , ती काजूकोर माग दावे
आवर्जून सांगावंसं असं काही ; - १ . तसं पाहायला गेलं तर सिनेमात काम करणं ही पण एक मजूरीच . बरेच बालकलाकार त्यासाठी शाळा बुडवतात आणि स्वत : चे खास टीचर्स ठेवतात . इथं अमोल गुप्तेने या चित्रपटाचं शूटिंग मुलांची शाळा बुडू न देता सुटीत आणि तेही मधल्या दोन मध्यतरांसह दररोज पाच तास याप्रमाणे पूर्ण केलंय . इतर चित्रपटनिर्माते आणि विशेषत : मालिकावाल्यांनी अमोलकडून काही शिकावं आणि त्या मुलांचं बालपण हिरावून घेणं थांबवावं . २ . एका फ्रेममधे घराबाहेर पडताना कोलॅप्सिबल दरवाज्याच्या आड स्टॅनली असतो आणि बाहेर रस्त्यावर उभा असतो ' कमवा आणि शिका ' चे प्रवर्तक आणि पुरस्कर्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा धीरगंभीर आश्वासक पुतळा ! ! ! ! न बोलता हे दृश्य बरंच काही सांगून जातं . हा ' गुप्ते टच ' मला अगदी मनापासून आवडला .
मराठी माणसांशी गद्दारी करून कॉंग्रेसशी हातमिळवणी का केलीत ? ? काँग्रेसवाले मराठी नाहीत का ? आणि १३ आमदार मनसे चे आहेत , त्यांनी कोणाला मतदान करायचे ते राज ठरवतील . मनसे ने कोणाला पाठींबा द्यायचा हा ठरवायचं अधिकार उद्धव ठाकरे ना कोणी दिला ? आत्ता कॉंग्रेस च्या नावाने ओरडणाऱ्या शिवसेनेला कॉंग्रेस नेच जन्म दिला आहे . शिवसेना हे कॉंग्रेस चे पिल्लू होते , आणि त्या बदल्यात आणीबाणी मध्ये शिवसेने ने कॉंग्रेस ला पाठींबा दिला होता हे पण उघड सत्य आहे .
( वैद्य विनीता कुलकर्णी ) उन्हाळ्याच्या दिवसात तहान फार लागते आणि मग शरीरावर भरपूर कोल्ड्रिंक्सचा मारा केला जातो . पण असं करणं योग्य असतं का ? उन्हाळ्यात आणि एरवीही कोणत्या द्रवपदार्थांचे सेवन करावे ? ते कोणत्या प्रमाणात करावे ? अशा प्रश्नांचे जंजाळ अनेकांना नेहमी अस्वस्थ करीत असते . … … . सध्या विविध " कोल्ड्रिंक्स ' हे लोकांचे प्रमुख आकर्षण झाले आहे . गोल्डस्पॉट , सिट्रा , लिम्का , कोकाकोला , मिरिंडा इत्यादी प्रकारची कोल्ड्रिंक्स तरुण पिढीच्या दृष्टीने " अमृत ' बनली आहेत . तसेच चहा - कॉफी यासारखी पेये तर काही जण टाईमपास म्हणून तर काही जण केवळ जेवायला वेळ नाही म्हणून दिवसातून १० - १५ वेळेस घेण्यासही कमी करत नाहीत . त्या क्षणी आनंद मिळत असला तरी ही पेये जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीरावर निश्चितच वाईट परिणाम होतो . बऱ्याचदा हे वाईट परिणाम त्वरित दिसून येतातच असे नाही . पण हळूहळू काही ना काही निमित्त / कारण होऊन परिणाम जाणवायला लागतात .
बंगळू : अनिल कुंबळे , जवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद हे तीन माजी कसोटीपटू कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेची निवडणूक लढविणार आहेत . 21 नोव्हेंबर रोजी निवडणूक होईल . सध्या कर्नाटक क्रिकेट संघटनेत ब्रिजेश पटेल चिटणीस आहेत . याशिवाय गुंडाप्पा विश्वनाथ , सय्यद किरमाणी आणि रॉजर बिन्नी विविध पदांवर काम पाहात आहेत . प्रसादने एका संकेतस्थळाला ही माहिती दिली .
साधारण तो हम आज भी हैं . . . . असाधारण होने की आस है . . . प्यास है !
सत्पुरुष ब्रह्मज्ञानी पुरुष अनुभूतीच्या पातळीवर परमात्मस्वरूपच असतो . इतरांना आपले अनुभव सांगण्यासाठी त्या सत्पुरुषाला मानवतेच्या ( द्वंद्वाच्या ) पातळीवर यावे लागते . इथे निवेदनापुरते वेगळेपण स्वीकारून सत्पुरुष परमात्मस्वरूपास नमस्कार करतात . आत्मानंद हा देहाच्या पलिकडे गेल्यावरच मिळतो . तेथे दृश्याची कक्षा संपते , वाणी मौनावते . संत त्यांचा स्वानंदाचा अनुभव शब्दांचा साज देऊन सांगण्याचा प्रयत्न करीत असतात . संतांचे संवाद - दिव्य स्फूर्तीचे शब्दरूप आकार . [ संत - जीवाला शिवाचे सान्निध्य लाभते . शुद्ध जाणीवेची निर्मळ स्फूर्ती वश होते . ] श्रीसमर्थांचा ' आत्माराम ' हे परमानंदाने भरून वाहाणार्या अंत : करणाचे स्वानुभवनिवेदन आहे .
बीकानेर 31 दिसम्बर । राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत से अल्पसंख्यक विभाग में जिला स्तर पर कमेटियां नियुक्त कर 5 सूत्री कार्यक्रम लागू करने की मांग राजस्थान प्रदेश राजीव गांधी यूथ फैडरेशन के प्रदेशाध्यक्ष मो . रमजान रंगरेज ने की है । उन्होंने सीएम को भेजे ज्ञापन में अवगत करवाया कि पिछले बजट के अंतर्गत आपके द्वारा राजस्थान [ . . . ] [ . . . more ]
( थोडे जादाचे : " त्रयस्थ व्यक्ती म्हणून भोचकपणा केल्याबद्दल क्षमस्व "
सुंदर नदीचा अत्यंत घाणेरडा नाला केलाच आहे . त्यात ड्रेनेज बरोबर कचरा , राडारोडा पालिकाच टाकते आहे . येरवडा पुलालगत स्वचाताग्रह आहे , तिथे पूल व नदीकिनारी सर्व घाण सोडल्याचे मी दोन अडीच महिन्यापूर्वी पाहिले आहे . तिथून पायी जाताना गुदमरायला होते . अजूनही तसेच आहे का देव जाने . उजनीला उकळ्या येवूनही काही फरक नाही , रोगराई चालूच आहे . स्वच्छ पुणे , सुंदर पुणे नुसते नावाला . एवढी सारी यंत्रणा असून काही सुधारणा होत नाही , बातमी , तक्रारी काही काही चा परिणाम नाही . अगदी देवही काही करू शकेल अस वाटत नाही
> मा बो सारख्या व्यासपीठावर लिखाण करताना ही मर्यादा पाळणे क्रमप्राप्त असावे . आपल्या कलात्मक स्वातंत्र्याची गळाचेपी होत आहे असे ज्यांना वाटेल त्यांनी आपला ब्लॉग पाडावा . अगदी ब्लॉग वर ही थोडीफार बन्धने असतातच . झुंडशाही वाईट हे खरे , पण मा बो वर लिहिताना काही implicit मर्यादांचे पालन व्हावे असे वाटते .
१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा ! सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा ! मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा ! धावांचा डोंगर उभा राहिला बघा ! जय देव जय देव जय तेंडुलकरा ! तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा ! जय देव जय देव . .
प्राध्यापक हा एक संच होईल , जे विद्यार्थी पिएचडी करतात हा दुसरा .
बेलग्रेड - भारताच्या डेव्हिस करंडक संघातील खेळाडू सोमदेव देववर्मन याने कारकिर्दीतील एका सर्वोत्तम विजयाची नोंद केली . त्याने सर्बियन ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या गुलेर्मो गार्सिया - लोपेझ याच्यावर दुसऱ्या फेरीत तीन सेटमध्ये मात केली . सोमदेवने 7 - 6 ( 8 - 6 ) , 2 - 6 , 7 - 6 ( 10 - 8 ) असा विजय संपादन केला . सोमदेवसाठी हा विजय उल्लेखनीय ठरला . जागतिक क्रमवारीत सोमदेवच्या 71व्या क्रमांकाच्या तुलनेत गुलेर्मोचा 26वा क्रमांक आहे . गुलेर्मोने दोन महिन्यांपूर्वी 23व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती , तर सोमदेवचासुद्धा हा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक आहे . या लढतीपूर्वी दोघांना चांगला फॉर्म गवसला होता . साहजिकच सामना रंगणार हे निश्चित होते . गुलेर्मो स्पेनचा असल्यामुळे " क्ले कोर्ट स्पेशालिस्ट ' आहे . स्पेनच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होत नसला , तरी त्याचे कौशल्य दुर्लक्ष करण्यासारखे नक्कीच नाही . अशा वेळी सोमदेवची कामगिरी सनसनाटी ठरली . सोमदेवने यापूर्वी झालेल्या पराभवाची भरपाई केली . ह्यूस्टनमध्ये याच महिन्याच्या सुरवातीला गुलेर्मोने 6 - 4 , 6 - 1 असा विजय मिळविला होता . साहजिकच या वेळी सोमदेवसमोर कडवे आव्हान होते .
उपक्रमाच्या एखाद्या सभासदाने एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवले ( उदा एखाद्या पदव्युत्तर परिक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे , एखाद्या सभासदाचे लेखन एखाद्या दर्जेदार मासिकात किंवा वृत्तपत्रात प्रसिद्ध होणे , एखाद्याचे एखाद्या कलेमध्ये नोंद घेण्याजोगे काम , इत्यादी ) तर त्याच्या कामाची नोंद घेणारा , कौतुक करणारा एखादा स्वतंत्र लेख वजा चर्चाप्रस्ताव उपक्रमावर यावा असे आपल्याला वाटते का ?
मग काहीकाही लोकं का उगाचच वयाचा आव आणतात ? मी मोठा झालो . . . आणि काय काय . . . . वाढदिवस झाले की एकेक आकडा वाढवायचा . . . मला सांगा , तुम्हाला तरी वाटतं का हो , तुमचं जे वय आहे , तेवढे मोठे झालात तुम्ही ? ? की काही अर्थ नाहीये त्यात ? ? ते मोजण्यात ? असो . . . सध्या तरी असं वाटतंय , की ' तिथले ' वय कितीही वाढो , " वय इथले वाढत नाही ! " * तिथलं / ते म्हणजे आपली पृथ्वी , दुष्ट लोक , त्यांची मनं , बर्थ सर्टिफीकेट , आयडी कार्ड्स * इथलं म्हणजे आपलं मन .
कुणी काढून झाले आहे ? अल्पज्ञानात स्वतःला गुरफटून घेणार्यांनी ना ?
बाबूराव , तुका ते ग्यान भितरसान आपसूक कळता , मागीर तुका किते रे ? फुडे सांगतलोच हांव की ही कारणां कित्याक सांगता तर त्या कारणां लागून माका हो अब्यास धादोस करता . तू तरी मन व्हड करून आशिर्वाद दिलो , बरयतलोच तर हांव .
वर रमताराम यांचे " विजय = कम्युनिस्ट " ह्या संदर्भातील मत जरी समजत असले तरी , मला तो काळ ( जन्माला येण्याआधीचा असला तरी ) ध्यानात घेता तो कम्युनिस्ट म्हणण्यात काही गैर वाटत नाही . विशेषतः " जर ऐन विशीत ( तरूणाईत ) तुम्ही कम्युनिस्ट नसलात तर तुम्हाला हृदय नाही " असे जेंव्हा म्हणले जाते तेंव्हा असे अनेक स्वप्नाळू कम्युनिस्ट आणि सोशालीस्ट त्या काळात तयार झाले होते असे वाटते .
इस अवसर पर उन्होंने अपने संक्षिप्त सम्बोधन में कहा कि यह पत्रिका सरकार एवं पंचायत प्रतिनिधियों के बीच सेतु का कार्य करेगी और दो तरफा संवाद बनाने में सहायक सिध्द होगी । इसमें पंचायत के शासनादेश , नीति निर्णय , निर्देश तथा कार्य सफलता की कहानी एवं अच्छे विकास कार्यों के विवरण का प्रकाशन होगा , जिससे पंचायत प्रतिनिधियों तथा पंचायत अधिकारियों को जानकारी के साथ - साथ अच्छा कार्य करने की प्रेरणा मिलेगी । इस अवसर पर प्रमुख सचिव आर0के0शर्मा , निदेशक डी0एस0श्रीवास्तव सहित सभी अपर मुख्य अधिकारी एवं मण्डलीय उप निदेशक उपस्थित थे ।
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे . आपल्या सौरमालेतील इतर ग्रहांचे उपग्रह हे त्या ग्रहांच्या तुलनेमधे अतिशय कमी वस्तुमानाचे आहेत . साधारणत : उपग्रहाचे वस्तुमान हे तो ज्या ग्रहाभोवती फिरतो त्या ग्रहाच्या वस्तुमानाच्या १ % वस्तुमानाहून कमी असते असे आढळले आहे . चंद्राच्याबाबतीत मात्र हे विधान लागू होत नाही . चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या १ . २ % एवढे आहे . त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो असे म्हणण्यापेक्षा चंद्र व पृथ्वी हे चंद्र व दोघे मिळून तयार होणार्या संयुक्त संस्थेच्या गुरुत्वमध्याभोवती फिरतात असे अधिक योग्य ठरावे .
झालं काय की परवा रात्री लेकाची पेज पिऊन झाल्यावर बायकोने त्याला सिंकच्या इथे नेलं तोंड धुवायला . मी ( नेहमीप्रमाणेच ) हॉलमध्ये बसलो होतो . आणि अचानक बायको किंचाळली . म्हणजे आनंदातिशयाने . " अरे हेरंब पटकन आत ये " . . मी काय झालं काय असं ओरडत घाबरून स्वयंपाकघरात धावलो . ( कारण तोवर ती मला आनंदातिशयाने ओरडते आहे हे कळलं नव्हतं . ) . आत गेल्यावर बायकोने मला लेकाच्या खालच्या हिरडीवरून बोट फिरवून बघायला सांगितलं . मी बोट फिरवत होतो आणि अचानक काहीतरी टोचलं . छोट्याशा दाताचं छोटसं टोक वर आलं होतं . अर्थात तिने तसं करायला सांगितलं तेव्हा ती असं का सांगतेय वगैरे असले प्रश्न पडले नव्हते . अर्थातच दात येत असणार हे कळलंच . पण अॅक्च्युअली त्या छोटूश्या दातावरून हात फिरवताना , तो फील पहिल्यांदा घेताना जी मजा आली ना ती अवर्णनीय .
काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे . प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे . पण एकेकाळी ही देवांची भूमी होती . साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते . कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले . त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली . आज कडव्या धर्मांधांच्या तडाख्यातुन त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक राहिली आहेत . शंकराचार्य मंदिर हे त्यातीलच एक .
कोणताही नाही . भारत एकसंधच राहिला पाहिजे . आज एक भाग वेगळा झाला , तर उद्या शंभर भाग वेगळे व्हायला वेळ लागणार नाही .
अगदी सहज आणि सोप्या भाषेत लिहिले आहेस रे त्यामुळेच लेख वाचतानाच तुला फोन करण्यापासून स्वताला रोखू शकलो नाही बाकी मला हि हे वापरायचे आहे तुला मी सांगितले आहेच लेख मस्त आणि उपयोगी झालाय धन्यवाद माहितीबद्दल
( " थाटा माटाने रे बेरक्या नारी ही आली रंगवूनी जटा धरीशी का शिरी माठ्या नुसती फुसकी उठाठेव का करी " ह्या गाण्याचा आधार घेऊन )
नाही ! नाही ! का ? राजांना आदिलशाहीस हे दाखवून द्यायचं होतं की , हा शिवाजीराजा भोसला विसरभोळा नाही , गाफिल नाही , बावळट नाही । वडिलांच्या स्थानबद्धतेच्या काळात माझं बळ आणि माझी तरबेजी किती आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो आहे . माझ्या वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेलो नाही . मासूरवरच्या हल्ल्याने आदिलशाही दरबार थक्क झाला . आता दरबारला चिंता होती पुढे काय काय होणार याची .
पुणे , २४ जून / प्रतिनिधी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या ( शनिवारी ) पुण्यात आगमन होत असून , दोन्ही पालख्या पुढील दोन दिवस शहरात मुक्कामी राहणार आहेत . ज्ञानेश्वर माउलींची पालखी शनिवारी आळंदी येथून पुण्याकडे निघेल . त्याआधी पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान तिथे श्रींची पूजा करण्यात येईल .
सुरतेची पहिली लूट इ . स . १६६४ . सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते . मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे . अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता . अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट . आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते . सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या , एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर . लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे . त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते . शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया , मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली . मशिदी , चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले .
नवी दिल्ली - & nbsp आशियातील कार्यक्षम अर्थमंत्र्यासाठी दिला जाणार पुरस्कार या वर्षी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना देण्यात येणार आहे . जागतिक बॅंक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत पुरस्कार दिला जातो . खासगी क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ , विश्लेषक , बॅंका , गुंतवणूकदार तसेच इतर अभ्यासकांकडून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या . त्याचप्रमाणे जागतिक बॅंकेने वर्तमानपत्रातून करण्यात आलेल्या आर्थिक विषयावरील विश्लेषणाचाही आधार हा पुरस्कार जाहीर करताना घेतला . अर्थमंत्री म्हणून योजनांची अंमलबजावणी करताना भागधारकांचा आत्मविश्वास वाढविला .
आता वयापरत्वे हे बंद झालेय . केवळ आठवणी उरल्यात .
अजून येउद्या UP आणि बिहारी लोंढे . ह्या नितीश राणेला थोडीजरी अक्कल असेल तर ह्याचा विचार करेल . नाहीतर बापासार्खाच दादागिरी चालू ठेवील . पण आडातच नाही तर पोहोर्यात कुठून येणार ?
' ' कंक काका तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीने . फिरंगी माघार घेनार काढत्या पायांनी . त्यांचा आताच पाठलाग केला पाहिजे ! ' ' ' ' जी . ' ' येसाजी - कृष्नाजी घायपाती , लवलवत्या पानांसारखे हलु लागले .
पूर्वी किंकर नावाचे एक गृहस्थ आजोबांना भेटायला यायचे अधून मधून . . . ते ही वयानी आजोबांच्या एवढेच असतील . आम्ही त्यांना किंकर जी म्हणायचो . बिहार मधल्या मंदार पर्वताच्या पायथ्याशी यांचं सीमा नावाचं गाव . आजोबांसारखे ते ही खादी च्या संस्थेशी निगडीत . भरपूर प्रवास करायचे . ते पुण्यात आल्यावर आम्हाला घराचा जिना चढतानाच कळायचं की किंकर जी आलेत . . . सरसो ( सरसो म्हणजेच मोहोरी ) . . .
ISI चे जाळे सगळीकडे फैलावले होते व बेनझीरबाईंचे नियंत्रण ढिले पडू लागले होते . त्यातच त्यांना वॉशिंग्टनवरून आणखी एक वाईट बातमी आली कीं तिथला एक अधिकारी जाली नोटांच्या संदर्भात पकडला गेला होता . ते अधिकारी होते ISI चे वॉशिंग्टन येथील Station Chief ब्रि . खलिद मकबूल . ते हुबेहूब छापलेल्या १०० डॉ . च्या नोटांचे अमेरिकेत वितरण करत होते . पण परत आल्यावर कुणाच्या हुकुमाने ते हे काम करत होते हे सांगण्यास त्यांनी नकार दिला . पाकिस्तानने अफगाणिस्तानचे नाव घेऊन वेळ मारून नेली पण या प्रकरणामुळे पाकिस्तानची उरलीसुरली अब्रू धुळीला मिळाली होती .
असा अभ्यास झाला आहे आणि त्या सर्व तज्ज्ञांच्या मते शेतकरी आळशी आणि बेअक्कल आहे .
अवांतर : श्री . निल्या यांना एक विनंती आहे की युट्युब वरील हा व्हिडीओ ईडीट करून काही टॅग ( जसे Soda ) इ . काढून टाका अन Natya sangeet रिलेटेड टॅग टाका . बाकी एकदम मस्त !
या मराठी मोहिमेच्या वार्ता सुभेदार इनायतखानला समजत होत्या . पण तो इतका गाफील होता की , त्याचा ' शिवाजी सुरतेवर येत आहे या बातम्यांवर विश्वासच बसेना .
असे असून सुध्दा ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा फॉर्मात आहेत . कसोटी मालिका ३ - १ ने हरून सुध्दा पहिले २ एकदिवसीय सामने त्यांनी सहज जिंकले . पहिल्या सामन्यात २९४ या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला तर दुसर्या सामन्यात २३० असे लहान लक्ष्य असूनसुध्दा इंग्लंडला १८४ धावात रोखले .
या माझ्या नोकर्या सुरू असतानाच मी रीअल इस्टेट मध्ये लक्ष घातलं . LA मध्येच निरनिराळ्या ठिकाणी सात - आठ प्रॉपर्टीज् घेऊन त्या स्वतः मी मॅनेज करत असे . शिवाय माझा एक पार्ट - टाईम जॉब होता . लँबॉर्गिनीच्या डीलरकडे देखील आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं . मी शनीवारी - रविवारी दोन - तीन तास जाऊन हे काम करायचो . मालक बुध्दीमान असला तरी बिझीनेसमन नव्हता . माझा सल्ला न ऐकता चुकीचे डील्स करायचा . मी विचार केला , आर्थिक सल्लागार म्हणून मला ठेवूनही मी दिलेला सल्ला जर पाळत नसेल तर काय उपयोग ? शेवटी मी स्वतःहून ती नोकरी सोडली . माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस होती . H & R ब्लॉक जॉईन करून टॅक्स विभागात मी टॅक्सेसही करत असे . १९९३ साली मी स्टेट ऑफ कॅलिफॉर्नियाच्या डिपार्टमेन्ट ऑफ डेव्हलपमेंटल सर्व्हीसेस मधून निवृत्त झालो . तिथे माझी सर्व्हीस बारा - चौदा वर्षे झाली . मग आम्ही मुलाच्या जवळ यावं या दृष्टीने ऑर्लँन्डोला चकरा मारल्या . दरवेळी येणं - जाणं तर व्हायचंच . पण कायमस्वरूपी यायचं ठरवलं . घराची व्यवस्था केली . १९९४ ला शेवटी मूव्ह झालो ऑर्लँन्डोला .
< < आज भारतीय टीम ची अवस्था मला सेन्सेक्स सारखी वाटतीय > > जोरदार पावसात खेळपट्टी डी - मॅट करून ठेवली तरच मार्केट क्लोज होऊन मालिकेची सध्याची इक्वीटी मजबूत राहील ! नपेक्षा , मार्केट उघडताच जर सेहवागचा शेअर पडला , तर द्रविड , सचिन व लक्ष्मण ह्या ब्ल्यू चिप कंपन्याच सेन्सेक्सची घसरगुंडी कदाचित थांबवू शकतील ! ! मात्र स्टेन अँड मॉर्केल कं . ने जर सकाळीच मोठ्या प्रमाणात बल्क सेलींग केलं तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊं शकते . ! ! !
" यु नो परवा मी इन्फोसिस ला गेलेले ना तेंव्हा माझ्या लास्ट विक मधे टिसीएस च्या इंटरव्यु च्या वेळेस दिसलेल्या दोन पोरी दिसल्या " ह्यांना मोठ मोठ्या कंपण्यांची नावं घेण्याची फार हौस होती . एका इंटरव्यु च्या लॉबीत मी एकदा पुण्यातला कॉग्नि , इन्फि , टीसीएस् , विप्रो , अॅसेंचर् , अॅम्डॉक्स चं काय . . पण कधीही न ऐकलेल्या पण ह्यांच्या भाषेत खुप मोठ्या असलेल्या कंपण्या एका लाईनीत ऐकल्या होत्या . आणि ह्या २० - २२ कंपण्यांमधे ह्या मुलीने गेल्या १५ - २० दिवसांत कसे काय इंटरव्यु दिले असावेत ? असं आश्चर्य वाटुन मी भोवळ यायचाच बाकी राहातो . आणि ह्या बाई कुठे तरी काँट्रॅक्ट बेसवर काम करत असतात तेंव्हा मात्र हसु फुटल्या शिवाय राहात नाही . मधेच कोणाचं कॉसमॅटिक् / ब्युटी टिप्स चं डिस्कशन चालु होतं . मग चेहर्यासाठी , केसांसाठी , त्वचेसाठी , नखांसाठीच काय तर अजुन कोणत्या कोणत्या " पार्ट्स " साठी काय काय करावं ? ह्याचं मनमुराद डिस्कशन हे लॉबी मधे चाललेलं असतं . काही पोरी तर नोट्स घेऊन आलेल्या असतात . अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत त्या वाचत असतात . मला प्रश्न पडतो . . . ही नक्की इंटरव्यु ला आलीये की थेरी पेपर द्यायला ? साधारणतः इंटरव्यु नंतर आपण सिलेक्ट होऊ की न होऊ ह्याची कल्पना आलेली असते . ह्यांनाही येते . मग हळुच रुमालाने डोळे पुसत एकेक कटते . मी म्हणतो . . करंट जॉब असतानाही रडण्याचं काय कारण ? एका इंटरव्यु मधे तर पोरीने कहरंच केला होता . मला वाटलं हीच्या इंटरव्यु घेणार्याने मुस्काडात वगैरे वाजवली की काय ? बाहेर आली ती एकदम रडत रडत . . . ते मुसु मुसु रडनं ही नाही . . ते पाहुन गृपगॅंग मधला कोणी चिरक्या आवाजात रडण्याचा आवाज काढुन मग त्या कोपर्यात हशा ही पिकतो .
एक तरी मित्र असा असावा जरी न बघता पुढे गेला तरी मागुन आपल्याला आवाज देणारा आपल्यासाठी हसणारा वेळ आलीच तर अश्रुही पुसनारा , स्वतः च्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारा वेळ प्रसंगी समजुत घालणारा वाकडे पाउल पडले तर मात्र तोंडात मारणारा , यशाच्या शिखरावर आपली पाठ थोपतनारा सगळ्याच्या गलक्यात आपल्याला शोधणारा , आपण नसताना व्याकुळ …
त्यात संपन्नतेचा भाग आहेच , पण आजकाल यंत्रंही अधिक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत . अशा प्रकारच्या उपक्रमांतून मुलांना तंत्रज्ञानाची छोटी एककं वापरून त्यापासून रोबोसारख्या रचना तयार करता येतात . याने त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते . आणि जगात घडणाऱ्या काही गोष्टींवर आपण ताबा ठेवू शकतो ही जाण येते .
खिडकीतुन येणार्या कोवळ्या सुर्यप्रकाशात पांढर्या सिल्कचा नाईटड्रेस घातलेली रोशनी क्षणभर जोसेफला एखाद्या छोट्याश्या परीसारखी भासली .
सकाळ न्यूज नेटवर्क अहमदाबाद - गोधरा दंगलीनंतर उसळलेल्या जातीय हिंसाचार प्रकरणी चौकशी करणाऱ्या विशेष तपासणी पथकाने बजावलेल्या समन्सची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा , अशी मागणी विरोधी पक्षनेते शक्तिसिंह गोहिल यांनी आज विधानसभेत केली . 2002 मध्ये अहमदाबादमधील गुलमर्ग सोसायटीत राहणारे कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांची हत्या करण्यात आली होती . या प्रकरणी जाफरी यांच्या पत्नी झकिया जाफरी यांनी गोधरा दंगलीतील काही प्रकरणांचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त केलेल्या विशेष तपासणी पथकाकडे ( एसआयटी ) मोदी यांच्यासह 62 जणांविरुद्ध तक्रार केली होती . या प्रकरणी " एसआयटी ' ने मोदींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे . दरम्यान , विरोधकांची मागणी फेटाळत राज्य सरकार व मोदी न्यायालयीन कामकाजासाठी " एसआयटी ' ला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे मोदी सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री जयनारायण व्यास यांनी सांगितले .
हि खूपच वाईट घटना आज झाली आहे . मृतीमुखी माणसाना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्राथना करतो - अमोल & त्याचे कुटुंब .
प्रिंटाऊट घेऊ का ? पुढच्या कार्यक्रमाला आवर्जून जाऊन वाटतो सगळ्यांना .
सावली माझी म्हणे , " आराम थोडा दे मला , सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते ! "
आला पाउस पाऊस रस्ते पाण्याचेच झाले धावपळीचे जीवन दोन क्षण थांबलेले
हेरगिरीच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या माधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने आपण भारतीय विदेश सेवेच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यास . . .
' ज्याप्रमाणे कुलवधू आपले अवयव झाकून घेते त्याप्रमाणे ज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडीत नाही ' अशा अर्थीच्या ज्ञानेश्वरीतील एका सुंदर ओवीची आठवण झाली . " नातरि कुळवधू लपवी अवेवातें "
महागाई इतकी आहे कि चोरीच्या प्रमाणात वाढ होणारच . प्रायवेट सेक्तरच्या पगारावरती सरकारचे कुत्ल्याही प्रकारचे नियंत्रण नाही त्यामुळे पैस्यंचे circulation होता नाही . गरीब - नफेखोर श्रीमंत यातील फरक वाढत जाणार त्या मुळे चोरीच्या प्रमाणात वाढ होणारच यात शंका नाही .
ह्या कढिपत्त्याच्या बियांना काय म्हणतात इथे ? इंडियन ग्रोसरीत विचारुन कळेल पण बाहेर कुठे मिळेल ? स्वाती , तुझ्याकडे परवा विंडोसीलमध्ये काही रोपं दिसली . कसली होती विचारायचं राहिलं .
आत्ता पर्यंत सचिनने आपल्या देशाला जे द्यायचे ते दिले आहे आत्ता वर्ल्डकप सचीनल दिलां किंवा देशाला दिला एकच आहे फक्त गरज आहे ती सर्व्यांच्या प्रामाणिक प्रयात्न्यांची . तुम्या सर्वांना विश्व विजेता होण्यासाठी हार्दिक सुभेछ्या
इतर काही लिहिण्यापूर्वी , मी महाभारताची जी आवृत्ती पहिल्यांदा वाचली ती म्हणजे त्याचे गो . नी . दांडेकरांनी केलेले भाषांतर . मग अजून एक दोन छोट्या आवृत्त्या चाळल्या होत्या . त्या नंतर महाभारतावर आधारित पण विश्लेषणात्मक काही पुस्तके वाचली . ( महाभारतातील व्यक्तीदर्शने , युगांत , स्वयंभू ई ) . खाली जे लिहित आहे ते नक्की कुठे वाचले ते आत्ता आठवत नाही , पण वरीलपैकी कुठल्यातरी पुस्तकात वाचले असणार . आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे राधेय , मृत्युंजय सारख्या पुस्तकांना मी संदर्भ म्हणून वापरत नाही .
औरंगाबाद - बेगमपूरा येथून चोरलेली एक गाय इंडिका कारमधून घेऊन जाणाऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी पाठलाग करुन शहानूरवाडी येथे अटक केली . कारमधील तिघेजण फरार आहेत . याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , पोलिस कॉन्स्टेबल शेळके यांना बेगमपुरा परिसरात गुरुवारी ( ता . २१ ) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या इंडिका कारमधे गाय घेऊन चौघेजण जात असल्याचे दिसले . शंका आल्याने त्यांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवली . नियंत्रण कक्षातून सर्व बीटमार्शलना ही माहिती देण्यात आली . पैठण गेट परिसरात बीट मार्शल कमलेश शिंदे आणि नारायण पायघन हे दोघे गस्त घालत होते . संबंधित इंडिका गाडी सिल्लेखाना परिसरात येण्याची शक्यता असल्याने ते सिल्लेखान्यात इंडिकाची वाट पाहात थांबले . मात्र पोलिसांना पाहून इंडिका न थांबता पुढे निघून गेली . बीटमार्शल कारचा पाठलाग करत गेले असता , इंडिका ( एम . एच . २० बीसी २३०३ ) शहानूरवाडीतील शम्सनगर येथील नाल्याजवळ एका घराजवळ थांबली आणि त्यातून तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले . आरोपी शेख हनीफ शेख अय्युब ( वय २९ , रा . शम्सनगर , शहानुरवाडी ) याला अटक करून गाय आणि इंडिका गाडी जप्त करण्यात आली आहे . ही गाय बेगमपुरा येथील दिलीप बिसेन पुसे ( वय २८ , रा . पहाडसिंगपुरा ) यांच्याकडून चोरण्यात आली होती . याप्रकरणी बेगमपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
> > > बाकी अभिजात कलाकृती म्हणून हा सिनेमा नावाजला गेला असल्याने , घाईघाईत विकांताला बघु नये , महाकंटाळवाणा वाटू शकेल .
कसला एव्हढा मोठा आवाज झाला म्हणून सुमा व जावई देवघराच्या दारात जमा झाले होते . पण आजोबांना त्याची पर्वा नव्हती . . . . आजोबांचे डोळे पाझरत होते . . . . . आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते . . . . दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या , एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या . . . . . . . . . .
असे सारे विषय आहे अभ्यासाला शिकुन सार तुम्हा व्हायचय मोठ
पुर्वी मॉडरेटर चॉईस नावाचा एक विभाग असायचा , जो दर महिन्याच्या अखेरीस update व्हायचा . तशी सुवीधा परत सुरु करण्यात यावी .
" त्यांना पाण्याच्या चौथ्या रुपात फक्त गोठवून ठेवता येते पण नष्ट करता येत नाही . त्यामुळे आता जरी आपण त्यांना त्या चौथ्या रूपात गोठवले तरी ते पुन्हा येवू शकतात . कुणीतरी पुन्हा हिरवी माती घेवून त्यांना जीवंत करेल . आणि कुणी त्यांना जीवंत करू नये म्हणून ही सगळि माहिती कायमची नष्ट करावी असे जर ठरवले तर ते काम सोपे नाही . आजच्या इंटरनेट्च्या महाजालाच्या रूपात ती माहिती कुठेही डीजीटल रूपात अस्णारच आहे . त्यामुळे त्यांना कायमचे नष्ट करता येईल का असा मी विचार करत होतो . . रिटायर झाल्यानंतर मी त्यावर संशोधन केले होते . तो प्रयोग करण्याची वेळ एवढ्या लवकर येईल असे मला वाटले नव्हते . "
झर झर झडी त्यात कागद होडी खट्याळ थोडी ति लोभस दडी . .
बाबू - बघा . . यांना धरण म्हणजे काय तेच माहीत नाही . . .
पूर्वी दारू पिणे निषिद्ध होते , हा एक ठळक फरक जाणवतो .
आय एम भय्या फ़्रोम केक्यू असे म्हणताच त्याने रूम ची चावी हातात दिली . शब्दांची जुळवाजुळव करावी लागलीच नाही . जवळ्च्या कोचात बूड टेकले . खोल श्वास घेतला जीवात जीव येणे म्हणजे काय ते समजले . पण परत रेहमानी वळवळला . वेटरला विचारले इथे स्मोकींग ची सोय आहे का ? होटेल पुर्ण पणे घुम्रपानासाठी बंद असल्यामुळे तिथे एक स्वतंत्र कक्ष आहे तिथे जा असे त्याने सुचवले . परत एकदा दोन कश सणसणून मारले . त्या माणसाला आणि माझ्या नशिबाला धन्यवाद दिले .
पैलतीर मध्ये आज पर्यंत जर सर्वोकृष्ट माहिती मिळाली असेल तर हि आहे . धन्यवाद निनाद कट्यारे . तुम्ही खूप चांगली माहित संकलन करून दिली आहे . आणखी एक लिहू शकता कि ' आपल्या पार्किंग केलेल्या कार शेजारी दुसर्या कार मध्ये कोणी असेल तर काळजी घ्या . हे दुसर्या कार मधले लोक तुम्ही दरवाजा उघडल्या नंतर तुमच्या कारमध्ये lagech आणि सहज शिरू शकतात . '
तुंगाः तुंगा तेल काढणे , वॉर्निश , पॉलिश , कातडीला रंग देणे , जलनिरोधक कापड तयार करणे .
त्यात रिक्षावाल्याने / बसवाल्याने ढांगचिक गाण लावली असतील तर मग काय विचारता !
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है । सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है ॥
मोठे शेतकरी बिनव्याजी कर्ज घेतील आणि गरीब शेतकर्यांना सावकारी व्याजाने पैसे देतील , कर्ज देताना तो शेतकरी गरीब असेल तरच कर्ज दिले पाहिजे .
निर्गुडी ( Vitex negundo ) सजू , संधीवात , डोकेदुखी यावर याची पाने अतिशय गुणकारी .
अहमदाबाद - सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री अमित शहा यांची आज ( शुक्रवार ) एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर गुजरात उच्च न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली अमित्त शाहा हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचया जवळ्चे मनले जातात . .
पण हे फार दिवस चाललं नाही . का कोण जाणे एकटीच ती त्यादिवशी - तिच्या कोमल मऊ गालांवरून अश्रू वाहत होते . ती वारंवार डोळे पुसत होती .
मुंबई - & nbsp फोर्टच्या " एम्पायर रॉयल ' हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर बांधलेला मॅझनीन फ्लोअर अवैध असल्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे . महापालिकेचा हा आदेश रद्द करणाऱ्या राज्य सरकारवरही खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत . हा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला होता . या विषयावर महेंद्र बिल्डरने सादर केलेल्या याचिकेवर न्या . डी . के . देशमुख व न्या . अनुप मोहता यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला . तिसऱ्या मजल्यावर तीस खोल्या होत्या , त्यात हा पोटमाळा उभारून त्यात आणखी तीस खोल्या बांधण्यात आल्या . या नव्या खोल्यांमध्ये स्वच्छतागृहे तसेच वातानूकूल यंत्रेही होती . हा पोटमाळा 15 ऑगस्ट 1997 पूर्वीचा असल्याने तो वैध आहे , असा हॉटेलचा दावा होता . हा माळा महापालिकेने नियमित करावा , यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्जही केला होता . मात्र आयुक्तांनी सन 2000 मध्ये या मजल्याची प्रत्यक्ष पहाणी केली होती , त्याची छायाचित्रेही काढली होती . तेव्हा हा पोटमाळा अस्तित्वातच नव्हता , असा अहवाल त्यांनी कनिष्ठ न्यायालयात दिला . हा पोटमाळा अवैध असल्याने महापालिकेने तो तोडण्याचा आदेश दिला .
सूर्याच्या रथाला निमिषाचीही विश्रांती नसते . अगदी खग्रास ग्रहण लागले तरीही सूर्यरथ चालतच असतो . शिवाजीमहाराजांचे मन आणि शरीर हे असेच अविरत करताना दिसते . भव्यदिव्य , उदात्त पण व्यवहार्य पाहणारा हा राजा उपभोगशून्य लोकनेता होता . पुढे एकदा रायगडावर रावजी सोमनाथ या नावाचा महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला , ' महाराज , आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे . परगणे , किल्ले , बंदरे आणि शाही ठाणी कब्जात आणली . आपले अंतिम नेमके उदिष्ट्य तरी काय आहे ? आपण कुठे थांबणार आहोत ?
तिकडून तीन किलोमीटर उंचावर जाऊन सोडतात . इथून भिंतीचा सर्वोच्च बिंदू साधारण ८८० मीटर्सवर होता . तिथपर्यन्त पायी चढावे लागते .
प्रतिनिधित्व वाढवण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला 1975 हे वर्ष स्त्रियांच्या चळवळीतील एक महत्त्वाचे वर्ष . या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर स्त्री प्रश्नाच्या नव्या जाणिवा , नवी समज रुजायला आणि पसरायला मदत झाली . भारतामध्ये स्त्रियांची स्थिती समग्रपणे पुढे आणण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले . या समितीने 1971 - 74 या कालावधीत अभ्यास करून ' टूवर्डस् इक्वालिटी ' हा अहवाल सादर केला . या अहवालाने सित्रयांच्या राजकीय सहभागाच्या विषयाला उजाळा दिला . एकंदरीतच उत्तरोत्तर निवडणुकीच्या व राजकारणाच्या एकंदर प्रक्रियांमध्ये स्त्रियांचा सहभाग कमी होताना दिसतो याकडे या अहवालाने लक्ष वेधले ; स्त्रियांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळताना ज्या ज्या अडचणी येतात त्या पुढे आणल्या ; निर्णयकारी संस्थेतील स्त्रियांचे प्रमाण जर असेच कमी होत राहिले तर स्त्रियांचा राजकीय प्रक्रियेवर विश्वास उडेल आणि त्यामुळे त्या एकतर राजकारणाबाबत अधिकच उदासीन होतील वा बंडखोरी करतील , असेही मत समिती सदस्यांनी नमूद केले . परंतु केंद्र व राज्य स्तरावरील लोकप्रतिनिधित्वामध्ये आरक्षण असावे की नाही यावर मात्र या सदस्यांचे एकमत झाले नाही , त्यामुळे याबाबतची शिफारस त्यांनी केली नाही . समितीच्या तीन सदस्यांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली . स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी तरतुदी करण्याची शिफारस या समितीने केली . 1988 साली स्त्रियांसाठी केलेल्या राष्ट्रीय परिप्रेक्ष्य योजनेतही ( नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लान ) या तरतुदीचा पुरस्कार करण्यात आला . पुढे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीनी पंचायत राज विधेयक सादर केले . त्यानंतर 1993 मध्ये 73 व 74 वी ऐतिहासिक घटनादुरुस्ती झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( ग्रामीण भागात - ग्रामपंचायत , पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा आणि शहरी भागात - नगरपालिका व महानगरपालिका ) सदस्यत्वामध्ये आणि पदांमध्ये स्त्रियांसाठी एक - तृतीयांश आरक्षण घोषित झाले . आणि त्यानंतर जवळपास सोळा वर्षांनी ऑगस्ट 2009 मध्ये केंद्र शासनाने स्त्रियांसाठीचे हे आरक्षण वाढवून पन्नास टक्के केल्याची घोषणा केली .
मुंबई - & nbsp नाशिक महापालिकेच्या महासभेत काल झालेल्या गोंधळाची शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दखल घेतली . त्यांनी तातडीने नाशिकच्या सत्तारुढ शिवसेनेच्या नगरसेवकांना पाचारण केले . सर्व नगरसेवकांची कडक शब्दात झाडाझडती घेत त्यांना खडे बोलही सुनावले . कालच्या महासभेत गोंधळ घालून विनाचर्चा मंजूर केलेले तब्बल 127 विषयांचे निर्णय रद्द करून नव्याने महासभा बोलावून या सर्व विषयांवर चर्चा करूनच कायदेशीर निर्णय घ्यावा , असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले .
" जोशीबुवांकडची सर्व विद्या मला आली की मी जरुर हद्दु खाँकडे गाणं शिकेन " . ह्याला म्हणतात गुरुनिष्ठा . नाहीतर आजकाल जरा संधी मिळतीय म्हटल्यावर काही येईना का जो तो धावतो . पण त्याआधीच दुर्दैवाने हद्दु खाँसाहेब गेले .
आसावरी , तुमचे स्वागत . तुमचे मराठी तर खूपच छान आहे आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही काहिही चुका न करता टंकले आहे . वाचताना ही छान वाटले .
बाप्पाचे चित्र दुसरे चित्र पाहून काढले आहे . पेन्सिल आणि क्रेयॉन्सचा वापर केलाय . छोटा उंदीर , बाप्पाला वाहिलेली फुले आणि नैवेद्याचे लाडू ( मोदक नव्हे ) ताटात दिसत आहेत . कार्य सिद्धीस नेण्यास मदत केल्याबद्दल बाप्पाचे आभार .
( 1 ) चेहर्यावर काळजी दाटली , की कपाळावरच्या रेषा उभ्या होतात , डोळे वाकडे तिकडे होतात , शरीर आखडून धरल्या जातं . आणि त्या काळजीतून सुटका झाली रे झाली , की मग पहावं . सैल चेहरा , हसणं अगदी डोळ्यातून शरीरातून ओसंडत रहातं . फिरायला गेलो , की रस्त्यावरच्या कडेला मासळ्या घेवून विकायला बसलेल्या त्या बाईकडे माझी नजर हमखास जातेच ; त्याच बरोबर तिच्या [ . . . ]
Sachin खूप ग्रेट आहे याबद्दल वाद नाही , पण कृपा करून सचिन चे कॉम्पारीसोन राजांशी करू नका !
ऑस्ट्रेलियन असला , वागायला कसाही असला तरी मॅकग्रा आपला आवडता बॉलर !
आता फक्त एखाद्या विनिलनेच नव्हे तर सरकार व जनतेने सगळ्यांनी लढली पाहीजे . हा एखाद्या विनिलचा , सरकारचा प्रश्न होता कामा नये .
दीपक भारतदीप wrote 6 days ago : तेल उधार लेकर घर के चिराग न जलाएँ , मांगी मिठाई से दिवाली न मनाएँ , अँधेरों में जीना , जुबान चाहे मांगे … more →
मिती , झेलम ते चीजच आहे . आणि सावर क्रीम . सीमा ते भांडं लोणच्याच्या सटासारखं आणि तेवढ्याच आकाराचं आहे , त्याला हँडल आहे मात्र . असा ४ चा सेट मला आउटलेटमधल्या एका दुकानात soup bowls म्हणून मिळाला होता .
अप्पासाहेब कलाकार म्हणून जितके श्रेष्ठ होते , तितकेच अवलिया होते . लंडनमध्ये असताना प्रयोग म्हणून एक रेकॉर्ड त्यांनी केली होती . त्या रेकॉर्ड मध्ये एका बाजूला त्यांच्या व्हायोलीनवादनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या आईला डिक्टेट केलेलं एक पत्र होतं ! पण भारतात आल्यानंतर -
यंदाची दिवाळी परीक्षा , परीक्षेची तयारी , आणि त्याबद्दल रडारड / कुरकुर करण्यातच गेली बरीचशी . इंडियन असोसिएशनच्या कार्यक्रमात perform करायला पण नाही म्हणून सांगितलं , त्याचीच खंत वाटत होती बरेच दिवस . चालायचंच ! प्रत्येक गोष्टीचा बाऊ करण्याची सवयच आहे - - असं आई म्हणते , ते खरंच असावं ! असो . पण अगदी ठरवून वेळ काढून लक्ष्मीपूजन मात्र जोरदार केलं होतं , रूममेटबरोबर झटून ( झटून म्हणजे पूजा करायची म्हणून हॉलमधला पुस्तकांचा पसारा बेडरूममध्ये हलवणे वगैरे अत्यंत strategic कामं ! ) . त्याचे काही चित्रमय पुरावे : बाकी लिहीण्यासारखं सध्या विशेष फारसं नाही . सर्व ब्लॉगर व नॉन - ब्लॉगर मित्रामैत्रिणींना दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा ! : - )
शटरस्पीड , प्रकाशचित्रणातला एक अतिशय महत्वाचा पैलू . काढला जाणारा प्रत्येक फोटो कसा दिसणार हे ठरवणारा हा एक महत्वाचा घटक . वेगात जाणाऱ्या गाडीचे फोटो असोत , मऊशार सिल्की , प्रवाही दिसणारे निर्झर असोत , आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके असोत कि अंधाऱ्या अपुऱ्या उजेडात काढलेले देवळाचे गाभारे असोत . कुठल्याही फोटोमध्ये सगळ्यात आधी दिसून येतं ते जमलेलं किंवा हुकलेलं एक्स्पोजर अर्थात योग्य किंवा अयोग्य प्रमाणातला प्रकाश . आणि हां कंट्रोल करणारा एक महत्वाचा ( एकमेव नाही हं ! ) पैलू म्हणजे शटरस्पीड .
मात्र अनेक वर्षांच्या अनुभवाने आम्ही व्यवहारात अधिक व्यावसायिकता आणली आहे . पूर्वी एका खेळाला दोनशे रुपये घ्यायचो , आता दोन हजार घेतो . आमचे काही अनुभव फारच गमतीचे आहेत . फुकट दिलेल्या वस्तूचे मोल नसते तसेच फुकट प्रयोगाचेही ! जिथे लोकांना आमच्या खेळाचे मूल्य देणे परिस्थितीमुळे शक्य नसते ( उदा . वस्त्या , वाड्या , सेवा प्रकल्प इत्यादी ) तिथे होणारे खेळ आम्ही प्रायोजित करून घेतो व ज्यांनी प्रायोजित केले त्यांना जाहीर श्रेय देऊन तो खेळ होतो .
पायाच्या तळव्याचा फुगीरपणा व तिचे कोकराचे लाड करताना थोडेशी मोकळी मांडी व त्यात सहजपणे विसावलेले कोकरू , किंचित उचललेले ओठ . एकुण सगळीच देहबोली सुंदर झाली आहे . वॉटरकलरच्या चित्रांमध्ये हवे ते नेमके साधणे म्हणजे बसलेला हात हवा . आपला नक्कीच आहे . आवडले .
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी " टू जी ' प्रकरणी तोडगा काढण्यासाठीविरोधी पक्षांच्या नेत्यांना आज भोजनासाठी निमंत्रित केले आहे . त्यावेळी चर्चेद्वारे संसदेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल . मागील आठवड्यातही मुखर्जी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भोजनासाठी बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता . परंतु तो प्रयत्न यशस्वी ठरला नव्हता . विरोधकांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी अजूनही कायम आहे .
अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे । मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे ॥ १० ॥
य्स्स्स , आत्ता उजेड पडला माझ्या डोक्यात , हे माझं त्याच जिपसाठी थांबणं कॊणितरी काकुच्या कानावर घातलं होतं आणि ते तिथुन आईपर्यंत पोहोचलं होतं . आता मलापण रडु येत होतं , काय करु सुचत नव्हतं . अगदी पिक्चरच्या हिरोईनसारखं होत होतं मला , मग होता नव्हता तो सगळा धीर गोळा केला आणि आईच्या समोर जाउन उभी राहिले . आई पाच मिनिटं ताडताड बोलत होती , माझ्या डोळ्यातुन धारा लागल्या होत्या , पण वर मान करायची डेरिंग होत नव्हती . माझ्या डोळ्यातलं पाणि माझ्याच पायांवर पडत होतं , आणि मनात वाद्ळ चालु होतं , काय केलंय मी असं ? फक्त दररोज एका जिपमध्ये बसते मह्णुन एवढा गोंधळ , एवढी चॊकशी . ?
> > मी कृतीतून " दाखविण्यासाठी " काही करत नाही , माझ्या सहज प्रवृत्तीनुसार वागतो . ह्या दोघातला फरक समजवून घ्या .
गाँवों में व्यापार का काम साप्ताहिक ( साती ) अथवा मासिक ( मासी ) हटवाड़ ( बाजार ) लगा कर किया जाता था । ऐसे हटवाड़ प्रत्येक १० - १२ गाँवों के मध्य लगाये जाते थे । राज्य के आंतरिक व्यापार के प्रमुख केन्द्र उदयपुर , भीलवाड़ा , राशमी , समवाड़ , कपासन , जहाजपुर तथा छोटी सादड़ी थे । अंतर्राज्यीय व्यापार के लिए मेवाड़ के वणिक - गण समुह बना कर क्रय - विक्रय हेतु दुरस्थ प्रदेशों में जाते थे । ये व्यापारिक यात्राएँ सर्दी के बाद प्रारंभ हो जाती थी तथा वर्षाकाल से पूर्व समाप्त हो जाती थी ।
अगं रुनी आपल्याकडे नक्की आकडा असला ना की वेळप्रसंगी ऐकवायला उपयोगी पडतो . म्हणजे नवर्यांच्याही लक्षात येतं की आपण उगाच काही बाही बडबडत नाही आहोत .
मा . श्रीमती पोकळे जयश्री बाबासाहेब सदस्य , जिल्हा परिषद पुणे मु . पो . धायरी ता . हवेली जि . पुणे
माझ्या याआधीच्या दिनचर्येत मला ते साधण्यास मुळीच वेळ मिळत नव्हता , म्हणून तर ही परिस्थिती आलेली होती ना ? मग आता मला झालेला आजार , माझी झालेली शस्त्रक्रिया , औषधयोजनेमुळे बांधल्या गेलेला आहार ह्या साऱ्यांच्या उपस्थितीत मी त्या सल्ल्यांचा उपयोग कसा करू शकणार होतो , ते मला समजत नव्हते . भेटीला येणारे माझेच जवळचे सुहृद , नातेवाईक असत . त्यांची माझ्याबाबतची कळकळ खरी होती . हेतू प्रामाणिक असल्याचीही मला खात्री होती . ते सांगत होते त्या उपायांनी , लोक बरेही होत असल्याचे दाखलेही , ते देत असत . माझी प्रतिक्रिया मात्र वर कंसात दिल्याप्रमाणे , त्या उपायांवर अविश्वास दाखविणारी आणि नकारात्मकच असे . ते सल्ले मला परस्परविरोधी वाटत . निरर्थक वाटत . माझ्या खऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या उपायांनी कधीच मिळणार नाहीत , असा माझा समज झाला होता .
भारीच त्रास देतो तो बोलतो न काही मौनास वीट येतो , तो बोलतो न काही
माझा नविन फोन उद्या येणार आहे . प्रि ऑर्डर वाटपाला सुरु झाले आहे .
आणि हरिश्चंद्रगडावरील शिवमंदीर हे दोन्ही हेमाडपंथीच असावेत . चु . भू . द्या . घ्या .
इसवी सन १९९८ , सप्टेंबर महिना , मु . पो . पुणे . संध्याकाळी साडेपाच वाजले होते , वडील नुकतेच कामावरुन येत होते , अजुन त्यांनी बजाज सुपर स्टॅंडवर पण लावली नव्हती , तोच मी पळत वाड्यात आलो . मला त्यातल्यात्यात पांढरट शर्ट , थोडीशी गडद पॅंट आणि बुट घातलेले बघुन , डॅड ( आजकाल मी वडिलांना डॅड म्हणत होतो ) म्हणाले , " आजकाय विशेष ? " " मी स्कुटर घेऊन जाऊ ? " " पण आज स्वारी कुठे ? PL शिवाय अभ्यास कधीच करु नये असे काय विद्यापीठाने सांगितले आहे का ? " " मी अभ्यास करतो हो , तुम्हाला दाखवुन करत नाही इतकेच आणि मार्क्स मिळतात ना बस्स ? आणि मला कॉलेजात जायला उशीर होतोय , मी जाऊ " खरे तर मी आता BCS च्या एका क्लासमध्ये अर्धवेळ गणित शिकवत होतो . तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या दिवसात दुपारी परीक्षा देऊन संध्याकाळी शिकवायचो . तरीसुध्दा मी विद्यापीठात सातवा - आठवा आलो असल्याने घरचे सगळे माझ्यावर जरा खुष होते . " तुकाराम महाराज म्हणाले आहेत ना की जास्त मार्क्स मिळवुन कोणाचे भले झाले आहे ? मला उशीर होतोय मी स्कुटर नेऊ का ते सांगा " " हे आता तुकाराम महाराज कधी म्हणाले ? आजकाल तुला साक्षात्कार पण होतात वाटतं . . . . आणि तुझ्या लुनाला काय झाले ? " " अहो ते मीच म्हटलंय , पण तुकाराम महाराजांच्या नावाने जरा वजन वाढतं , आणि ते गांधीजींनी नाही का आपल्या नाटकात लिहिलंय की ' नावात काय आहे ? ' म्हणुन . . . आणि माझ्या लुनात पेट्रोल थोडे कमी आहे . " " वाह रे वाह , ते शेक्स्पीयरने लिहिलंय " " तेच ते हो ! ! शेवटी ' नावात काय आहे ? ' " असं म्हणत मी स्कुटरला किक पण मारली , " आणि तुम्हाला सागितलेच नाही ना , मी टाटा इंफोटेकच्या Campus interview च्या पहिल्या फेरीत पास झालो आता शेवटची मुलाखत आहे , तिथेच निघालोय " " गाडी फार वेगात चालवतोस तु , सावकाश जा रे " , वडिलांचे वाक्य संपेपर्यंत मी नक्की फडगेट पार केली असेन .
मधुमेह , हृदयरोग / बीपी , संधीवात , पित्त हे जसे अनेकदा अनुवांशिक असते तसेच अॅलर्जीचे आहे . पिढी पिढीत , व्यक्ती मध्ये त्याचा कमी अधिक प्रमाणात त्रास जाणवतो . ज्यांच्या मागच्या दोन्ही पिढयात अर्लजी नाही त्या मुलांना केवळ प्रतिकार शकती कमी , वातावरण , जीवनमान यातील वारंवार होणार्या बदलामुळे सामोरे जावे लागते असे म्हणेन . तीव्र स्वरुपाची , जीवाला धोका असणारे लक्षण दिसणारी अॅलर्जी असेल तर ते कुपथ्य करू नका , योग्य ती काळजी घ्या . तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या आरोग्याकरता योग्य ते पथ्य पाळा , औषधोपचार करा , आहारात जे पदार्थ चालतील त्यातून योग्य तशी निवड करून सर्व प्रथिने , जीवनसत्त्वे इत्यादी मिळवण्याचा प्रयत्न करा . मला धुळीची अॅलर्जी आहे . पोलनची आहे . मला बाळदमा होता , तो त्रास नाहीसा झाला . आता श्वास लागत नसला तरी डोळे लाल होणे चुरचुरणे , सर्दी होते . नवर्याला कोणतीही अॅलर्जी नाही . पण मुलीला हरबर्याच्या डाळीने रॅश येतो . तिला अक्झिमा होता . गेली दोन वर्षे तिला स्प्रिंग मध्ये एक आठवडा इन्हेलर द्यावे लागते . इतर वेळी गरज पडत नाही . ती ७ वर्षाची आहे पण डाळीची अॅलर्जी गेली नाही . मुलाला कोणतीही अॅलर्जी नाही . मुलीचा त्रास कमी होईल किन्वा होणारही नाही . त्याची काळजी घेणे माझ्या हातात आहे .
सध्या 3 सदस्य आणि 294 पाहुणे आलेले आहेत .
लाँग स्ट्रॅडल किंवा लाँग स्ट्रँगल बद्दल काय वाटते ? सध्याच्या दोलायमान स्थितीत ते उपयोगी आहेत का ?
तू असलेच मुद्दे पकड . . . . . . . . . . . . दुसरे येते काय तुला जर सीमा प्रश्नी लक्ष घातला नाही तर तुला तुझी जागा दाखविणार
लोकसंख्या वाढ , औद्योगिकरणातील चढाओढ यामुळे निसर्गनिर्मित गोष्टींचा जास्तीत जास्त वापर होत आहे ही गोष्ट विकसनशील देशातील ग्राहकांच्या नजरेत येत असावी . दैनंदीन वापरातील प्रदुषण वाढवणा - या वस्तूंच्या अतिवापरामुळे निसर्गावर व निसर्गाचा समतोल राखण्यावर ताण पडत आहे . तसेच लोकसंख्यावाढ व औद्योगिकरणामुळे प्रदुषण वाढत चालले आहेत व त्याचा परिणाम सरळसरळ मानवी जीवनावर होत असल्यामुळे धोक्याची घंटा विकसनशील देशातील ग्राहकांच्या नजरेस येत असावी त्यामुळे त्याला पर्यावरणाच्या नियोजनाची आवश्यकता वाटत असावी .
ज्याच्या इथं कायमचे १२ वाजलेले असतील त्याचे विचार जाणुन घ्यायची इच्छा आहे .
जागुताई तुमचे आभार , अहो हल्ली बघायला पण मिळ्त नाही हो सुरंगीचा गजरा , तुम्ही घातला का नाही ?
सग्ळ्यात आधी विशालचे खुप खुप आभार् . . . . इतक्या सुंदर जागेची ओळख करुन दिल्याबद्दल . . . . फोटोस तर अप्रतिम आले आहेत आणि लेखही छान जमला आहे ( नेहमीप्रमाणेच ) . . .
माझ्यापुढे चहाचा कप ठेवून तो समोर येऊन बसला . सहा फूट उंची , गोरा वर्ण - रापून तांबूस झालेला ! भक्कम शरीर - अडीचशे पौंड वजन असावं ! हिरवे भेदक डोळे ! केस बारीक कापलेले , दाढी शेव्ह केलेली पण भरघोस मिश्या राखलेल्या ! अगदी कान्होजी जेध्यांच्या चित्राची आठवण करून देणार्या ! !
विज्ञान आपल्या सोयीने वापरणारे धार्मिक कमी नाहीत . सापेक्षतावाद , क्वांटम यांचा फुलासारखा ( काट्यासारखा नाही . ) वापर करणारे धार्मिक प्रवृत्तीचे लोक सापडतात .
मनसेला हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र . शिवसेनेला दूर ठेवून सगळे आखाडे आखल्यामुळे दोन्ही कॉंग्रेस चे फावले . राज ठाकरे यांनी आपण खरच मराठी माणसाच्या कि स्वतःच्या अस्तित्वासाठी हा खटाटोप करतो आहेत याचे आवलोकन करावे . दोन सेनेमधील अंतर मराठी माणसाना सुद्धा डाचावते . शिवसेनेने सुद्धा आपण गेल्या चार वर्षात खरच काय कमावले याचा विचार करावा . म न से ला वाढ दिवसाच्या शुभेच्छा !
फ्रॉइडच्या पंथाचे लेखन - निरीक्षण वगैरे मुख्यतः वैज्ञानिक नव्हे ( भौतिक तर नाहीच , पण सामाजिक विज्ञानाच्या विचारसरणीचेही नव्हे ) . असे माझे मत सांगितलेले आहे .
घरात एका , एक कुटुंबच , कुटुंब छोटे , परिजन तोषक | गजबज नसली नसो , तरीपण असोत अतिथी , विद्यार्थीजन | सदस्य उद्यमी , सदा प्रफ़ुल्लित , करिती जेथे वास निरंतर | ते माझे घर , ते माझे घर | | ५ | |
कहीं कहीं पर बढ़ी भुखमरी कहिं घोर गरीबी का आलम , राष्ट्रचरित का हनन कहीं औ ' कहिं सम्प्रदायवाद - मातम ।
अवांतर १ - चंद्रयानच्या इंग्रजी स्पेलिंगमुळे ' चंद्रयान ' , ' चांद्रयान ' , ' चांद्रायन ' , ' चंद्रायन ' असे वेगवेगळे उच्चार प्रचलित आहेत . खरा उच्चार कसा आहे कुणास ठाऊक ?
दिवेलागण झाली म्हणून घरी परतलो . आता काकी जायला निघाली होती . तिला निरोप द्यायला आई ओसरीपर्यंत आली . वेगवेगळ्या सामानांचं कडबोळं असलेला हारा ओसरीच्या दगडी कट्ट्यावर होता . काकी वाकली . हार्याला हात घातला . आईनेही हात लावला . ओझे डोक्यावर नीट ठेवून झाल्यावर ती हसली . तुरूतुरू चालायला लागली . ओसरीच्या पायर्या उतरताना क्षणभर थांबून म्हणाली , " अन गावी येत जा माय बहिणी - - "
काय गंमत असते नाही . दरवाज्याच्या पलीकडे सारे माझे आप्त , नातेवाईक् , माझी लोकं आहेत . आणी दरवाज्याच्या इकडे मी एकटाच आहे , एका वेगळ्या विश्वात . इथही खुप लोकं आहेत् , पण माझ्यासाठी फक्त लोकं आहेत . कुणीच आपलं नाही .
विलास मुणगेकर , बुधवार , २६ जानेवारी २०११ संपर्क - ९८९२०७८७१३ परिक्षा म्हणजे प्रत्येकाच्या मनाच्या शक्तीचे व बुद्धीचे केलेले मुल्यमापन होय . सातत्य चिकाटी आणि एकाग्रता यांच्या जोरावर कोणी किती आत्मसात केले आहे आणि त्याची मांडणी नेमकी कशी केली आहे यावर त्याचे यश निश्चित केले जाते . शेवटच्या महिन्यात केलेला अभ्यास आणि त्यावेळची मानसिकता या दोन प्रमुख गोष्टी मोठ्या यशात विशेष कामगिरी बजावत असतात .
प्रांत अलिप्तपणे सगळं ऐकत होते . त्यांच्या डोळ्यांपुढे फक्त गळा चिरलेलं ते पाच वर्षांचं अश्राप बालक दिसत होतं . त्यांना दु : ख फक्त त्याचंच वाटत होतं .
एक एक प्याला हाती , भक्त जाई पीत एक एक पेगा जोडी , अखेरीस चीत रोजचेच काम
१० . तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळावरील साहित्य नष्ट झाल्यास , गहाळ झाल्यास , गायब झाल्यास अथवा त्याचे विकृतीकरण झाल्यास पुस्तकविश्व जबाबदार राहणार नाही , तसेच संकेतस्थळावरील ताण नियंत्रित करण्यासाठी साहित्य अथवा माहिती नष्ट करण्याचे अथवा खोडण्याचे सर्व अधिकार पुस्तकविश्वकडे राहतील , शक्यतो असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी सदस्यांना सुचना देण्याचा प्रयत्न केला जाईल .
14 . डॉ . भागीरथ प्रसाद त्रिपाठी ' ' वागीश ' ' : - आपका जन्म बिलैया ( सागर ) में संवत् 1991 में हुआ था ।
भारतीय क्रिकेट जगताने ज्या चमकदार कल्पनेला डोक्यावर घेऊन नाचवले , त्या आयपीएलच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या चिंधड्या उडताना भारतीय क्रिकेट रसिकाला आज हताशपणे पाहावे लागत आहे . आयपीएल घोटाळ्याची व्याप्ती आणि विस्तार कल्पनेपेक्षाही अधिक आहे हे देशव्यापी छाप्यांनी सिद्धच केले आहे . या स्पर्धेच्या विविध संघांची मालकी स्वीकारलेल्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात शंकाकुशंका व्यक्त होत आहेत . गुंतवणूकदारांनी आयपीएलमध्ये गुंतवण्यासाठी पैसा कुठून आणला , त्याचे स्त्रोत कोणते असा प्रश्र्न उपस्थित झाला आहे . एका केंद्रीय मंत्र्याला या घोटाळ्यात गुंतल्याच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला आणि आता दुसऱ्या मंत्र्याभोवती संशयाची भुते नाचू लागली आहेत . गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तशी मतलबी माणसे आयपीएलला चिकटली आहेत आणि नाना तऱ्हेने त्यांनी या स्पर्धेचे पार मातेरे करून टाकले आहे . सध्या प्राप्तीकर खाते , अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग , कंपनी नोंदणी महानिबंधक अशा सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा आयपीएल घोटाळ्याचे खरे रूप उघड करण्यासाठी कामाला लागलेल्या आहेत आणि काल संसदेत विरोधकांनी गदारोळ घातल्याने आता संयुक्त संसदीय समितीही नेमली जाऊ शकते . या साऱ्या समुद्रमंथनातून किती हलाहल भारतीय क्रिकेट रसिकास पचवावे लागेल , कल्पनाही करवत नाही . आजवर भारतीय क्रिकेटला अनेक जबर हादरे बसले . कधी क्रिकेटवरून चालणारी सट्टेबाजी , तिकीट विक्रीतील काळाबाजार , अगदी मॅच फिक्सिंगपर्यंतचे धक्के क्रिकेटरसिकांनी पचवले . परंतु आता तर सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच कापायला निघावे , तसे काही मतलबी म्होरके आपल्या पैशाच्या जोरावर क्रिकेटचा थरार , त्याचा निखळ आनंद हिरावून घेण्यासाठी कसे तुटून पडले आहेत , हे पाहून मात्र तो हतबुद्ध झाला आहे . स्पर्धक संघांच्या मालकीपासून खेळाडूंवरील बोलींपर्यंत प्रचंड प्रमाणात काळ्या पैशाची उलाढाल झाली असावी हे उघड आहे . मॉरिशसपासून स्वित्झर्लंडपर्यंतच्या देशांमधून कोट्यवधींचा काळा पैसा भारतात वळवण्यात आला आहे . गुलहौशी धनदांडग्यांपासून कार्पोरेट जगतापर्यंत आणि बॉलिवूडच्या चमचमत्या ताऱ्यांपासून सत्तांध राजकारण्यांपर्यंत चांडाळ चौकडीने यंदाची आयपीएल व्यापून टाकली आहे . पारदर्शकता खुंटीला टांगून आयपीएलचे सारे व्यवहार झाले . ललित मोदींनी आपल्या सग्यासोयऱ्यांची सोय केली . शशी थरूरांनी आपल्या प्रियतमेला खुश केले . शरद पवारांच्या कन्येच्या सासऱ्यांना एकाएकी क्रिकेटमध्ये रस उत्पन्न झाला , विजय मल्ल्या , प्रफुल्ल पटेल यांना आपल्या कन्यांना आयपीएलच्या आयोजनाचा प्रत्यक्ष अनुभव द्यावासा वाटला . ज्याने त्याने कोणत्या ना कोणत्या प्रकारे आयपीएलवर आपली पकड बसवण्याची धडपड केली आहे . मोदी आणि थरूर यांच्यात संघर्ष उत्पन्न झाला त्याचे मूळ कारण हेच तर होते . मोदींच्या कंपूविरुद्ध दंड थोपटण्यासाठी थरूर यांनी स्वतःच्या सत्तेचे बळ वापरले , त्यातून मोदींचा संयम सुटला आणि अखेरीस एकमेकांचे कासोटे सोडून सगळे मैदानात नागवे झाले आहेत . आयपीएल ही खरोखर सोन्याची कोंबडी आहे हे गेल्या दोन वर्षांत या साऱ्या मंडळींना पुरेपूर उमगले आहे . त्यामुळेच तर गुळाच्या ढेपेसाठी मुंगळ्यांची रांग लागावी तशी यंदा येथे रांग लागली . भारतीय क्रिकेट रसिकांचे क्रिकेटवेड जगावेगळे . देशाची अर्धीअधिक जनता दिवसा दोन घास खाण्यास मोताद असताना एका क्रिकेट सामन्यासाठी काळ्याबाजारात दोन लाखांपर्यंतचे तिकीट घेऊन स्वतःची चार घटका करमणूक करण्यात त्यांना काही वावगे वाटत नाही . आजदेखील एकीकडे आयपीएल घोटाळ्याचा डंका वाजत असताना दुसरीकडे स्पर्धेतील प्रायोजकांची झुंबड कायम आहे . जवळजवळ नव्वद प्रायोजक या सामन्यांच्या प्रक्षेपणावर कोट्यवधी रुपये उधळत आहेत , जे शेवटी तुम्हा - आम्हा ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत . दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी पाच लाख रुपये मोजण्याची ज्यांची तयारी आहे , ते स्वतःचा फायदा असल्याशिवाय हा पैसा उधळण्याएवढे वेडे नाहीत . क्रिकेटच्या झगमगाटाखालचे सारे काळे व्यवहार डोळ्यांआड करून या खेळाचा निखळ आस्वाद घेणे खरेच कठीण आहे .
सेरिपी एस्किलार ( इस्किलार ) एली हे शब्द " इस्किलार " ह्या कथेमधे येतात जी " रमलखुणा " ह्या संग्रहामधे आहे .
या दरम्यान , शिवनेरीवर एक तेजस्वी , महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती . राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते . या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या . त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना . भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना . इ . स . १६५९ मध्येच शिवाजी राजांनी २० लढाऊ नौका तयार करून युरोपियन आक्रमकांना जबरदस्त आव्हान उभे केले . या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की , त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता ! संपूर्ण कोकण किनार्या वर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले . पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ . स . १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला . सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता , पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले . या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती . त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले . कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले . इ . स . १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला . इथे राजांनी आपला तळ उभारला . इ . स . १६६५ मध्ये राजानी ८५ युद्धनौका बरोबर घेऊन मालवणहून प्रयाण केले आणि गोव्याचा किनारा ओलांडून थेट बसरूरपर्यंत धडक मारली . तिथे अगणित लूट करून , परतीच्या रस्त्यात गोकर्ण , अंकोला आणि कारवार आदिलशहाकडून जिंकून घेतले . पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला . त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही .
चेन्नई - तमिळनाडूमध्ये वेल्लोर जिल्ह्यात एका खासगी कंपनीच्या बसला अपघातानंतर लागलेल्या आगीत 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला . मंगळवारी ( ता . 7 ) मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली . मृतांमध्ये 17 पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे . मुख्यमंत्री जयललिता यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून , मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे . " केपीएन ' कंपनीची ही वातानुकूलित बस येथील वायम्बडू मध्यवर्ती बसस्थानकावरून वेल्लोरच्या दिशेने निघाली होती . मध्यरात्रीच्या सुमारास कावेरीपक्कम गावाजवळील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दहा फूट खोल खड्ड्यात कोसळली . त्यानंतर या गाडीला लगेच आग लागली . झोपेत असलेल्या प्रवाशांना काही कळायच्या आत त्यांचा होरपळून मृत्यू झाला . बस उलटल्यानंतर चालकाने मात्र उडी मारली , तर शेवटच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने खिडकीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला . त्याला कांचीपूरम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . मृतदेह जळून खाक झाल्याने एकाही प्रवाशाची ओळख पटली नसल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली .
" निकृष्ट साहित्यच वाचणे म्हणजे प्रगल्भतेचा अभाव " असे काही गृहीतक असल्यास मी सहमत आहे . पण श्री . लिमये यांच्या लेखातून तसे गृहीतक असल्याचे स्पष्ट होत नाही .
काय प्रभूकाका तुम्हीपण . . इथे माझा जीव जातोय आणि थट्टा सुचतेय तुम्हाला ? धिस इज डार्क ( म्हणजे नॉट फेअर )
राजकवि श्री . भास्कर रामचंद्र तांबे हे मराठी साहित्यातील अमोल रत्न . आमचे अत्यंत आवडते कवि .
तयार झालेले पदार्थाचे फोटो काढण्याआधी पदार्थ गायब झालेले . > > जागुतै , हरकत नाही . पण त्या तुकड्या सुद्धा काही कमी " लोभस " नाहीय . . . पाहुन
नशे में धुत दारोगा , मचाई खलबली , लोगों को किया घायल
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता , शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन .
सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी हवीच उशीरा का होईना ती आली हे बरंच झालं पण . . .
शाळांमध्ये ( ह्या नवीन पद्धतीच्या ) डेस्क पासून सर्व अमेरिकनाईज आहे . शाळेत स्वीमिंग पुल पासून टेनीस कोर्ट ते मोठे ग्राउंड ( जी माझी गरज ) अशा शाळा आता गेल्या ५ एक वर्षांपासून निघत आहेत . त्यामुळे जे लोक आजही ६० + मुलांच्या शाळेला ( आपल्या मनात तेच इंम्प्रेशन असल्यामुळे व आपणही त्याच शाळेत शिकल्यामुळे ) नावे ठेवतात त्यांनी अशा शाळांकडे लक्ष देऊन बघावे . माझ्या सुदैवाने अशा दोन शाळा माझ्या घराच्या २ किमीच्या आत आहेत . ह्या पद्धतीच्या शाळात मुलांना होमवर्क असते पण ते अमेरिकेसारखे रोजचे दोन पानं वगैरे . तसेच सहामाही परिक्षा नाही तर दर महिन्याला युनिट टेस्ट सर्व विषयांची , त्यावरून वार्षीक % काढले जाणार , त्यामुळे अॅव्हरेजला स्कोप आणि नेमके परिक्षेत ( वार्षीक ) आजारी वगैरे पडणे , किंवा दडपण असे नाही हे मला आवडले . अमेरिकेतही असेच काहीसे आहे . ( मी मिडल स्कुल वा हायस्कुल बद्दल बोलत नाही याची नोंद घ्यावी ) तिला अमेरिकेतून आली म्हणून काही सेपरेट वागणूक नव्हती कारण अर्धे मुलं अमेरिकेतुनच आले होते . को एड आहे , हेडमास्तरीन बाई थोड्याश्याच रुड आहेत हे ही लक्षात येते कारण त्यांच्या टर्म मान्य नसतील तर दुसर्या शाळा पाहा असे त्यांनी इतर पालकांना सांगीतले आहे कारण डिमांड आणि सप्लाय हेच दिसते , इतर पालक लगेच अॅडमिशन घ्यायला तयार . पण मुलांकडे योग्य ते लक्ष दिले जाते . माझी मुलगी साडे तीन महिन्यात मराठी पेपर ततपप करत का होईना वाचू लागली होती .
बर्याचदा तर खेळाडुतसुद्धा हमरातुमरी होते , भांडण तर नेहमीचेच . . कारण हा खेळ हा त्यांचा जीव की प्राण . . इ
( खुद के साथ बातां : रंगा , गुलजारला मराठी नीट येत असेल तर तो कविता करणं सोडून देईल हे वाचून ! ) चतुरंग
भरत साहेब जो पुसला जातो तो कलंक असतो . आणि हा स्वर्ग कोणी पाहिला आहे ?
मला तुम्ही उचलणार का सिंडी ? मेल आयडी कळवा माझ्या मते वैद्यबुवा जास्त ताकदवान आहेत व त्यांना लांब लांब अंतरे पळायची सवय पण आहे . तरी शेवटी तुमचे वजन किती यावर अवलंबून आहे . कदाचित वैद्यबुवांना सुद्धा जमणार नाही .
हे एक वादग्रस्त गाणे आहे . सांगली जिल्ह्यात झालेल्या आनंद शिंदेच्या कार्यक्रमात खुप दंगा झाला होता व बहुधा त्यात आनंद शिंदेना धक्काबु़क्की देखिल झाली होती . ह्या वादग्रस्त गाण्यातुन स्व . मा . मु . वसंतदादा पाटिल व शालिनीताई पाटिल ह्याची मानहानी होते म्हणुन दादांच्या कार्यकर्त्यानी राडा केला होता . नंतर आनंद शिंदेनी माफी मागुन हे प्रकरण मिटवले .
भाषान्तर : मराठी हेच सत्य आहे : सुकेश साहनी अनुवाद : प्रदीप मोघे
ते पाणी अमेयच्या शरीराला वेढा घालू लागले . तो जीवाच्या आकांताने पळू लागला . पाणी पायापासून त्याच्या शरीराला वेढा घालत घालत कमरेपर्यंत येत होते .
इथे तर सगळेच एक पांढरा शर्ट घातलेले बगळे दिसतायेत . . .
गच्चीवर पोहोचेपर्यंत पाऊस सुरु झाला होता . आता आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला व जरा विचार करायला वेळ मिळणार होता . पाशाकाकूंच्या घराची अवस्था आमच्या घरापेक्षा फार वेगळी नव्हती . त्यांचीही कंपाऊंड वॉल पडल्याने बागेत ठेवलेल्या सगळ्या वस्तू , बागकामाची हात्यारे , मुलांची खेळणी , सायकली सगळे आमच्या डोळ्यादेखत वाहून गेले होते . पहाटे येणारा ओरडण्याचा आवाज हा उजवीकडच्या घरातून येत होता कारण त्यांचे सगळे घरच वाहून गेले होते . सुदैवाने कुटुंबातील माणसे जवळच्या बिल्डिंगमध्ये सुखरूप होती . इतके दिवसात समोरच्या घरी फारशी ओळख झाली नव्हती . ते सगळे त्यांची नवी क्वालीस गाडी कशी वाचवावी या विचारात होते . घरातल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या दिसणार्या मुलाने एकदाची ती गाडी बंगल्याच्या आवारात घेतली व सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला . आता आम्ही त्यांच्याशी संवाद साधणे भाग होते . आतेभावाला , वहिनीला व मामेसासर्यांना ' आम्ही ठीक आहोत ' हे कळवावेसे वाटत होते व त्यांच्याबद्दलही विचारपूस करायची होती . आत्ता जो पूर आलाय तो नक्की कशामुळे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता . दोनेक दिवसात मिळून चार शिंतोड्यांपेक्षा जास्त पाऊस झाला नव्हता , मग असे कशामुळे झाले असावे ? मनात बरेच प्रश्न होते पण हाय रे दैवा ! समोरच्या कुटुंबाला तेलुगु व थोडेसे इंग्लीश शब्द याशिवाय बाकी कुठल्याही भाषेचे ज्ञान नव्हते . त्यांच्या क्वालीसवर तिरूपती बालाजीचे स्टीकर व ' रामीनेनी ' असे लिहिले होते . ते त्यांचे नाव आहे की आणखी कुठला शब्द ? की बालाजीच्या अनेक नावांपैकी एखादे ? कशाचाही पत्ता लागत नव्हता .
पाण्याने तहान भागवल्यानंतर चढणीसाठी सज्ज झालो . सुरुवातीला थोडी अंगावर येणारी चढण लागली .
बहिणाबाईंच्या अलवार जाणिवेच्या , अफाट सुंदर आणि सरळ , निखळ आविष्काराच्या पासंगाला आपण काही पुरणार नाही . पण त्या ' माये ' च्या गोतावळ्यात सामील होण्यासाठी फक्त लिहिण्यावर प्रेम असणं पुरेल , हो ना ?
पण सुनंदा खरेच त्यांच्याकडून शिकत गेली . ती विचारायची पेशंटला की , तुझ्यासाठी काय झालं तर तू बरा होशील ? नेहमी पेशंटपासूनच ती विचार करायला सुरूवात करायची . त्यामुळे पेशंट तिच्याशी जोडलेच जायचे . आणि हे पेशंटकडून शिकणं आमचं आजतागायत चालू आहे . हजारो पेशंट पाहिलेत तरी . अशी ही सुनंदा !
Selection and Levels : चित्रातील एखादाच भाग बदलावयचा असेल तर selecion चा उपयोग करावा . उदा . फ़क्त चेहराच उजळ करावयाचा असेल तर सगळॆ चित्र ऊजळ करून चालणार नाही . तसे केले तर उरलेला भाग भगभगित होईल . सिलेक्शन करता लॅसो च्या चौकटीच्या कोपर्यातील बाणावर टिचकी मारा . येणार्या तक्यातील लॅसो किंवा मॅग्नेटिक लॅसो निवडा . चित्रातील जो भाग आपणाला बदलावयाचा तेवढ्या भागाच्या बाह्य रेषेवरून निर्देषक [ curser ] अधून मधून टिचक्या मारत काळजीपूर्वक फ़िरवा . सुरवात केली त्या बिंदूवर येऊन थांबा . तेथे टिचकी मारल्यावर सिलेक्शन पूर्ण होईल . निवडलेल्या भागाभोवती चमकणार्या मुंग्या दिसतील . आतां image - - adjustments - - levels निवडा किंवा ctrl + L दाबा . levelची चौकट दिसेल . कळ्या दोंगरासारख्या दिसणार्या चित्राखाली डाव्या कोपर्यांत , मध्ये व उजव्या कोपर्यात तीन त्रिकोण दिसतात . डावा व मधला त्रिकोण ऊजवीकडे सरकवला कीं निवडलेला भाग काळपट होतो . उजवीकडील व मधला त्रिकोण डावीकडे सरकवले की चित्र उजळ होते . थोड्य़ाश्या सरावाने आवश्यक तेवढा बदल करून घ्या . OK दाबा . Ctrl + D दाबून सिलेक्शन आउट्लाईन घालवा . उदाहरण म्हणून केन्यामधील बिबळ्याचे चित्र घेतले आहे [ 1 ] . बिबळा काळा आला आहे . spot focusing किंवा ev adjustment ने चित्र काढतांना बिबळ्याचे रंग दिसतील असे चित्र घेता आले असते . पण त्यामुळे आजुबाजु जास्त पांढरी झाली असती [ 2 ] . फोटोशॉपने बिबळ्याचे रंग कसे आणता येतात ते बघू . प्रथम फ़क्त बिबळा सिलेक्ट केला . Level चा उपयोग करून त्यावरील रंग मिळवले . सिलेक्शन काढून टाकले [ 3 ] . वेळ साधारणत : १० मिनिटे . आतां यात काही फ़सवणुक झाली कां ? मला वाटते नाही . कारण बिबळ्याचे रंग आहेत तेंच आहेत . कॅमेर्यातील सेटिग्ज बदलून मी जे चित्र मिळवू शकलो असतो तेच मी फ़ोटोशॉपच्या सहाय्याने मिळवले . फ़रक काय पडला ? उलटेही करता आले असते . बिबळ्याचे रंग येतील अशी सेटिग्ज निवडून नंतर बाहेरचा भाग डार्क करता आला असता . अवांतर : जेंव्हा एखाद्या टूल मध्ये विकल्प असतात तेंव्हा त्या टूलच्या चौकटीच्या उजव्या कोपर्यात खाली बाण असतो . तो दाबल्यावर विकल्पांची यादी मिळते व तुम्ही पाहिजे तो निवडू शकता . थोड्या जागेत दोन टूल्स ची महिती देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून शंका राहिल्या असतील तर अवष्य विचारा . समित्पाणी . Selection and Levels : चित्रातील एखादाच भाग बदलावयचा असेल तर selecion चा उपयोग करावा . उदा . फ़क्त चेहराच उजळ करावयाचा असेल तर सगळॆ चित्र ऊजळ करून चालणार नाही . तसे केले तर उरलेला भाग भगभगित होईल . सिलेक्शन करता लॅसो च्या चौकटीच्या कोपर्यातील बाणावर टिचकी मारा . येणार्या तक्यातील लॅसो किंवा मॅग्नेटिक लॅसो निवडा . चित्रातील जो भाग आपणाला बदलावयाचा तेवढ्या भागाच्या बाह्य रेषेवरून निर्देषक [ curser ] अधून मधून टिचक्या मारत काळजीपूर्वक फ़िरवा . सुरवात केली त्या बिंदूवर येऊन थांबा . तेथे टिचकी मारल्यावर सिलेक्शन पूर्ण होईल . निवडलेल्या भागाभोवती चमकणार्या मुंग्या दिसतील . आतां image - - adjustments - - levels निवडा किंवा ctrl + L दाबा . levelची चौकट दिसेल . कळ्या दोंगरासारख्या दिसणार्या चित्राखाली डाव्या कोपर्यांत , मध्ये व उजव्या कोपर्यात तीन त्रिकोण दिसतात . डावा व मधला त्रिकोण ऊजवीकडे सरकवला कीं निवडलेला भाग काळपट होतो . उजवीकडील व मधला त्रिकोण डाविकडे सरकवले की चित्र उजळ होते . थोड्य़ाश्या सरावाने आवश्यक तेवढा बदल करून घ्या . OK दाबा . Ctrl + D दाबून सिलेक्शन आउट्लाईन घालवा . उदाहरण म्हणून केन्यामधील बिबळ्याचे चित्र घेतले आहे [ 1 ] . बिबळा काळा आला आहे . spot focusing किंवा ev adjustment ने चित्र काढतांना बिबळ्याचे रंग दिसतील असे चित्र घेता आले असते . पण त्यामुळे आजुबाजु जास्त पांढरी झाली असती [ 2 ] . फोटोशॉपने बिबळ्याचे रंग कसे आणता येतात ते बघू . प्रथम फ़क्त बिबळा सिलेक्ट केला . Level चा उपयोग करून त्यावरील रंग मिळवले . सिलेक्शन काढून टाकले [ 3 ] . वेळ साधारणत : १० मिनिटे . आतां यात काही फ़सवणुक झाली कां ? मला वाटते नाही . कारण बिबळ्याचे रंग आहेत तेंच आहेत . कॅमेर्यातील सेटिग्ज बदलून मी जे चित्र मिळवू शकलो असतो तेच मी फ़ोटोशॉपच्या सहाय्याने मिळवले . फ़रक काय पडला ? उलटेही करता आले असते . बिबळ्याचे रंग येतील अशी सेटिग्ज निवडून नंतर बाहेरचा भाग डार्क करता आला असता . अवांतर : जेंव्हा एखाद्या टूल मध्ये विकल्प असतात तेंव्हा त्या टूलच्या चौकटीच्या उजव्या कोपर्यात खाली बाण असतो . तो दाबल्यावर विकल्पांची यादी मिळते व तुम्ही पाहिजे तो निवडू शकता . थोड्या जागेत दोन टूल्स ची महिती देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून शंका राहिल्या असतील तर अवष्य विचारा . समित्पाणी .
खरं सांगु का ? तद्दन गल्लाभरु , बकवास , तर्कहीन , मसाला चित्रपट असलेला दबंग मलासुद्धा आवडला होता . काही चित्रपट असतात की ते १० वर्षांनी सुद्धा " आवडतात " असे म्हणायचे असते . दबंग आवडला होता या कॅटेगरीमधला आहे . अजुनही जर कधी लागला तर बघेन . याउलत " आवडतो " कॅटेगरी मधला असलेला रंग दे बसंती प्रत्येक वेळेस लागेल त्यावेळेस बघेन असेच नाही .
ह्या मंदिराविषयी एक गोष्ट सांगण्यात येते . लिंगराजेन्द्राने स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी एका प्रामाणिक सद्भक्त ब्राह्मणाला मारले . तो ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाला आणि राजाला छळू लागला . मग राजाने काशीहून एक शिवलिंग आणले व मंदिरात स्थापन केले आणि त्याची ह्या तथाकथीत ब्रह्मराक्षसाच्या त्रासापासून मुक्तता झाली . असेही सांगितले जाते की ह्या मंदिराच्या खिडक्यांचे गज पंचधातूचे आहेत आणि त्यावर लिम असे लिहिलेले आहे .
पूर्वीचे हे उत्तम राजकारणी जेव्हा कार्यशील होते , त्यावेळच्या वर्तमानपत्रांत , सभ्य समाजात त्यांच्याविषयी काय मत होते , हा अभ्यास करण्याजोगा आहे .
१५ तारखेला आख्खा गाव सजला होता . शंकररावांच्या वाड्यावर तर दिवाळीच धूम होती . पंत सुद्धा आपले पितांबर नेसुन आले होते . शंकरराव खादी घालुन तयार होते . आज त्यांनी खास जिल्हामंत्र्यांना पण निमंत्रण दिले होते . पार्वतीबाईंनी पैठणी नेसली होती . सूनेसाठी खानदानी शालू काढुन ठेवला होता . क्रिस्टीनच्या गोर्या रंगाला अंजिरी शालू कसा खुलुन दिलेस याची महिलामंडळात् चर्चा चालु होती . गावकुसावर शंकररावांची मर्सिडीज दिसल्या पासुन तिसर्या मिनिटाला वाड्यावर वर्दी पोचली होती . तोवर गाडी पोचलीच . शंकररावांना राहवेना ते पार्वतीबाईंना उद्देशुन म्हणाले " एSSSS पार्वती अगं जाय ना काजळाची डबे घेउन ये . सूनबाईला दृष्ट लागायची कोणाचीतरी " पार्वतीबाई कुंकवाचा करंडा घेउन तयार होत्याच त्या जाउन जाई काजळाची डबी पण घेउन आल्या .
१९९४ साली या ' स्कॅटिंग ' ला एकदम नवसंजीवनी मिळाली . मुख्य प्रवाहापासून जरा दूर गेलेल्या या संगीत प्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या साली केलं ' स्कॅटमन जॉन ' ने . १९४२ला जन्मलेला , जाझ संगीतकार , प्रोफेशनल पियानो वादक असलेला आणि तोपर्यन्त फारसा कोणालाच माहित नसलेला , ' जॉन पौल लार्किंस ' याला , त्याच्या ' स्कॅटिंग ' ने आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवून दिली .
> > ' माझी आणि मास्तरांची ( नसलेली ) ओळख ' यावर ४ ब्लॉग पोस्ट , एक माबो लेख आणि झालंच तर एक लघूकादंब्री लिहीली असती . आता यातले काही काही करता येणार नाही .
मानव नवे ( प्राथमिक स्वरुपाचे ) ज्ञान स्पर्ष , वास , दृष्टी , चव , ध्वनी , अशा इंद्रियांनी मिळवतो . हे नवे ज्ञान त्याच्या मेंदूतील आधीच साठवलेल्या माहितीशी सांगड घालता येत असेल तर त्याची साठवण त्या आधीच्या माहितीच्या नात्याने , अनुषंगाने , बरोबरीने करतो .
हा प्रकार अतिशय गंभीर आहे याला शिक्षा व्हायला हवी मस्तवाल नगरसेवकांना घरी बसवा
तुमच्यासारख्या लोकांनी सगळ्या राजकारण्यांना हाकलून देऊन सत्ता ताब्यात घेतली तर पाच वर्षात भारत जगातला सर्वोत्कृष्ठ देश ठरेल . ते लोकशाही वगैरे ठीक आहे , पण राजकारणी लोकांचे वागणे पाहिल्यावर तसल्या लोकशाहीपेक्षा जरा तुमच्यासारख्या लोकांनी राज्य केलेले बरे .
थोडे स्पष्टीकरण : मी माझ्या नोकरीमध्ये अशा ठिकाणी आता आहे की लोक मला किंवा मी लोकांना त्यांचे काम करण्यासाठी , काम झटपट करण्यासाठी , कामाची रक्कम वाढवण्यासाठी , झालेले / दाखवलेले काम जास्त खोलात न शिरता करण्यासाठी पैसे , भेटवस्तू देऊ शकतात अथवा मी मागू शकतो . अर्थात मी स्वतः कुणाला मागायच्या भानगडीत पडत नाही , लोकांनी आडून अथवा थेट विचारले तरी त्याचं योग्य प्रकारे उत्तर देऊन अशा गोष्टी टाळतो . क्वचित एखाद्या व्यक्तिबरोबर जवळचे / मैत्रीचे संबंध झाले असतील त्यांच्याबरोबर जेवण वगैरे होते मात्र त्याला आधी / नंतर स्वखर्चाने माझ्यातर्फे त्याचप्रकारे जेवण वगैरे होते . ( घेतल्यापेक्षा दिलेली रक्कम जास्त )
माझ्या मैत्रीणी चे यजमान वारले आहेत व तिला मार्गषीर्शातील गुरुवारची पुजा मान्डावी किन्वा नाही असा प्रश्ण पडला आहे तिने उपास केला आहे परन्तु पुजा करावी का नको असे तिला वाटते . कोणी सान्गु शकेल का ? तिने काय करावे ? धन्यवाद .
तु मला कित्ती कित्ती आवडतोस , हे तुला कळु नये म्हणुन घातलेला तो मुखवटा असतो . . . तो मुखवटाही इतका जाड असतो की , तुलाच काय आजुबाजुच्या कोणालाच कळत नाही
ब्रह्मोपासना ही उपासनापद्धती सर्वांग परिपूर्ण आहे . माणसाचा विकास म्हणजे शारीरिक , मानसिक , बौद्धिक आणि आत्मिक . असा सर्वांगीण विकास झाल्यावरच माणूस खऱ्या अर्थाने सुखी , आनंदी होऊ शकतो . त्या वेळी त्याला मिळणारा आनंद हा सर्वोच्च असतो , म्हणूनच त्याला परमानंद असे म्हणतात . असा आनंद सर्वसामान्य माणसालाही सहजतेने प्राप्त व्हावा यासाठी केवळ अर्ध्या तासात होणारी ही उपासनापद्धती तयार करण्यात आली आहे .
इथे शनिवार बाजारात शेतकरी शहरवसियांपेक्षा वेगळे दिसत नाहीत . आम्ही खरेदी करतो त्या बहुतेक भाज्या व फळं हॉलंड व जर्मनीतून आलेली असतात . आजूबाजूच्या डच लोकांना विचारलं इथे काय पिकतं ? बहुतेकांना फक्त मका आणि टोमॅटो एवढंच माहित असतं . पण बाजार तर विविधरंगी असतो . मग इथला शेतकरी पिकवतो तरी काय ? खूप उत्सुकता होती .
१९५१ साली स्टेट असेंब्लीत प्रश्न विचारणारे श्री . अणे हे लोकनायक बापुजी अणे ( दै . लोकमतचे निर्माते ) ( गांधी - अणे प्रकटन ) असू शकतील . त्यावेळी प्रिव्ही पर्स अस्तित्त्वात होती .
लंका - ० अंश उत्तर , ९० अंश पूर्व सिध्दपुरी - ० अंश उत्तर ९० अंश पश्चिम यमकोटी - ० अंश उत्तर १८० अंश पश्चिम रोमक - ० अंश उत्तर ० अंश पूर्व ( ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे )
एकंदरीत संवाद आणि पटकथेत चुकून झालेले विनोद तर फारच आहेत . उदा : गंधर्वांशी लग्न झालं तेव्हा त्यांच्या बायकोचं वय नक्की काय होतं ? ती घोडनवरी होती की काय ? कारण विभावरी देशपांडे अभिनेत्री म्हणून कितीही गुणी असली तरीही त्या काळात घोडनवरी ठरली असती अशा वयाची दिसते ( आणि आहेच ) . लग्नाच्या आणि पहिल्या रात्रीच्या प्रसंगात ती थोराड दिसते हा काही तिचा दोष नाही ; ती कास्टिंगची ढोबळ चूक वाटते .
नाही हो . . आम्हाला ती चित्रे कुठेच पहायला मिळाली नाहीत . मागे ज्यावरून दंगल झाली होती ती चित्रे देखील कुठे पहायला मिळाली नाहीत . नक्की असं भावना दुखावण्यासारखं काढलं तरी काय होतें बघायचे होते मला . पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे . Phoenix
पुणे - & nbsp राज्य विजेअभावी होरपळत आहे . . . . . . गावेच्या गाव बारा बारा - अठरा अठरा तास विजेअभावी तडफडतायेत . . . . ही स्थिती एका बाजूला . . . . तर दुसऱ्या बाजूला राज्यात वीजचोरांचा सुळसुळाट झाला आहे . वीज वितरण कंपनीच्या दक्षता विभागाने गेल्या वर्षभरात सुमारे शंभर कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे . ही चांगली बाब असली , तरी वसुलीच्या पातळीवर मात्र फारशी प्रगती नाही . मिळालेल्या माहितीनुसार वीजचोरांकडून अद्याप वसुलीची निम्मी रक्कम येणे बाकी आहे . राज्यात विजेचा तुटवडा असतानाच दुसऱ्या बाजूला सुमारे 35 टक्के गळती आणि चोरी होत असल्याचे वीज वितरण कंपनीच सांगते . एका बाजूला वीजनिर्मितीच्या पातळीवर फारसे काही होताना दिसत नाही . दुसऱ्या बाजूला वीजचोर वितरण कंपनीलाच " शॉक ' देताहेत . वीज कंपनीचा दक्षता - सुरक्षा आणि अंमलबजावणी विभाग वीजचोऱ्या रोखण्याचा प्रयत्न करत असतात , तरीही या विभागाचे प्रयत्न अपुरे पडताहेत , हे हाती आलेल्या आकडेवारीने स्पष्ट होते आहे . या विभागाकडे केवळ मोठ्या चोऱ्या पकडण्याचेच काम आहे .
प्रथम ज्या ब्लॉकच्या खिडकीच्या जवळ ते पोळे आहे त्या ब्लॉकमधे जा . एका काठीला फडकी गुंडाळून ती रॉकेलमधे भिजवा . आजुबाजुच्या लोकांना खिडक्या लावून घ्यायला सांगा . स्वतः , पुण्यातल्या मुली स्कूटरवर बसताना जशी तोंडावर फडकी गुंडाळतात तशी गुंडाळून घ्या . काठीचे रॉकेलमधे भिजलेले टोक पेटवा आणि पोळ्याच्या खाली धरा . सर्व माशा पळून जातील . त्यानंतर पोळे ढोसून पाडा . पोळ्याच्या जागी कीटकनाशक लावा म्हणजे परत तिथे पोळे होणार नाही . हा उपाय अनुभवसिध्द आहे .
त्या मुळे ज्याना खरोखरच कळत नाही आहे ते ठिक आहे पण हे असच आहे हे छाती ठोकपणे सांगणार्यानी थोडा विचार करावा , आपल्या मतं पुढे रेटण्यासाठी चर्चा करु नये . ( हुसैनच्या बीबी वर जे चालू ) .
रिचार्ज किये जाने योग्य सतही जल : 10 , 950 लाख घनमीटर
चला आले वऱ्हाडी वाजणारे गाजणारे हे पुरेशी भव्यता होती तिच्या माझ्या विवाहाला
२१ व्य्या शतकातही ' आहे रे ' जातीतल्या लोकांना ' नाही रे ' जातींपासून असुराक्षितता वाटून स्वतःचे संघटन करावे असे का वाटावे . - - - - आहे रे अशी काही जात आहे कां ? प्रत्येक मानवाला त्याची प्रगती करण्याचा नैसर्गिक हक्क आहे , आता प्रगती , उत्कर्ष ह्या गोष्टी संघटन केल्याने होत असतील वा नसतील वादाचा मुद्दा . पण संघटन करणे नक्कीच वाईट नाही पण केव्हा जेव्हा असे संघटन दुसर्या कुठल्याही समाजाच्या द्वेषावर आधारलेले नसेल तेव्हा .
विचार बदलले , पटले नाहीत म्हणून ग्रंथांमध्ये भर पडत गेली . . मनुस्मृति काय , किंवा वेद काय , या ग्रंथांत बळी कसा द्यावा याची वर्णनं आहेत , आणि बळी देऊ नये , असंही सांगितलं आहे . शाकाहाराकडे जसजसा लोकांचा ओढा वाढू लागला , तसतसे या ग्रंथांमध्येही बदल झाले , आणि या ग्रंथांमधले नियम सर्वांनी पाळावेत , असं सांगितलं गेलं .
खरंतर मुन्नी बद्दल काय आणि किती बोलावं असं आहे . पण म्हणतात ना . . . . . काहीतरी . असो .
प्रश्न विचारताना स्वत : च्या पगाराचा विनियोग अभिप्रेत होता , परंतू प्रश्न तसा न विचारला गेल्यामुळे उत्तरांवरून स्त्रिया स्वतःच्या पगाराचा विनियोग कसा करतात याचा ठोकताळा बांधणे शक्य झाले नाही .
जानेवारी २०११ मधे आम्ही मराठी अड्डा tag लाइन स्पर्धा ठेवली होती . . तेव्हा त्या स्पर्धेला छान प्रतिसाद लाभला होता . त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत . . . ! स्पर्धेला टोटल १०० पेक्षा जास्त कमेंट्स आल्या होत्या . . पण सर्वाना पंकज ची ट्याग लाइन जास्त आवडली . . . त्यामुले नियमाप्रमाने पंकज ला मराठी अद्द्यातार्फे एक छोटीशी भेटवस्तू देण्यात येइल . . ! ! आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत अणि असाच साथ देत रहा . . . ! !
ला शेवटच्या क्षणी यमाच्या जागी मियादाद दिसला नाही तरच नवल . . नशीब एकेकाचं . . . > > योग त्याला उशा : प मिळाला आहे रे . ऋषिकेश कानिटकर नामक गंधर्वाने ढाक्यात चौका मारुन त्याला उशा : प दिला .
हानामी ( 花見 ) , जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते . हाना ( 花 ) म्हाणजे साकुरा ( 桜 、 चेरी ) चे फूल आणि मी ( 見 ) म्हणजे पहाणॆ . साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी . ही झाली पुस्तकी व्याख्या , पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे , हानामी म्हणजे मौज मजा , जत्रा , कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ .
( संदर्भ द्यायच्या सोसाचा आळ पत्करून ) नुकत्याच वाचलेल्या मादाम बॉवरीतला एक उतारा या संदर्भात येथे द्यावासा वाटतो . रॉडॉल्फ या परपुरूषाच्या प्रेमात पडलेली कथानायिका आपल्या भावनांची कबुली त्याला देते , तेव्हा बाहेरख्याली स्वभावाच्या त्या जमीनदाराच्या डोक्यात आलेले विचार आणि त्या निमित्ताने फ्लॉबर्टने भाषेच्या दुबळेपणाविषयी केलेलं चिंतन असं - त्यानेही शेवटी दिलेलं उदाहरण योगायोगाने संगीताचंच -
खालील दोन्ही चित्रे अगदी एकाच ठिकाणची आहेत . चित्रांमध्ये अटलांटिक महासागराला खेटून असलेला चेसऽपीक उपसागर आणि बॉल्टिमोर शहर दिसत आहे . डावीकडील " ट्रु ( खरे ) कलर " चित्र आहे तर उजवीकडील " फॉल्स ( भ्रामक ) कलर " चित्र आहे ; अशा भ्रामक रंग असलेल्या चित्रांचा खरा रंग असलेल्या चित्रांपेक्षा किती महत्वपूर्ण उपयोग होतो , आणि हे रंग लाल , निळा , पांढरा आणि काही ठिकाणी काळा , असे का नेमलेले आहेत ?
पण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे . http : / / www . google . com / intl / hi / help / faq_translation . html # newlangs या दुव्यावर पाहिले असता , आप अनुवाद के लिए अतिरिक्त भाषाओं को समर्थन कब देंगे ? असा प्रश्न दिसला . त्याचे उत्तर खालील प्रमाणे ;
मिपावर लिहिलेले निदान कोणा हिंदी भाषकाला कळले असे म्हणायचे . Smile
अमरावती - लाच न दिल्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे खोटे कारण पुढे करून गुन्हा दाखल करणे पोलिस निरीक्षकांसह पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले . न्यायालयीन आदेशामुळे पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध सोमवारी ( ता . चार ) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली . गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये दर्यापूर ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र गणपत डोंगरे , यांच्यासह सद्यःस्थितीत दर्यापूर ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी सुनील दिगंबर भालेराव , जीवन वासुदेव उताणे , प्रल्हाद पुंडलिक पळसकर यांच्यासह राजन ऊर्फ राजू पांडुरंग डहाके यांचा समावेश आहे . त्यांच्याविरुद्ध मारहाण आणि लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे . अमरावतीच्या राठीनगरातील विनोद बंडूजी फुसे ( वय 37 ) हे दारूबंदी व्हावी , याकरिता जिल्ह्यात सतत प्रचार करीत असतात . 31 ऑगस्ट 2009 ते 2 सप्टेंबर 2009 या कालावधीत ते दर्यापूर तालुक्यामध्ये वाहनावर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत होते , त्यासाठी त्यांनी घटनेच्या वेळी दर्यापूर ठाण्यामध्ये कार्यरत पोलिस शिपाई राजन ऊर्फ राजू डहाके यांच्याकडे परवाना मागितला .
कॅननच्या इमेज इज एव्हरीथिंग या अॅड्मधली सुरुवातीची अॅगॅसीची इमेज व २० वर्षांनतर २००६ मधे रिटायर झालेल्या अॅगॅसीची इमेज . . या अगदी दोन टोकाच्या . . अगदी न ओळखु येणार्या अॅगॅसीच्या इमेजेस होत्या . . . त्या २ इमेजेस दरम्यानची त्याची २० वर्षाची टेनिस कारकिर्द्रीतली वाटचाल मला बघायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो . . टेनीसच्या इतिहासात आपल्या नावाचा ठसा उमटवणारी जी काही बोटावर मोजता येतील इतकी नावे घेता येतील त्यात अँड्रॅ अॅगॅसीचे नाव निश्चितच असेल यात काही दुमत नसावे . .
( हे जरा अवांतर ) ज्या ॠषींची ज्या राजाशी ओळख असेल आणि त्याला त्या राजाच्या कुवतीनुसार ग्रँट मिळणार आणि त्या ॠषीचे " रिसर्च फिल्ड " वर येणार . एनएसएफ च्या बाबतीत पण तसा थोडाफार हाच प्रकार फक्त येथे राजा ऐवजी , प्रोग्रँम मॅनेजरला भेटून मते तयार करता येऊ शकतात आणि आपल्याभागातला काँग्रेसमन / सिनेटर जर ( राजकीय दृष्ट्या ) वजनदार असेल तर उत्तमच ! विकास
दुसर्या परिशिष्टात नमूद केलेल्या केंद्रिय गुप्तचर आणि सुरक्षा संस्था उदा . आयबी , रॉ , महसूल गुप्तचर संचलनालय , केंद्रिय आर्थिक गुप्तचर विभाग , अंमलबजावणी संचलनालय ( डिरेक्टोरेट ऑफ एनफोर्समेंट ) , नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो , उड्डाण संशोधन केंद्र , बीएसएफ , सीपीआरएफ , आयटीबीपी , सीआयएसएफ , एनएसजी , आसाम रायफल्स , विषेश सेवा विभाग , सीआयडी , अंदमान आणि निकोबार , गुन्हे शाखा , दादरा आणि नगर हवेली आणि विशेष शाखा , लक्षद्वीप पोलिस . राज्य सरकारतर्फे नमूद करण्यात आलेल्या संस्था देखिल या अधिकारातून वगळण्यात आल्या आहेत . भ्रष्टाचार व मानवाधिकारांच्या उल्लंघनांशी संबंधित आरोपांना मात्र या संस्थांना उत्तर द्यावे लागते . मात्र ही माहिती केंद्र आणि राज्य माहिती आयोगाच्या संमतीनेच देता येते . [ से . २४ ]
ड्रॉ १७ तारखेला . . . पण या की आत्ताच काय फरक पडतो ? " तिथली " चर्चा " इथे " करायची आहे का ?
" मी एकटाच गावाबाहेर पडलो . माझ्याबरोबर ना कोणी सोबती होता ना कोणी सहप्रवासी . ना मला कोणी निरोप द्यायला वेशीपर्यंत आले होते . माझे मला मीच समजावत होतो आणि स्वत : ला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत होतो . मनात रुखरुख होती पण मनात आजवर जपलेली शिकण्याची उर्मी ह्या सगळ्या भावनांवर मात करत होती . मी माझ्याच मनाशी वारंवार केलेल्या निर्धाराचा पुनरुच्चार करत होतो . ज्याप्रमाणे पक्षांची पिल्ले घरटे सोडून उघड्या जगात उडी मारतात त्याचप्रमाणे मी घराचे सर्व पाश तोडून निघालो होतो . माझे आई वडील अजूनही ह्या जगात असल्यामुळे , त्यांना सोडून जाणे माझ्या जिवावर आले होते . ह्या होणार्या ताटातुटीमुळे आम्ही सर्व दु : खात बुडून गेलो . "
त्यावेळी मुंबईने माणूसकीचा देखिल महापूर अनुभवला होता . > > > प्रचंड अनुमोदन !
मला धाप लागली . तिने आता काहीतरी बोलून मला थांबवायची अत्तिशय गरज होती . मी सुसाट बोलत सुटलो होतो . .
पेशव्यांनी त्यांच्या आधीपासून सुरू असलेली प्रौढ विवाहाची ( मुलगी विवाहयोग्य वयात आल्यानंतरच विवाह करण्याची ) चाल बंद करून बालविवाहाची चाल सुरू केली ही माहिती नव्याने समजली , त्याबद्दल यनावालांचे धन्यवाद .
काहीही झाले तरी शेवटी कष्टाने वोर्ल्ड कप जिंकला आहे , वाद नको .
. . . गुप्तता बाळगण्याचे कारण काय ? असल्या वक्तव्याने जनतेच्या मनात काँग्रेस सरकार विषयी संशयाची भावना वाढीस लागेल यात वाद नाही . देशाला लुटून हा पैसा परदेशी बँकेत जमा केला गेला आहे हे एक उघड गुपित आहे . पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हा खुलासा निश्चितच धक्कादायक आहे . न्यायालयाला सरकार कवडीचीही किंमत देत नाही हेच यावरून सिद्ध होते . अनेक स्वार्थी , मतलबी बाबतीत मात्र हेच काँग्रेस सरकार न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहून " पाहुण्याच्या हातून विंचू मारण्याचा " , उद्योग करते हे लक्षात घेण्यासारखे आहे .
खर तर त्या आधी मी कधी त्यांच्या बद्दल काहीही ऐकल नव्हत . त्या कार्यक्रमात त्यांना पहिल्यांदा पाहिलं . पण तरीही त्यांच बोलणं ऐकून इतक छान वाटलं . मला त्यांच्या बद्दल अजूनही फारस काही माहिती नाही . त्या किती शिकलेल्या आहेत वगैरे पण त्याचं बोलण खरच इतक प्रभावी होत कि एखाद्या सुशीक्षितालाही लाजवेल . शिवाय त्यांचा कर्तुत्व सुद्धा तसचं आहे .
क्या आप हिन्दी फिल्में देखते हैं ? क्या आप उनकी आलोचना और सराहना भी करते है ? अगर हाँ , तो हम आपके लिए लाए हैं एक ऐसा मौका जहाँ आपके इस हुनर के लिए घर बैठे आप जीत सकते है | इस प्रस्ताव के बारे में और जाने के लिय पढें :
जीएस् , ती " काडी " होती हे तूच कबूल केलंस म्हणून ही विशेष टिपणी . .
आपल्याला सर्वांना मुलांची काळजी असते , आणि काळजी असावी , पण नुसतीच असू नये त्यासाठी सजग असावे . मुलांवर कोणतेतरी दडपण नाही ना , याची खात्री करावी . आपल्याला पाल्याची काळजी वाटते , हे मुलांना पटविण्यासाठी त्यांच्याबरोबर आपुलकीने मैत्रीपूर्ण संवाद साधावा , त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावे . त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात . त्याला अभ्यासाचे ओझे वाटत नाही ना ते पाहावे . शनिवार रविवारी मुलांना बागेत न्यावे , त्यांना काय हवे नको ते पहावे , म्हणजे मुलांना वाटते एक दिवस का होईना आईबाबा आपल्याल वेळ देतात , त्यामुळे मुलांची मने फ्रेश होतात . मुलांना आवडणारे पदार्थ शक्यतो घरीच उपलब्ध करून द्या . त्यांच्या आहारावर जातीने लक्ष द्या , नोकरांवर सोडू नका . रोज झोपण्यापूर्वी त्याची आपुलकीने चौकशी करा . त्यालाही बरे वाटेल .
भारतियान्चि सवेदनशिलताच सम्पलि आहे आसेच वाटत आहे . शिवाय निगरगट्ट सत्तापिपासु मतावर डोळा टेउन राजकारण करणार्याना काय पडलय , मते कशि मिळ्तात ते त्याना चान्गले माहित आहे . जय भारत .
पण मुशर्रफ असल्या बाबतीत बेपर्वा होते . त्यांनी क्लिंटन यांना सांगितले कीं खानसाहेबांच्या बाबतीत परिस्थिती त्यांच्या आटोक्यात होती पण ज्या परिस्थितीशी पाकिस्तानला सामना करायचा होता त्याबाबत विवरण करायला ते तयार नव्हते . क्लिंटन येण्याआधीच त्यांच्या आगमनाची धार बोथट करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या परमाणूप्रकल्पाचा पूर्ण अभ्यास करून दुरुस्त्या केल्या व अण्वस्त्रे कुणा चुकीच्या हातात पडू नयेत म्हणून त्यांनी National Command Authority चे पुनर्गठन केले व स्वतःला त्याचा अध्यक्ष बनविले . मुशर्रफनी क्लिंटनना सांगितले कीं हिशेब ठेवणे , लेखापालाचे काम , परदेश प्रवास , सुरक्षा , नोकरवर्गाची वेळोवेळी होणारी तपासणी या आणि अशा अनेक कामांतून PAEC आणि KRL च्या संचालाकांना मुक्त करण्याच्या कृतींमुळे पाकिस्तान एक अण्वस्त्रांना सांभाळून ठेवणारे जबाबदार राष्ट्र बनले आयात शंका नाहीं . परमाणूप्रकल्पात काम करणार्याना यापुढे व्यक्तिशः विश्वासार्हतेची परिक्षा द्यावी लागेल . कागदोपत्री National Command Authority एका ' व्यूहात्मक योजना विभागा ' कडून [ ९ ] चालविली जाईल . त्या जागेवर त्यांनी आपले खास मित्र ज . फिरोज खान यांची संचालक म्हणून नियुक्ती केली .
3 ) हे काम पूर्ण होण्यास साधारणपणे किती कालावधी लागतो ?
> > लवकरात लवकर लिंगभेदानुसार होणारा अन्याय दूर व्हावा आणि मानवजात अधिक प्रगल्भ व्हावी ही मनोकामना ! ! म्हणूनच , आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व मिपाकर पुरुष , तरुण , बालक आणि आज्जे , पणज्जोबे , खापरपणज्जोबे यांना शुभेच्छा ! ! !
Download XML • Download text