EN | ES |

Text view

mar-41


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

* आता या हिशेबाने कर्ण , दुर्योधनाचा नेमका कोण लागतो ते मला कुणीतरी सांगावे . ; - ) पण निदान कर्णाचे कुळ आणि दुर्योधनाचे कुळ सारखेच असल्याने दानशूरतेच्या बाबतीत दोघे कमीअधिक नसावेत असा अंदाज . ; - ) हा वळवाचा पाऊस आहे म्हणून वादळी झाला नुकसान झाले . जेव्हा खरा मान्सून येईल तेव्हा पुण्याची अवस्था बघण्यासारखी होईल . नाले बुजवून , वाट्टेल तशी बांधकामे झाली आहेत , पाण्याचा निचरा व्हायला जागाच उरली नाहीये . . . . . . . त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती उद्भवणार हे नक्की . पुणे - हडपसर भागातील ससाणेनगर भागामध्ये आज ( बुधवार ) सकाळी एका तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला केला . हल्ल्यानंतर युवकानेही इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला . मिळालेल्या माहितीनुसार , संबंधित युवती संगणकाच्या क्‍लाससाठी गेली होती . यावेळी अंकुश सूर्यकांत इंगळवाड ( वय २५ , रा . हडपसर ) या युवकाने तरुणीवर चाकूने वार केले . या घटनेनंतर त्यानेही इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली . एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे समजते . दोघांवरही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून , पोलिस पुढील तपास करत आहेत . तरी त्याला हिंदवी साम्राज्याचा संस्थापक म्हणणे योग्य ठरणार नाही . लवासाला पर्यावरण मंत्रालयाची नोटीस दिली गेली आहे म्हणे हाच मुद्दा डोक्यात आला होता ! लवासा , जैतपूर , नव्या मुंबईला आंतर्राष्ट्रीय विमानतळ अजून काही प्रकल्प देशात इतरत्र असणारच . मग एकीकडे " मी मारल्यासारखे करतो , तू रडल्यासारखे कर " असे वागत दुसरीकडे " पर्यावरणवाद्यांना " काटशह देण्यातून देखील अचानक जाग आली का काय असे वाटले . . . सांगली - नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठमोठी झाडे तोडून बापट मळा उजाड केल्यानंतर तिथे आता काही वर्षांपूर्वी बांधलेले शोभिवंत कठडे तोडायला सुरवात केली आहे . त्यामुळे महापालिकेला येथे नेमके काय करायचे आहे तेच इथल्या नागरिकांना समजेनासे झाले आहे . गेल्या दोन वर्षांत बापट मळ्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली येथे दहा वर्षांत 24 लाख रुपये खर्च केले आहेत ; पण नागरिकांच्या खिशातून कररूपाने आलेला हा सारा पैसा वाया गेला आहे . एवढेच नव्हे ; तर तो कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खिशात गेला आहे . आता पुन्हा त्यासाठी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . त्यातून शिल्लक राहिलेली झाडे , कठडे तोडणे असे काम सुरू केले आहे . सांगलीत आमराईनंतर बापट मळा दाट झाडीने वेढलेला होता ; पण तो आता भकास झाला आहे . त्या बाबत आसपासच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत . या पुढे तरी बापट मळ्याचा विकास होणार आहे का ? गेल्याच आठवड्यात येथे मोठी झाडे तोडण्यात आली तेथील नागरिकांनी ती रोखून धरली ; पण तो पर्यंत बरीच झाडे त्यांनी तोडून टाकलेली होती . काही वर्षांपूर्वी बांधलेले कठडे कालपासून तोडण्याचे काम चालू आहे . ते ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बांधले होते . येथे हास्य क्‍लब चालवला जात होता . काही लोक या कठड्यावर बसून सहभोजनाचा आनंद घेत होते . तेच कठडे तोडण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे . या वरूनच महापालिकेला येथे उद्यान विकसित करायचे नाही तर झाडे तोडून त्याचे प्लॉट पाडून हा भूखंड कुणाला तरी द्यायचा घाट घातलेला दिसतोय . लवकरच त्यावर मोठे अपार्टमेंट किंवा मॉल उभारलेला असेल असे येथे बोलले जात आहे . निधी गेला कुठे ? गेल्या दहा वर्षांत बापट मळ्यात काही म्हणून सुविधा झाल्या नाहीत ; मग दिलेल्या निधीचे काय झाले ? त्याची चौकशी झाली पाहिजे , अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बसवराज ऊर्फ सियाराम पाटील यांनी केली आहे . झाडे आणि कठडेतोड थांबल्यास या भागातील नागरिक तीव्र आंदोलन कारतील , असा इशारा त्यांनी दिला आहे . शाळा अशीच असते . . तेव्हा एवढे कळत तर काही नसते पण नुकतेच धड पौगंडावस्थाही लागलेली नसते आणि धड बालपण्ही नसते . . मधेच लटकलेली पोरं बिचारी फिरतात / हुरळुन जातात मृगजळाच्या मागे . . . निव्वळ आकर्षण . . पण एकदा का दहावी झाली की मग कसले काय . . मग वाहु लागतात कॉलेजचे वारे . . . कॉलेजात जाणे म्हणजे कितीही भारी असले म्हण्जे . . ना युनिफॉर्म्ची कट्कट , . वेगळे विषय , वेगळे मित्र . . तरीही शाळा ती शाळाच . . . तिथली मजा तिथेच . . शाळे असताना जरी आपल्याला ते कळत नसले तरी नंतर मात्र खुप मिस कर्तो ना . . तीच सगळी आठवण आपल्याला करुन देते मिलींद बोकीलांची शाळा कादंबरी . . . अगदी समर्पक प्रसंगांसह . . म्हणजे खरं सांगु का मी जेव्हा वाचली ना तेव्हा तर मला वटले होते की चायला माझ्यासोबतचे प्रसंग यांना कसे माहीत . . . ज्यांनी वाचलीय ना त्याणा विचारा . . नाही , विचारा कशाला एकदा वाचाच ना . . . राव म्हणे दोघांलागुनी माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती तेधवा २४ मला वाटतं म्हणून मी नमस्कार करते . त्यांनी मोठ्या आवाजात आशिर्वाद द्यावा म्हणून नाही . नमस्कार केल्यावर त्यांच्या मनात सदिच्छाच येत असतील अस मला मनापासून वाटतं . वेळ : सकाळी १० . ३० ते दुपारी १२ . ३० स्थळ : अंकित बॅग हाऊस , फुले नाट्यगृहासमोर , गांधी रोड , अकोला अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विविध प्रकारांत अकरा पुरस्कारांवर नाव कोरत मराठी चित्रपटांनी आणि कलावंतांनी आपली मुद्रा उमटविली आहे . विशेष म्हणजे , यातले अनेक पुरस्कार विजेते मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित नसून त्यांच्या पहिल्याच प्रयत्नांना मोलाचे यश मिळाले आहे ! ' बाबू बँड बाजा ' या चित्रपटाला पदार्पणातील दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला असून , या सिनेमाने या प्रकारातील सुवर्णकमळही मराठीच्या नावावर केले आहे . सरोगसी या विषयावर व्यापकतेने प्रकाश टाकणा - या ' मला आई व्हायचंय ' ला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा आणि ' मी सिंधूताई सपकाळ ' ला परीक्षकांकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे . सामाजिक आशयावर आधारित सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ' चॅम्पियन्स ' ला मान मिळाला आहे . या पुरस्कारांबरोबरच मिताली जगतापला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( बाबू बँड बाजा ) , बालकलाकारांमध्ये शंतनू रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर ( चॅम्पियन ) , विवेक चाबुकस्वार ( बाबू बँड बाजा ) यांना पुरस्कार मिळाला आहे . कित्येक दशके आपल्या आवाजाची जादू कायम ठेवलेल्या सुरेश वाडकर यांना ' मी सिंधूताई सपकाळ ' साठी मराठी विभागात सर्वोत्कृष्ट गायक म्हणून , तर रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना ' मोनर मानुश ' या बंगाली चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे . इश्किया या चित्रपटाच्या लोकेशन साउंड रेकॉर्डिंगसाठी कामुद खराडे यांना पुरस्कार मिळाला आहे . मराठी यश . . . . . . . . . . . . . . मला आई व्हायचंय : सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा : रजत कमळ आणि एक लाख बाबू बँड बाजा : पदार्पणातील दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट : सुवर्णकमळ आणि . २५ लाख चॅम्पियन्स : सामाजिक विषयावर आधारित सर्वोत्कृष्ट सिनेमा : रजतकमळ आणि . लाख मी सिंधूताई सपकाळ : परीक्षकांकडून विशेष पुरस्कार : रजत कमळ आणि दोन लाख तसेच , सर्वोत्कृष्ट पटकथा ( अनंत महादेवन आणि संजय पवार ) : रजतकमळ आणि ५० हजार संवाद : संजय पवार : रजत कमल आणि ५० हजार मिताली जगताप : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( बाबू बँड बाजा ) : रजत कमळ आणि ५० हजार रुपये सर्वोत्कृष्ट बालकलाकार : शंतनू रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर ( चॅम्पियन ) , विवेक चाबुकस्वार ( बाबू बँड बाजा ) : रजत कमळ आणि ५० हजार रुपये विभागून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : सुरेश वाडकर ( मी सिंधूताई सपकाळसाठी ) : रजतकमळ आणि ५० हजार रुपये . ' राष्ट्रीय ' मध्येही दबंगगिरी - संवाद , गाणी आणि अभिनय या सगळ्याच बाबतीत प्रचंड पसंती मिळवलेल्या ' दबंग ' ने यावर्षीचे सगळे सिनेअॅवॉर्ड मिळवल्यानंतर , राष्ट्रीय पुरस्कारामध्येही सर्वोत्कृष्ट मनोरंजनपट म्हणून दबंगगिरी केली आहे . सुवर्णकमळ आणि दोन लाख रुपयांचा पुरस्कार ' दबंग ' ने आपल्या नावावर केला आहे . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . " महिन्यानुसार धार्मिक कार्ये " या - पुस्तकात " चैत्र " महिन्यातील धार्मिक कार्ये हा नवीन चॅप्टर घातला आहे . त्यात बरीच छान चित्रे घातली आहेत . मी काढलेल्या चैत्रांगणाचे फोटो आहेत . चैत्रगौरीचे फोटो आहेत . शाखेत एक धिरज नावाचे शिक्षक हि कविता फार छान म्हणायचे , जी मलाही फार आवडते मातृभुमी गान से गूंजता रहे गगन , स्नेहनील से सदा फुलते रहे चमन ! ! मी एकदम लांब घर बुक करणार होतो . . . . तिथे रेट २८०० होता . म्हणजे समजा area ७३५ चा असेल तर , 2058000 final रेट झाला . " अरे देवा ! हे काय झालं माझ्या हातातल्या कापडाचं . ठीकाय , पण अजून मी सावरून घेऊ शकते . हां . . पण त्या बाहुलीचं काय म्हणालीस ? " . . . या वेळी वैशाली सामंत म्हणाली की , . . . . . गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण शब्दरचनेला तितक्याच ताकदीचे संगीत देण्याचे आव्हान माझ्यासमोर होते . मागणी कमी होणार नाहीच आहे . . . उलट दिवसेंदिवस वाढणारच आहे . . . . अश्या परिस्थितीत मुबलक पुरवठा केला तरच किमती आटोक्यात येतील ! माझ्याकरता हा विषय संपलेला आहे . फक्त जपानपुरताच विचार करायचा म्हटला तर तुझी लेखमालिका निश्चितच चांगली वाचनीय आहे . माझा मोठा मुलगा दीर - जेठाच्या बरोबरीला आलाय . . . तरी दुरदेशीला गेलेला धनी अजुन परतला नाही . आजबाजुचे लोक आडुन आडुन चौकशी करतात की कारभारी कुठे गेलेत ? डोळ्यासमोर एकदम त्या प्रयोगशाळेच्या बाहेर असलेले खड्डे चमकले ! म्हणजे जॉर्ज अगदीच थट्टा करत नव्हता तर ! ! ! अगदी ते खड्डे कोणी वापरले नसतील पण त्या तोडीचा विचार अगदीच कुणा विद्यार्थ्याच्या मनात आलाच नसेल का ? म्हणून माझ्यामते ऋजु म्हणतात तसल्या कोणत्याही चाळणीची गरज वाटत नाहि . प्रत्येकाने इथे मत मांडावे . . स्वतःच्या स्टाईलमधेच मांडावे . . पं . वसंतराव देशपांडे यांचे जरा हटके गाणे " कोंबड्याची शान , माझ्या कोंबड्याची शान " ऐकले का कुणी . मस्तच आहे . कृपया प्रेमचंद और साँचा : भारत के प्रसिद्ध खिलाड़ी के पेज देखें गोविंद राम | वार्ता 20 : 01 , 29 अगस्त 2010 ( IST ) फेक प्रोफाईल बनवण हे एक पवित्र काम आहे . जसं एथिकल हॅकिंग असत तसच एथिकल फेकिंग पण . इतर फेक प्रोफाईल्स ओळखण्याकरता फेकची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं . एकदा सगळे मिश्रण बरणीत भरल्यावर किती वेळा आणि कसे हलवावे ? कधीतरी [ म्हणजे २००९ मध्ये ] पुण्यात " संगीत रंगीत कट्ट्याचे " जमवा . आम्ही खास इकडुन येऊ . . . { कंस माझे } माझे ( ओकांचे ) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला पटवण्यात अयशस्वी आहे . हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे . असे एकंदरीत अन्य ठिकाणचे आपले इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते . नाडीग्रंथांबाबत मी " नवसिद्धांताचा प्रवर्तक " नाही . मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत - हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही . ती माझी पात्रता नाही . ' प्रवर्तक ' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल . कारण नाडीशास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत . मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत . आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता . ह्याचे एकमेव कारण त्यातील ' भविष्य ' हा शब्द असावा . तो शब्द त्यात नसतां , तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती . आता आज बघायचे स्पेन विरुद्ध काय करतात ते . . . क्षीर धेनू सुखे , त्याजला भेटवा ऊठ बा माधवा , ऊठ बा माधवा जाता जाता - ह्या काव्यास सलिल कुलकर्णी यांनी छान चाल देली आहे आणि उत्तम गाईले आहे . कोणाकडे " डाउनलोड " साठी जोडणी ( Link ) असेल तर येथे द्यावी . बरेच दिवस मित्रांकडून ' अल्लाह के बंदे ' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो . " नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव " पासून " भिकार पिक्चर आहे , नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय " पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या , पण ' स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे ' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले . नसिरुद्दिन शहा , अतुल कुलकर्णी , सुहासिनी मुळे , विक्रम गोखले , झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी , रुखसार , सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज . चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या . ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे . मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात ( का शर्टात ? ) निराशाच पडली . अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे . विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी मिनिटांच्या वर भरणार नाही . सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही . सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून . एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही , बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे . नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत ' दिवार ' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या ' के के ' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे . मिळतीजुळती कसली ? आपण ' के के ' लाच पाहत आहोत असे वाटत राहते . असो . . . तर आता मूळ कथेकडे वळू . विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या ' भुलभुलय्या ' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र , सख्खे भाऊच म्हणाना . आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते . तिचाच मुलगा म्हणजे विजय . शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम . बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत . रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे . एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी , विषारी दारू , चरस , लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि ' भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता ' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे . तर ह्या दोघा जय - विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो . अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात . त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात . आपल्याच वयाच्या चार / पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात . वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते , त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो . जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात . इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो . चोरी , खून , हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते . बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २० - २२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि ' के टी ' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात . जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते . ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा . भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते . केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते . ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते . एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या ' के टी ' चा खून करतात . खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते , ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते . एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात . काही वर्षात ( म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी ) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात . जुना मित्र रमेश ( झाकीर हुसेन ) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात . घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो . ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे ( अतुल कुलकर्णी ) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो , पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही . अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे . इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ . . . आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते . ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या ( अंजना सुखानी ) चे आगमन , हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते . चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास ! ! विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे . कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते . चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते . याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे . हा याकुब , हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो . गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला , विकृत हसणारा , बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार ? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे . अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही . तात्पर्य काय तर ' दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ . ' बहुत रोचक लगी जयपुर यात्रा आप यूँ ही यात्रा करते रहें ताकि हमे सुन्दर च्र्तांम्त पढने को मिलते रहें धन्यवाद् + लिहीत रहा . प्रतिक्रिया आल्या नाहीत तरी वाचणारे लोक आहेत . मुळात व्यक्ती म्हणजे तरी काय ? जनुके आणि संस्कारांचे गुलाम यंत्र ! फ्रॉईडने इड , इगो आणि सुपरइगो असे मनाचे तीन भाग केले . इप्सित ध्येय प्राप्तीसाठी ( उदा . मूत्रविसर्जन ) इड आतुर असते . ध्येय नैतिक आहे की नाही ( उदा . सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करू नये ) ते इगो ठरवितो आणि नैतिकतेच्या व्याख्येत बसूनही ध्येय मिळविण्याचा मार्ग ( उदा . स्वच्छ्तागृह ) सुपरइगो शोधतो . कार्ल सगान यांच्या मते हे तीन भाग ढोबळपणे सरिसृपांपासून मिळालेला मेंदू , सस्तन प्राण्यांपासून मिळालेला मेंदू आणि मानवजातीत नव्यानेच निर्माण मेंदू असे कल्पिता येतात . आपली नैतिकतासुद्धा स्वार्थाच्या उत्क्रांतीतूनच बनली आहे ना ? ' नव्या ' परिस्थितीत ती ' वेगळी ' वागू शकते . पकडले जाण्याची भीती असल्यामुळेच तर जनुके नीतिमान असतात . शशशृंगासारख्या ' नव्या ' परिस्थितीत ' नवी ' वागणूक करण्याची कुवत जनुकांमध्ये नसते ( त्यांच्या मृत्यूमुळेच उत्क्रांतीची दिशा ठरते आणि प्रजाती नव्या परिस्थितीला तोंड देण्यास शिकते ) . ( विशेषत : मानवाचा ) मेंदू मात्र , सजीवाच्या आयुष्यादरम्यानच , नव्या परिस्थितीत स्वार्थ मिळविण्याचे नवे मार्ग शिकतो . ज्याला जसे वाटते / रूचते तसे त्याने / तिने करावे . यातून काही सिद्ध वगैरे होते असे वाटत नाही . त्यात नवीन काय करू शकते कॉंग्रेस सरकार . शेम शेम . खूप दिवस झालेत , ते अजून नाही आले मला तगमग वाटते आहे सखी ! माझ्या हृदयात काहीबाही येते आहे . . . लेख वाचताना अंगावर नखशिखांत काटा उभा राहिला माझ्या पण ज्याच्या घरात हि व्याधी आहे त्याचं काय . मी अस म्हणत नाही कि tonnes मध्ये सहानुभूती व्यक्त करा अगदी पण निदान त्या कुटुंबाला एक आपण मोरल सपोर्ट तरी करू शकतो कि नाही . बर हे झाल त्या कुटुंब बद्दल पण ह्या रोग्यावर उपचार करणाऱ्या जे . जे . हॉस्पिटल च्या डॉक्टर अमर सुरजूशे ह्या स्कीन स्पेशालीस्टची किती लोकांनी दखल घेतली . प्रोजेरिया रिसर्च फाऊंडेशन सारखी एक अख्खी संस्था कार्य करते तिचा पत्ता , फोन नंबर वैगैरे वगैरे आपल्या संग्रही असू द्यावे असे कोणालाही वाटू नये हि खेदाची गोष्ट आहे . साध गुगलिंग तरी केल असेल का कोणी . भुत्तोंनी ती बॅग ख्वाजा झैनुद्दिनना दिली पण त्यांना काळजी वाटतच राहिली . त्यांच्या माहितीप्रमाणे रोख पैशाच्या बदल्यात नो - डाँग प्रक्षेपणास्त्रे बनविण्याचे तंत्रज्ञान एवढाच व्यवहार होता . पण लष्कराला कांहीं विचारल्यावर ते बोलतच नसत . लष्कराचा अर्थसंकल्प गुप्त होता पंतप्रधानांनाही माहीत नव्हता . एवढेच काय पण लष्कराच्या खरेद्यांची माहितीही मंत्रीमंडळाला नसायची . KRL तर आणखीच गूढतेच्या वातावरणात असायचे . बेनझीरबाई कडेकडेलाच असायच्या . त्यांची लष्कराला अथवा KRL ला कांहींच उपयुक्तता नव्हती असेच त्यांना वाटू लागले होते . कांहींही विचारले तर खानसाहेब , झियाउद्दीन मुशर्रफ तिकडे बघत आहेत असेच उत्तर मिळे . यात आता ISI सुद्धा सहभागी झाली होती ISI च्या ' चोरी - चोरी ' खरेदी विभागाची जबाबदारी असलेले मे . . शुज्जात आता या प्रकल्पाच्या प्रमुखपदी नेमले गेले होते . नागपूर - & nbsp राज्य वनविभागामधील 24 विभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत . त्यात नागपूर सामाजिक वनीकरण विभागात उपसंचालक पदावर कार्यरत असताना झालेल्या गैरव्यवहारात गुन्हा दाखल झालेले विश्‍वजीत मित्रा यांची बदली उपसंचालक सामाजिक वनीकरण भंडारा येथे झाली आहे . त्यांची गेल्याच वर्षी चंद्रपूर येथे बदली झाली होती . गैरव्यवहारात अडकलेल्या या अधिकाऱ्यांची सलग दुसऱ्याच वर्षी स्थानांतरण करण्यात आल्याने विभागात उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे . सामाजिक वनीकरण आणि जलसंधारण विभागात समन्वय नसल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होते . गैरव्यवहारात अडकलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्याला दोन वर्षांत दोनदा बदलीचे आदेश काढले आहेत . नागपूरचे विभागीय वनाधिकारी ( योजना ) एस . व्ही . आलुरवार यांची बदली उपसंचालक सामाजिक वनीकरण गडचिरोली येथे झाली आहे . या पदावरील एच . एच . दहीवले यांची बदली यवतमाळ येथे विभागीय वनाधिकारी ( मूल्यांकन ) येथे झाली आहे . मित्रा यांची बदली झालेल्या भंडारा येथील सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक यु . पी . पाटील यांची या पदावरील नियुक्ती रद्द केली आहे . प्रश्न काय आहे ? बाहेरील लोकांमुळे जास्त घाण , गुन्हे होतात असा आहे का ? पण त्याला काय करणार ? किती पोलीस ठेवणार ? पोलीसांचा पगार कोण देणार ? मुंबईतल्या सगळ्या लोकांनी खूप दानधर्म करून खाजगी प्रमाणावर या गोष्टी बंद करण्याची तजवीज केली तरच जमेल . किंवा गुन्ह्यांना , घाण करणार्‍यांना कडक शिक्षा ! शेवटी मारामारी करून काही होणार नाही . सरकारकडून तरी किती अपेक्षा ठेवणार ? ते कर वाढवतील ते द्यायला आवडेल का ? असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा उगा खोड्या काढी मज सोड ना | | धृ | | अपर पुलिस महानिदेशक कानून व्यवस्था ब्रजलाल ने बताया कि चौथा चरण पहले के तीनों चरणों की अपेक्षाकृत काफी शांति पूर्ण रहा है उन्होेंने बताया कि कुछ स्थानों पर छिटपुट घटनाएं हुई हैं उन्होंने बताया कि आज मतदान से सम्बन्धित घटनाएं प्रदेश के 11 जनपदों में हुईं आता इंटरनॅशनल स्टार झालात , तेव्हा ओळख ठेवा , साहेब ! पर्यावरणाचे रक्षण करणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे , तसेच प्रकल्पांना विरोध करणार्‍यांचीदेखील आहे . विरोध राजकीय हेतूने प्रेरित नसेल तर जनतेचा पाठिंबा मिळतोच मिळतो . काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये कार्गील या विदेशी कंपनीला मीठ निर्माण करण्यासाठी कच्छ्मधील फार मोठी जमीन देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता . या व्यवहारामुळे सरदार पटेलांनी पुढाकार घेऊन उभारलेले कांडला बंदर नष्ट होणार होते , तसेच स्थानिक मिठागार कामगारांचे जीवन वार्‍यावर उडणार होते . या प्रकल्पाविरुद्ध जनतेने आणि पर्यावरण संरक्षण समितीने एकत्रीत लढा दिला आणि अखेर सरकारला नमावे लागले . पण असे असले तरी तशा प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचे " पर्यावरण " हे एक प्रभावी हत्यार बनले जाणार नाही हे पाहणेदेखील फार गरजेचे आहे . ऍस्पिरिनचा रेणू शरिरातील सायक्लो - ऑक्सिजनेझ नावाच्या एन्झाइमची क्रिया कमी करतो . त्यातून त्याचे शरिरावर परिणाम होतात . > > जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन " खो बैठी है " नैतिक , कौटुंबिक , सामाजिक , आध्यात्मिक पातळीवरची कारणे त्यामागे असतात . मुळातच व्यसनापासून लांब असलेल्याला व्यसनाधीन होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत . खरा प्रश्‍न हा त्यामध्ये अडकलेल्यांचा असतो . सिगारेट , गुटखा , दारू यापैकी कुठलेही व्यसन असलेल्या व्यक्तीला हे पदार्थ स्वास्थ्याला हानिकारक आहेत हे नक्की माहीत असते . त्याचा अनुभवही अधूनमधून येत असतो . तरीही ती गोष्ट सोडता येत नाही . " कळते पण वळत नाही ' अशी स्थिती असते . अनेक जण दारू , सिगारेट सोडण्याचा वारंवार निश्‍चय करून , आपल्या जिवलगांना व्यसनमुक्त होण्याच्या आणाभाका देऊनही यातून बाहेर पडू शकत नाहीत . एकीकडे व्यसन वाढत जाते आणि त्याचबरोबर दुसरीकडे एखादी गोष्ट सोडू शकल्याचे शल्य वाढत असते . त्यामुळे मनात खोलवर नैराश्‍य निर्माण होतं . निराशेच्या या गर्तेतून बाहेर येण्यासाठी मानसिक सामर्थ्याची गरज असते , आत्मविश्‍वास आणि जिद्दीची गरज असते . दारूमुक्त होण्याची मनापासून इच्छा असणाऱ्यांना दारूमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून मानसिक आधार दिला जातो . तसेच " ऍव्हरजन थेरपी ' दिली जाते . त्यामध्ये " डायसल्फिराम ' सारखी औषधे दिली जातात . या औषधांचे शरीरात जोपर्यंत अस्तित्व असते तोपर्यंत दारू प्राशन केल्यास प्रचंड शारीरिक त्रास होऊ शकतो . त्यामुळे दारूपासून लांब राहण्यास मदत होते . या ब्लोग वरील सर्व कविता , गाणे आणि लेख संग्रहित आहेत मराठी कविता प्रेमींसाठी येथे एकत्र केल्या आहेत . कोणत्याही प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा वा कोणाच्या भावना दुखावन्याचा उद्देश नाही . जेथे शक्य झाले आहे तेथे सर्व लेखक कवींची नावे दिली आहेत . चुकून एखादे नाव राहीले असल्यास कवितांवर कोनाचा हक्क असल्यास कृपया लक्षात आणून द्यावे ही विनंती . मराठी कविता गाण्यांच्या प्रेमींसाठी मराठी भाषेतील गोडी सर्वांना अनुभवता यावी यासाठी हा प्रयत्न . सूचनांचा जरूर जरूर विचार केला जाईल . - नामदेव बामणे . काल जे शर्माजींनी सांगितले होते ते खरे आहे का ? प्रश्नच मला टोचत होता , मी विचार केला की खरं खोटे आपण स्वत : शोधायचे त्या तयारीला लागलो , दुपारी कामावरुन आल्या आल्या प्रथम कुच केली ती त्या रोडवरील माझ्या माहीतीच्या पण तेथे पुर्वीपासून राहत असलेल्या रामावतार कांका कडे मी नमस्कार करुन त्यांच्या सोबत बोलत बसलो गल्ली ते दिल्ली ह्या सर्व विषयांवर बोलून झाल्यावर मी मुळ मुद्द्यावर हात घातला , " काका , आप यहा शर्माजीं को कबसे जानते हो ? " काका " अरे अपने शर्माजी जो तुम्हारे साथ रहते है वहीं ना , उन्हे तो मै काफी अरसे से जाणता हूं . . . कम से कम १० साल से , क्यूं क्या बात है ? कोई परेशानी है क्या उन्ह से ? अरे उन्ह की किसी भी बात का बुरा मत मान ना बेचारा सरल आदमी है , बस किस्मत का मारा है , नहीं तो यह भी आज संघटन मैं काफी उप्पर तक पोहच जाता " माझा विश्वास पक्का झाला मी त्यांना अजून खोदुन विचारले की " क्या हूआ उन्ह के साथ ? " काका " कुछ नहीं बेटा यह सब सत्ता तथा अधिकार की माया है बाकी कुछ नहीं , कुछ साल पहले यह कुमाऊं से यहा आया था , बडे बडे विचार तथा सपने मन में रखकर , खुद एक पेशे से शिक्षक था यह यही एक स्कुल में बच्चों को पढाता था , लेकिन एक दिन एक नेता की बातो में गया , तथा काम छोड के उस के आगे पीछे घुम ने लगा पर यह था होशियार इस कारण जल्दी ही ऊसने अपनी जगह बना ली थी , पर यहा प्रांत के कुछ लोगों कों यह रास नहीं आया तथा झुठेमुठे किस्से संघटन में इसके नाम से फैला दिए तथा एक दिन तो कुछ लोगोंने उसे पिटा भी . तब कही जा कर यह संघटन से बाहर हो गया खुद ही , यह तो अपने गांव वापस जाना चाहता था उसी समय पर राजींव जीं के गुरू तथा भाई प्रेमप्रकाश जीं ने उन्हे जाने नही दिया तथा उसे आगे कुछ काम देने का वादा कर कर अपने साथ यही धर्मशाले में जगह दी , पिछले सालों में ना उसे काम दिया ना उसकी कोई सुध ली . . . दो टाईम का भोजन यही धर्मशाला में मिलता ही था तथा एक दिन उसकी बुढीं मां भी चल बसी वहा गांव मैं तो यह रह गया अकेला ब्रम्हचारी बनकर अपना जिवन निठ्ठलो कि तरह निकाल रहा है बचे हूंये जिंदगी के पल . अभी कुछ दिन पहले ही बता रहा था उसे यकीन ही नही तो विश्वास अभी है की प्रेमप्रकाश ही वह व्यक्ती था जीसने उसे पिटवाया तथा संघटन से बाहर करवा दिया . . . मुझे तो विश्वास था ही मै उसे भी अच्छी तरह जान ता हूं थोडा लालची किस्म का आदमी है यह प्रेमप्रकाश . . . पर बेटे तुम्हारा काम कैसा चल रहा है ? तनख्वा तो समय पर मिल रही है ना ? " मी म्हणालो हो सगळ व्यवस्थीत आहे , तिथून बाहेर पडलो , हरिद्वार ला आल्या पासून आज पर्यंत च्या घडामोडी वर पुन्हा पुन्हा विचार केला संघटनेत माझी ओळख करुन देताना राजीव जीं तथा इतर व्यक्तीनीं केलेली माझी स्तुती मी जरा वेगळ्याच नजरे ने पाहण्याचा प्रयत्न केला एक निश्चय करुन घरी परतो . प्रत्येक वादविवाद स्पर्धा , काव्य स्पर्धा यात मी आणि रेवा नाही हे कधीच नाही झाले . आमच्या बाई किव्हा आंबेकर सर आवर्जुन आम्हाला भाग घ्यायला लावायचे . तुझं आणि माझे एक साधेसुधे स्वप्न स्वत : च्या पायावर उभे रहायचे म्हणजे स्वंयसिध्दा व्हायचे . आपले आंबेकर सर आमच्यात या बिजाला रुजवले . ते शिकवण्यासोबत जगातल्या घडामोडी , सामाजिक जाणिव सुनांना लेकींना होणारा सासुरवास आणि विषेश म्हणजे सरांच्या मुलीचा हुंडाबळी झालेला . . . . . . . . अशा अनेक गोष्टी ते सांगत असत . आमचे खेडेगाव होते खेड्यातच लहाणपन गेले माझे . किती विलोभणीय ते गाव आमचे . . झुळझुळ वाहणारी नदी आणि नदीच्या किना - यावर ते माझ्या विठुचे मंदीर . नदीच्या पलिकडे माझी शाळा होती . शाळेतले ते दिवस तूझ्या आठवाशिवाय पूर्ण होणारच नाही गं . . . आपण काय ठरवले होते , जगात जे काही आनंद आहे तो आपल्या ओंजळीत साठवायचा आणि देता येइल तितका आनंद ईतरांना द्यायचा , हे करीत असतांना आपण आपले क्षितीज देखिल ठरवीले होते . . किती सिमीत आणि समाधानी होते ते . . . . . आपल्याला फ़क्त स्वयंपूर्ण व्हायचे होते . आणि आमच्यात ही भावना रुजवायला आमचे सर कारणीभुत होते . . . जगाचे नियम चालीरिती याही आमच्या कल्पनेत विस्त्रुत झाल्या त्या सरांमुळेच . आपण दोघिंही MSc झालो . मी गावाजवळच नागपूरला साधासा व्याखाता या पदाव्र नियुक्त झाले . पण तूझ्या घरच्यांनी तूला लग्नबंधणात बांधले . ईतके शिकू दिले आणि काय साधले तुझी कुशाग्र बुध्दी उपयोगात यायला हवी होती ना . किती दूर गेलीस तू गावापासून . उन्हाळ्यात भेट व्हायची . निराश दिसत होतीस . चेह - यावर पूर्णत्वाची एकही रेष नव्हती . मला वेदना झाल्या गं . मी काय करु शकत होते . . . कळलेच शेवटी तूला रहावलेच नाही . . . . . . . . सगळ दुख माझ्यापूढे उघड केलस . . . . तूला जायचे नव्हते तिकडे पण आई बोलली तूझी जागा आता नव - याजवळच . जावे लागले तूला . माझेही लग्न झाले . रोहीतसारखा संमजस पती मिळाला , राहुलसारखा लोभस मुलगा आहे आणि माझ्या आवडत्या क्षेत्रात मी काम करते आहे आणि माझे छंदही जोपासते आहे . माझ्या यशाला सहकार्य देतो मला रोहीत प्रत्येक वेळेस आणि पाठीशी खंबीरपणे उभा असतो . . मी भाग्यवान समजते स्वत ; ला राजे ! स्पाईस मोबाईल घ्या . बॅटरी खूप वेळ चालते . अवान्तर : रच्याकने म्हणजे काय आणि अनुस्वार कसा द्यावा . झुलेलाल आपला लेख जर त्या दुसर्‍या नियतकालिकाने छापला नसेल तर तो मायबोली दिवाळी अंकासाठी अवश्य विचारात घेतला जाईल . जर तो लेख दुसर्‍या एखाद्या ठिकाणी प्रकाशित होणार असेल तर तो मायबोली दिवाळी अंकात प्रकाशित करण्याने त्याच्या कॉपीराईट मधे ढवळाढवळ होईल . सातारा - कास पठारावर कोणतेही खासगी वाहन उभे करण्यास मनाई असावी . स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करावेत . खाद्यपदार्थ , पाण्याच्या बाटल्या इतर टाकाऊ वस्तू पठारावर नेण्यात येऊ नयेत . पुष्पवनस्पतींचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करावी , अशा महत्त्वपूर्ण सूचना आज ( बुधवार ) पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आल्या . याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल , अशी माहिती उप वनसंरक्षक एस . बी . शेळके यांनी दिली . कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम तोंडावर आला आहे . ऑगस्ट , सप्टेंबर ऑक्‍टोबर या कालावधीत गेल्या वर्षी सुमारे सव्वालाख पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली होती . या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी आज वन विभागाच्या पुढाकाराने श्री . शेळके यांच्या कक्षात बैठक झाली . या बैठकीत या सूचना करण्यात आल्या . सहाय्यक उपवनसंरक्षक एम . एन . पवार , तसेच विविध पर्यावरणवादी संस्था , संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते . गेल्या हंगामात एक लाख ३० हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट दिल्याची माहिती दिली . या सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीत दुचाकी , लहान - मोठ्या चारचाकी मिनीबसेस अशी सुमारे २६ हजार वाहने पठारावर आली होती . यावर्षी येणारे पर्यटक वाहनांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे , असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले . देणगी कोणाला द्यायची यात काही चॉईस असणार आहे का ? की संयुक्ता समिती ठरवेल ? उदा - मला जर अंधशाळेलाच " स्पेसिफि़क " मदत करायची असली तर ? आणि इथल्या इथे भारतात चेक सुपूर्द करणे सोपे पडेल . मी रक्कम तुम्हाला कळवते . महिला दिन विशेष मध्ये तुम्ही अ‍ॅड करु शकता . रकमेच्या स्वीकाराची पावती प्रत्येक देणगीदाराला मिळू शकेल का ? टोटल रकमेच्या विनीयोगाचा हिशेब देणगीदाराला मिळु शकेल का ? त्यात काम करणारे एक तर अतिशय मग्रुर , पुस्तके म्हणजे वैयक्तिक संपत्ती असल्यासारखे असतात किंवा अगदीच दीन दुबळे गरिब आणि तंत्रज्ञानाशी चुकूनही संबंध आलेले असतात . पुण्याच्या भांडारकर प्राच्यचे पुस्तकाचे दालन खरं तर घरा घरात पोहोचले पाहिजे असे आहे . मला वाटले की आत्ता काही घाइ नाही आहे . आपण आपले पोट भरून , निवांत ढेकर देत , चर्चा करतोय पण मला वाटते की पोट भरलेल्या जनतेच्या " प्रचंड रोषामूळे " सरकारचे उपाशी जनतेकडे दुर्लक्ष् नको म्हणून् माझा प्रतिसाद . वरील इंग्रजी परिच्छेदाचा परचक्र , परधर्मीयांचे आक्रमण , वगैरे मुद्द्यांशी संबंध कळला नाही . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीचे पडघम वाजू लागले आहेत . ऐन दिवाळीच्या रात्री ते मुंबईत उतरतील . भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान वृद्धिंगत होत गेलेल्या , परंतु अधूनमधून छोट्या - मोठ्या कारणांनी कटुतेची पुटेही चढणार्‍या संबंधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने या भेटीकडे पाहिले जात आहे . अलीकडेच भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगास मारक ठरणारे काही निर्णय अमेरिकेने घेतले . एच१बी आणि एल१ व्हिसाच्या शुल्कात केलेली वाढ , इन्फोसिससारख्या भारतीय कंपनीबद्दल केली गेलेली टिप्पणी , आउटसोर्सिंगसंदर्भात स्वतः ओबामांनी घेतलेली विपरीत भूमिका या गोष्टी अजून विस्मरणात गेलेल्या नाहीत . भारत आणि अमेरिका संबंधांना अनेक मिती आहेत . उभय देशांतील व्यापारी संबंध , बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील गुंतवणूक , व्यापारउदिमातील त्यांचा शिरकाव ही एक बाजू . जागतिक दहशतवादासंदर्भात भारत पाकिस्तानसंदर्भातील अमेरिकेची भूमिका , हेडलीसारख्या दहशतवाद्याच्या प्रकरणाची हाताळणी आदी दुसरी बाजू आणि अणुकरार तसेच डीआरडीओ , इस्रो , बार्क आदी महत्त्वाच्या भारतीय संस्थांच्या संशोधनकार्यासंदर्भातील अमेरिकेचा हातभार ही तिसरी बाजू . अशा काही गुंतागुंतींच्या गोष्टींमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात सुसंवाद आणि सहकार्य असणे हे नेहमीच दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे . मात्र , चीनचा आणि भारताचा दक्षिण आशियात वाढू लागलेला प्रभाव लक्षात घेता भारत - पाकिस्तान आणि चीन हे एकत्र आले तर अमेरिकेच्या महासत्तापदाला धोका संभवू शकतो हे कळून चुकल्याने अमेरिकेच्या भारत , चीनसंदर्भात नीतीमध्ये नेहमीच सावध पवित्रा अवलंबला जाताना दिसतो . चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध फार मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षांत वाढीस लागलेले आहेत . अमेरिकी कंपन्यांनी चीनच्या प्रचंड बाजारपेठेकडे नजर वळवलेली आहे , तर चिनी वस्तूंनी अमेरिकेची आयात बाजारपेठ जवळजवळ काबीज केलेली आहे . भारतात तर अमेरिकेचा हस्तक्षेप आता सरकारी धोरणे आणि विचारप्रणालीवर प्रभाव टाकण्यापर्यंत वाढला आहे . अणुकरारासंदर्भात या देशात उठलेले राजकीय वादळ आठवा . भारतीय राजकारणावर अमेरिकेचा प्रभाव वाढला आहे असे दिसून येईल . जगाच्या इतिहासात आजवर युरो - अटलांटिक क्षेत्राचा फार मोठा प्रभाव इतर देशांवर असे . हे चित्र आजकाल पालटत चालले आहे आणि आशिया खंडामध्ये जागतिक महासत्ता आज ना उद्या उदयास येऊ घातल्या आहेत , याची जाणीव अमेरिकेला निश्‍चित आहे . त्यातून येथील आपला प्रभाव अधिक ठळक करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाल्याशिवाय राहणार नाही . ओबामांची भारत - पाकिस्तान भेट ही केवळ सुट्टी घालवायला दिलेली भेट नाही . तिला या सार्‍यांची पार्श्वभूमी आहे . त्यांच्या भारतदौर्‍याच्या काळात काश्मीरमध्ये घुसखोरी करून घातपात घडवण्याचा दहशतवादी संघटनांचा डाव आहे असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी नुकताच दिला . काश्मीरमधील वातावरण बिघडवून ओबामांना त्यावर भाष्य करण्यास आणि जागतिक व्यासपीठावर भूमिका मांडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न फुटिरतावादी निश्‍चित करतील . एकविसाव्या शतकात अमेरिकेसाठी भारताची मैत्री अपरिहार्य आहे , असे ओबामा नेहमी जरी सांगत असले , तरी अनेक विषय असे आहेत , ज्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणे अमेरिकेला नक्कीच कठीण जाणारे आहे . त्यामुळे गुळमुळीत आणि संदिग्ध भूमिका घ्यायची , घनदाट मैत्रीचा बहाणा करायचा , पुतना मावशीचे प्रेम दाखवायचे आणि आपला प्रभाव कायम राहील याची तरतूद करायची , हे नेहमीचे तंत्र आजवरच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच ओबामांनाही अवलंबणे भाग आहे . त्यामुळे त्यांच्या भारतभेटीतून भारताच्या झोळीत खूप काही पडेल अशी अपेक्षा करणेच व्यर्थ आहे . निदान भारताच्या निर्यात व्यवहाराला उपकारक ठरेल , आउटसोर्सिंगवर अवलंबून असलेल्या येथील उद्योगांच्या अस्तित्वावरचा घाला टळेल , अश्वमेधाच्या तयारीत असलेल्या भारतीय कंपन्यांना साह्यकारी ठरेल , या दृष्टीने उभय देशांमधील काही गुंते तरी ओबामांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सुटावेत . जागतिक दहशतवादाच्या उच्चाटनाचा मार्ग भारतातूनच जातो याचे भान ओबामांना आले तरी पुरे . मधुर लगा यह सुनना दो बार सुना और तनाव ? जाने दीजिए , वह क्या होता है ? : ) घुघूती बासूती पैशाच्या साठ्यावर लक्ष असलं , तर साठा होतो पण मनाची एक बाजू बधीर ` होवून जाते ; ती म्हणजे संवेदनेची . अशा माणसाचा आवाजच मोठा होवून बसलेला असतो . मग असा माणूस सहानुभुती दाखवितो तेव्हा , मदत करतो तेव्हा ' मी करतो ' चा तो आवाज असतो . आस्था , संवेदना , सह - अनुभुती , संवाद असं काही जर माणसात राहिलं नाही , तर , मग आर्थिक सुबत्ता काय कामाची ? आपले आडाखे नेहमी बरोब्ररच असायला पाहिजेत , आपल्याला नुकसान शक्यच नाही असं वाटणार्यााला नियतीचा विसर पडलेला असतो . कलावंताला अशा ' फायदेदार ' माणसाची करूणा वटत असते . मग तो कलावंत अशा माणसासाठी ईश्वराला साकडं घालतो - दो और दो का मेल हमेशा चार कहां होता है सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला हे प्रत्येकाच्या समाजाच्या पद्धतीवर झाल . . . पण जिव नसलेला देह जतन करण आणि त्याकरता होणार्‍या यातना मी फार जवळून बघितल्या आहेत . गेल्या शनिवारी आमच्या बिल्डिंगम्धला एक मुलगा वर्षाचा कराटे क्लास बरोबर पिकनिक ला गेलेला , अर्नाळ्याला रिसॉर्ट्च्या स्विमिंग पूल मध्ये बुडुन मरण पावला , त्याचे नातेवाईक चेन्नई वरुन सोमवारी येइपर्यंत देह भगवती मध्ये शवागारात ठेवलेला , आधीच त्याचे पोस्टमार्ट्म झालेले आणि नंतर तो देह ठेवणे दिवस , , कदाचीत मी बोलतोय हे या विषयाशी संबधीत नसेल पण राहावल नाही म्ह्नून मांडल - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - तेज तम अंस पर कन्ह जिमि कंस पर त्यों म्लेंछ बंस पर सेर सिवराज है जय भवानी , जय भवानी जय शिवाजी , जय शिवाजी अतिशय शांतपणे समाधानाने , परमेश्वराचे नामस्मरण करीत , मृत्यूला सामोरं गेलेली , , अवघ्या जन्माचे सोनं झालेली , भक्तियोगी . अनेक धन्यवाद केदार जोशी . इंडेक्स फंड माहीत नाही , गुगल करते . तुम्ही सांगीतल्याप्रमाणे आताच विकत नाही . हे किती वर्षे ठेवायचे ते कसे ठरवायचे ? आमचे सगळे SIP आहेत . - Franklin India Bluechip Fund - Growth , HDFC Growth Fund , Reliance Diversified Power Sector Fund , SBI Magnum Sector Umbrella Contra Growth , Franklin Prima Plus Growth . SIP करणे जास्त चांगले की - वर्शांच्या मुदतीने ठेवणे ? शिवाय , गेल्या वर्षी SIP चालू केले असतील आणि आता या वर्षअखेर परत गुंतवणुक करायची असल्यास कुठे करावी ? मार्गासनी नावाच्या फाट्यावर " तुमचा STOP आला " म्हणत कंडक्टरने आम्हाला ऊतरवले . इथुन पायथा कि . मी . . . . दुसरं काही नसलं तरी एक पानपट्टी मात्र होती . गोगटेंच काम झालं . " अता मी कमी केलेय " म्हणत चैतन्य कांडीचा झुरका त्याने मारला . पायथ्यापर्यंत जायला वडाप मिळते असे पानपट्टीवाल्याकडून कळले . १५ - २० मिनिटे झाली तरी वडाप काही येईना . शेवटी काय , चालायला लागलो आणि रा़जगडाची लांबूनच पहाणी करू अशी चिन्हं दिसू लागली . त्यात समीरच्या सिगरेटची कीक , दुसर्‍या धूडाचं अर्धा मैल चालणं आणि सकाळचे वडे यांमुळे दोघाना निसर्गाने जोरात पुकारले . रस्त्यावरचे साचलेले पाणी आणि पिण्यासाठी आणलेली पाण्याची रिकामी बाटली यावर दोघांची ( विचित्र ) नजर पडली . उरली एकच गोष्ट ती म्हंजे " आडोसा " . ती मिळायच्या आधीच एक " वडाप " अवतरली आणि माझी पाण्याची बाटली वाचली . कुं ( गुं ) जवणीला पोहोचेपर्यंत ओढे लागले . मंदार ( मोने ) आणि समीर ( गोगटे ) ने ओढ्यांच्या पुलावरून जाताना माहेरवासीण जशी सासरी परत जाताना " परत कधी यायला मिळेल ? " अशा भावनेने बघते , त्याप्रकारे त्या वहात्या ओढ्याकडे पाहिले " पुढे अशी जागा कधी मिळेल ? " . गज़लेतील प्रत्येक ओळीच्या मात्रा समान आल्याच पाहिजेत . . गज़ल कधीही अक्षरछंदात लिहिली जात नाही . गज़लेतील ओळीतील अक्षरांची संख्या महत्वाची नाही . . अक्षरगणवृत्तात गज़ल लिहिल्यास आपोआप सर्व ओळीतील मात्र समान येतातच . . मात्रावृत्तात गज़ल लिहिल्यास अक्षरांचा क्रम जरी ओळी - ओळीत वेगवेगळा आला तरी मात्रांची संख्या समानच असायला हवी . " आत्ता भजी आन ताक घ्या . . खाली चाललुया म्या . . रातचा यील गडावं . . . तवर फिरा . . पर सांजंचं द्येवळात बसा . . किडं जनावरं लय हिथं . . बिबटंबी आलवतं मागं " तर हे ठीक आहे का ? काही कमी जास्त केले पाहीजे का ? प्रशांत हिंदळेकर मालवण - & nbsp येथील पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित भूखंड गेली वीस वर्षे अविकसित राहिल्याने शहराचा विकास पूर्णत : खुंटला आहे . आरक्षित भूखंड विकसित करण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने तसेच पालिका " ' वर्गात मोडत असल्याने यासाठी आवश्‍यक खर्च करण्याची परिस्थिती नसल्याने हे भूखंड विकसित झालेले नाहीत . शहराचा कायापालट करण्यासाठी पालिकेच्या वतीने विकास आराखडा तयार केला . त्यानुसार 63 भूखंड आरक्षित झाले . यातील काही भूखंड पालिकेने विकसित केले , तर 45 भूखंड गेली वीस ते बावीस वर्षे अविकसितच राहिले . या उर्वरित भूखंडातील काही भूखंड हे खासगी संस्थांमार्फत , तर काही पालिकेच्या वतीने विकसित करायचे आहेत . विकास आराखड्यातील भूखंड विकसित करण्यासाठी शंभर टक्‍के खर्च झाल्यानंतर 50 टक्‍के अनुदान दिले जात होते मात्र शासनाने हे अनुदान देण्याचे बंद केल्याने भूखंड अविकसित राहिले आहे . परिणामी शहराचा विकास खुंटला आहे . आरक्षित केलेल्या भूखंडात बालोद्याने तसेच विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत . गेली अनेक वर्षे हे भूखंड आरक्षित आहेत . " मला सांग , हे ऍडमिनिस्ट्रेटरकडून केलं गेलंय , की हॅकरकडून हे तुला कळू शकेल ? " रमेश विचारत होता . " होय , पण मला त्यासाठी कंपनीच्या नेटवर्कमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर लॉगिन करावं लागेल . " " त्याची काळजी नको . " शिंदेंनी आश्चर्यानं रमेशच्या चेहर्‍याकडे पाहिलं . रमेशनं फोन बाहेर काढला आणि कॉन्टॅक्ट्स लिस्टमधून आरतीचा नंबर शोधून फिरवला . ना जाने कहाँ से आयी है , ना जाने कहाँ को जाएगी दिवाना किसे बनाएगी ये लडकी . . . . किसी के हाथ ना आएगी ये लडकी . . . . कर्ण , हा प्रश्न विचारणारच होतो . तुम्ही आधीच उत्तर दिले . खूप खूप धन्यवाद . आमची आधीची युक्ती सांगण्याचा मोह आवरत नाही . ) कुणी दुवा दिला असेल तर फाफॉमध्ये नवीन टॅबमध्ये ओपन करा . ) तिथे जाऊन ऍड्रेस पूर्ण सिलेक्ट करा . नवशिक्यांना पहिल्यांदा सिलेक्ट करायला अडचण येते . सरावाने जमायला हरकत नाही . ) राईट क्लिक करुन कॉपी पर्याय निवडा . ) नंतर आयई उघडा . ) उघडायला पाच मिनिटे लागतात . तोपर्यंत सैपाकघरात जाऊन काहीतरी तोंडात टाकून या . ) आयई उघडल्यावर आधीचा ऍड्रेस पेस्ट करा . एन्टर मारायला विसरु नका . ) मधल्या वेळात दरवाजाच्या आयहोलमधून कोणी दिसते का बघा . ) फिशिंग फिल्टर ने चेकबिक करुन झाले , पूर्ण पान आले की वाचायला सुरुवात करा . जबरदस्त गझल . . . इतक्याश्या छोट्या मीटरमध्येही एव्हढी परिणामकारक गझल होऊ शकते हे कळालं . . हॅट्स ऑफ्फ . . ! मला अगदी सगळेच शेर जसेच्या तसे आवडले . . फक्त ते ' प्रिय ' बदलून ' प्रीय ' करावे लागेल . कोलकाता , १० मे ( प्रे . ट्र . ) - बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यात ८३ टक्के मतदान झाले . या शेवटच्या टप्प्यात बंगालच्या पश्चिम मिदनापूर , पुरुलिया आणि बंकुरा या तीन जिल्ह्यांतील एकूण १४ नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये आज निवडणूक घेण्यात आली . निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले . ( बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बाबा मुडपून आडवारलेले . यश हातात मोबाईल घेऊन घराच्या दाराबाहेर उभा . मोबाईलवर नजर अखंड खिळलेली आहे . एका हाताने मोबाईलची खूप फास्ट बटनं दाबत आणि मधेच त्यावरचा काहीतरी मजकूर वाचून खुदकन हसत तो उभा असतो . एक मोकळा हात सतत अस्वस्थपणे स्वत : चे खिसे चाचपत असतो . घराच्या किल्लीसाठी . . पण मोबाईल वरची नजर मात्र एक क्षणही हटत नाही . ) नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केल्यानंतर ' आपल्याला भ्रष्टाचारविषयक मंत्री गटामधून मोकळे केले तर आनंदच होईल ' , अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे . पवारांना भ्रष्टाचारविषयक मंत्री गटाचा भाग बनवू नये , अशा शब्दांत हजारे यांनी टीका केली होती . या टीकेबद्दल मत विचारले असता पवार म्हणाले की , मला मंत्री गटातून कमी करण्यात आले तर मला आनंदच होईल . कालपासून ( मंगळवार ) हजारे जन लोकपाल विधेयकासंबंधीच्या मागण्यांवरून बेमुदत उपोषणाला बसले आहेत . विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावे विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी नागरिकांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करावी . अशी त्यांची मागणी आहे . डॉ . पि . एस . निचळ , प्रभारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन त्या बाईचा मुलगा राहुल असला म्हणुन काय झाला गेलो ना आम्ही शिवसैनिक काळा झेंडा दाखवायला . मनसे कुठे दिसली नाही म्हण्जेच सप्सेल काँग्रेसचा मनसेला पाठींबा आणि मनसेचा काँग्रेसला आणि गळ चेपी काही मराठ्यांची आमच्या सारख्या निष्टावान शिवसैनिकांची नाही . स्वाभिमानाने जगतोय गद्दारीचे डाग नाही . युवराज ला खूप पूर्वीच घरी बसवायला हवे होते शिंगावर किती पॉइंट्स ( गाठी ) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते . पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १० - १२ पॉइंट्स असतात . आपली डौलदार शिंगे रोखून , दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात . मध्येच ते आपला राग ( आणी रग ! ) जिरवण्यासाठी , एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा , तोंडाचा भाग घासतात . लढतीच्या वेळी पालापाचोळा , धूळ उडत असते . त्या दोन योदध्यांना कशाचेही भान उरत नाही . ह्या लढतीत , बलवान नराचा विजय होतो , आणि हरलेला घायाळ नर त्याच्या एरियातून निघून जातो . मग त्या एरियातील मादयांवर , जेत्या नराचा अधिकार असतो . नराने मादीला आकर्षित करुन घेण्यासाठी स्क्रेपिंग करणे आणी शेवटी त्याचा मादीशी संबंध येण्या पर्यंतच्या सगळ्या सिक्वेन्सला Rutting म्हणतात . शिवजन्मापासुन ते दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा सुभेदार होण्यापर्यंतच्या काळामध्ये दादोजी हा , जिजाऊ शिवाजींच्या सेवेत असण्याचा काडीमात्र संबंध येत नाही . . . १६३२ ते १६३६ अखेरपर्यंत शहाजी राजे मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेऊन . निजामशाही सिंहासनावर बसुन कारभार करीत होते , मोगल आणि विजापुरकर यांच्याशी सतत संघर्ष लढाई करीत होते , त्यावेळेस दादोजी कोंडदेव हा , शहाजी राजांच्या विरुध्द असलेल्या विजापुरकरांसाठी काम करीत होता . मुरार जगदेवाने पुणे जाळल्याने शहाजी राजांचे मोगल विजापुरकर यांच्या बरोबरील सततच्या लढाईमुळे पुणे परगणा ओसाड बनला होता१ . अखेर अदिलशहा मोगल शहाजहान यांच्यात करार झाला . मोगलांचा सेनापती खानजमान हा शहाजी राजांवर माहुली किल्ल्यावर चालुन गेला . येथे काही बाबी अदिलशहाच्या लक्शात आल्यानंतर खानजमान या मोगलाकडील सेनापतीचा हात ढिलाइने चालु आहे हे कारण पुढे करुन अदिलशहाने रणदुल्लाखानास पुढे करुन खानजमानच्या मदतीस पाठवीले . त्याने शहाजी राजास अदिलशहाकडे वळविले . आणि शहाजीराजांबरोबर करार केला . या करारानुसार मुर्तुजा निजामशहास खानजमान या मोगलाचे हवाली करुन माहुलीचा किल्ला आदिलशाहीत देऊन शहाजी राजे आदिलशाहीत सामील झाले२ . तेव्हा पुणे परगणाही विजापुरांकडे गेला . आदिलशहाने विजापुर येथे शहाजी राजांचा सत्कार केला . त्यांना हत्ती , घोडे , जवाहीर देऊन पुणे , सुपे , बारामती , इंदापुर बारा मावळे यांचा सरंजाम दिला३ . परंतु त्याच वेळी आदिलशहाने त्याच्या फायदयाची एक महत्वाची गोष्ट केली , ती म्हणजे , पुणे प्रांताची सरंजामी दिलेल्या शहाजी राजांस पाठवीले कर्नाटकात , विजापुरच्याही दक्षिणेकडे आणि पुणे प्रांताचा कारभार सोपविला आपला विश्वासू माणुस दादोजी कोंडदेवाकडे ! म्हणजे विजापुरकराने शहाजी राजांची जहागिरी कायम ठेवली परंतु विजापुरकरांकडे नोकरीस असलेल्या दादोजी कोंडदेवाकडे परगण्याचा कारभार पाहणेसाठी आला४ . यावरुन दादोजी कोंडदेव कोणासाठी काम करीत होता हे लक्षात येते . तत्पुर्वी म्हणजे सन १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशहाकडे शहाजी राजांची जहागीर म्हणुन होता . तेव्हा त्याचा कारभार शहाजी राजांकडेच होता . त्यावेळेस दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शहाजी राजांशी तथा शहाजी राजांतर्फे पुणे परगण्याच्या कारभाराशी संबंध नव्ह्ता . मुरार जगदेवाने पुणे जाळल्यापासुन पुढे सात - आठ वर्षे कसबा ओस पडला होता५ . शहाजीराजे आदिलशाहीत आल्यानंतर , त्याचा कारभार दादोजी कोंडदेवाकडे आल्यानंतर म्हणजे . . १६३६ - ३७ नंतर दादोजीने पुणे , इंदापुर सुपे परगण्यांचा कारभार विजापुरकरांसाठी इमाने - इतबारे हाकण्यास सुरुवात केली . तत्पुर्वी पुणे परगण्याची स्थिती अत्यंत वाईट होती . त्याने त्यानंतर जंगली श्वापदांचा नायनाट करुन शेतीस उत्तेजन दिले . त्याने मलिक अंबरची महसुलाची पध्द्त - मलिक अंबरी धारा - स्वीकारुन विजापुरकराच्या खजीन्यात भर घातली शहाजी राजांच्या जहागीरीत सुधारणा केली६ . दादोजीच्या या इमाने इतबारीच्या सेवेबद्दल विजापुररांनी त्यास कोंडाण्याची सुभेदारी दिली . दि . २६ जानेवारी १६३८ मध्ये त्याने तंट्याबद्दल दिलेला एक महजर आहे . त्यात दादोजी कोंडदेऊ सुभेदार किल्ले कोंढाणा असा ऊल्लेख सापडतो७ . त्याचप्रमाणे कोंढीतचा मोकादम बाबाजी नेलेकर याच्या हातुन गावची लावणी होइना यामुळे जनाजी खैरे रुद्राजी जाधव परिंचेकर यांना मोकादमीचा वाटा देऊ करुन त्यांनी काम चालवील्यामुळे उत्पन्न झालेल्या तोट्याबाबत दिलेल्या महजरात दादोजी कोंडदेव सुभेदार८ असा उल्लेख सापडतो . . लेखनाचे ' लेख ' आणि ' चर्चा ' असे दोन प्रकार आहेत . लेखांचे विषयानुसार ( भाषा , विज्ञान , इतिहास . ) आणि प्रकारानुसार ( माहिती , अनुवाद , व्यक्तिचित्र . ) वर्गीकरण करता येते . चर्चेचेही विषयानुसार वर्गीकरण करता येते . मी अन् माझी बोली मी ( लेखक ) आणि माझी बोली ( तावडी बोली ) यांचा परस्पर सहवास आणि जडणघडणीचा हा प्रवास केवळ साहित्यनिर्मितीपुरता मर्यादित नाही . लोकजीवन आणि लोकसंस्कृतीतून व्यक्त होणार्‍या भूप्रदेशासह स्थानिक इतिहासाचा आणि परंपरांचा हा आंतरसंबंध आहे . बोलीतील समाजभाषाविज्ञानाचा , परंपरारूढींचा , म्हणी , लोककवींचा आणि सुष्ट - दुष्ट प्रवृत्तींसह प्रचलित असलेल्या लोकधारणांचा हा प्रभाव आहे . त्यामुळे एका संपृक्त रसायनाच्या माध्यमातून जे काही नवे निर्माण होत जाते , त्या नवनिर्मितीचा हा साक्षात प्रयोग आहे . हा प्रयोग माझ्या तावडी बोलीतून मी किती यशस्वीपणे केला , किती यशस्वी झाला ? - या प्रश्‍नांची उत्तरे भविष्यकाळात मिळतीलच . - अशोक कोळी बेनिनो मार्कोला सांगतो की तूही लिडियाशी बोलले पाहिजेस . तिच्या बरे होण्यामध्ये ते फार महत्वाचे आहे . पण मार्को हा संवाद लिडियाशी साधू शकत नाही . तो बेनिनोला परखडपणे ऐकवतो की असा संवाद शक्य नाही . तिच्या मेंदूलाच मार बसला आहे . तिला काहीही कळत नाहीये . बेनिनोला ते पटत नाही . एक काळ असा होता की , मराठी चित्रपटगीत म्हटलं की गीतकार म्हणून हमखास जगदीश खेबुडकर यांचंच हमखास नाव असायचं . मराठी गीत विश्वात त्यांची जेवढी गीतं लोकप्रिय झालीत आणि जनसामान्यांच्या ओठावर खेळलीत , तेवढी खचितच कुणाची झाली असेल . अत्यंत सोप्या शब्दात पण गुणगुणतांना आनंद देणारी गीतरचना करण्यात जगदीश खेबुडकर यांचा हातखंडा होता . या कवीकडे शब्दाची वानवा नव्हती . एखाद्या गीताला न्याय देतांना ते कधी कुठेही कमी पडल्याचे जाणवले नाही . भरीचे शब्द घालून किंवा एखादी ओळ पूर्ण करतांना शब्दांची ओढातान झाली , असेही कधी जाणवले नाही . मी एक सामान्य नागरिक , IBN लोकमतवर जो हल्ला केला तो योग्य होता की अयोग्य ती महाराष्ट्राची जनता ठरवेल . . . पण माझ मत केले ते १०० % हल्ला हा योग्यच होता . . . मिडिया स्वताच ठेवतात झाकुन आणि दुसर्याचे बघतात वाकुन ही त्यांची मानसिकतेला रोख - ठोक जवाब दिला आहें . . . लोकशाहीचे तुन - तुने वाजवत असतात . . . आजुनही महाराष्ट्रात गलो - गल्ली अनेक प्रश्न आहेत त्यात त्याना रस नाही . . . हल्ल्याच्या दिवशी पाहिले IBN लोकमतवर कोण कुठले दिल्लीवाले , त्या परप्रांतीयांना फोन करतात आणि प्रश्न विचारतात ! मुलांचा न्यूमोनिया हा आजार स्वतंत्र प्रकरणात दिला आहे . इतर वयात न्यूमोनियाचे जंतू अनेक प्रकारचे असतात काही प्रकार जास्त घातक असतात . त्यामुळे शक्यतो तज्ज्ञांकडून उपचार होणे आवश्यक आहे . जंतुविरोधी औषधांबरोबरच पॅमाल , ऍस्पिरिन , विश्रांती हलका आहार द्यावा . . लग्नीराहु म्हणजे पुर्व - ईशान्य , पुर्व , पुर्व आग्नेय भागात संडास , बाथरुम नक्की असणार . . . आणि उपक्रम , स्वयंसेवक , संयोजनापर्यंत विषय आलाच आहे तर मायबोलीवरच्या उपक्रमातला माझा सहभाग , अनुभव इत्यादींबद्दल पुढच्या " लष्कराच्या भाकर्‍या " या लेखात सांगेन . कार्यक्रमाचे नियम : . हा कार्यक्रम आहे , स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी . . हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे . . या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला ' मायबोली गणेशोत्सव २०१० ' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल . . दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे . शब्दमर्यादा ५०० शब्द . . प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे . पुष्प कमल प्रचंड ह्यांच्या भारताशी युद्ध ह्या आवाहनाने आम्ही अगदी रोमांचित जाहलो कारण मी ह्याची देही कधितरी नेपाळला जाऊन आलोय बहिरवा म्हणायचे की भैरवा हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न तिथल्या त्या छोट्या ( कमी उंचीच्या ) टपाच्या बसमधून प्रवास देखिल घडला आहे मान अवघडली व्हती . खाली वाकून उभे रहावे लागल्याने तिथल्या शेळ्या त्यांची उंची भारतीय शेळ्यांच्या तुलनेत कमी असते लै भारी लै भारी म्हणुस्तोवर गाडी एका चौकात पोहचली आम्ही " हे काय , हे काय ? " म्हणत असताना तो " लुव्र म्युसीअमचा प्रसिद्ध काचेचा पिरॅमीड " दिसला घोषणा झाली की तुम्ही आता " ला लुव्र म्युसीअम " समोर आहात , आम्ही इथे उतरण्याचा निर्णय घेऊन हे पाहण्याचे ठरवले , इथुन पुढे सगले चित्रस्वरुपात , सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत , केवळ अप्रतिम . . . " एकदा इंडियन आयडॉलमध्ये रावणाने भाग घेतला आणि तो जिंकला . . कसा ? " कमीतापने रामायणाची रिअ‍ॅलिटी धुडकावून हा अजब प्रश्न केला . " रावण गात होता आणि उरलेली तोंडे त्याला " कोरस " देत होती . " मी उत्तर दिले तेव्हा कमीताप माझ्या ( एका . . ! ) तोंडाकडे पाहत होता आणि प्रेक्षकांतून चित्र - विचित्र हसण्याचा कोरस ऐकू येत होता . एवढे झाले की त्यांचा पत्ता , दूरध्वनी , भ्रमणध्वनी , इमेल इत्यादी गोष्टी नमूद करून ठेवाव्यात . जाण्याच्या दिवशी सकाळी एकदा फोन करून आपल्या भेटीची वेळ सांगून " अमुक अमुक वाजता मी येतो आहे , तुम्ही वेळ दिली आहे " , हे सांगून खात्री करावी . काही वेळा ज्योतिषी आयत्या वेळेस दुसर्‍या कामास जातात आणि आपली appointment बोंबलते . आता नवीन पिढीतले ज्योतिषी वेळेच्या बाबतीत बरेच काटेकोर झाले आहेत पण काही जुन्या लोकांना time management जमत नाही . त्यांच्यामुळे आपली खेप फुकट जायला नको , म्हणून सकाळी फोन करून खात्री करावी . मेनु : > सुरळीच्या वड्या > प्रकारचे चिप्स > लेअर डिप > सॅलड > आंबा , पेरू ज्युस > ग्रिल्ड पनीर , सिमला मिरची , चिकन > टोमॅटो सूप > पालक पनीर > > मेथी मलई मटर १० > मिक्स कडधान्यांची उसळ ११ > चिकन विथ ग्रेव्ही ११ > पुलाव १२ > पोळ्या १३ > श्रीखंड १४ > चीझ केक १५ > ब्लुबेरी पाय १६ > दाल १७ > कलिंगड मागचे दोन ( म्हणजे हा आणि मागचा एक ) म्हणजे चंदेरी / जी / स्टारडस्ट मधल्या स्टोर्‍या वाटत आहेत . वाईट वाटून घेऊ नका . माहिती गोळा करण्याचे कष्ट घेऊन लिहित आहात म्हणून बोलतो . दादा कोंडके , महेश भट्ट , विनोद खन्ना , परवीन बाबी ही काही आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वं होती / आहेत असं वाटत नाही . त्यामुळे त्यांच्या ( ) संदर्भात किंवा त्यांच्या ( ) तोंडून युजींविषयी ऐकायचं म्हणजे काही आध्यात्मिक विचार / चरित्र ऐकायला मिळेल असं वाटत नाही . त्यापेक्षा स्पष्ट हे उदाहरण : " मंगळसूत्राची किंमत काय आहे ? " " सोन्याचे १६ , ००० रुपये + कारागिरीचे , ६०० रुपये = १७ , ६०० रुपये . " . " मंगळसूत्राची किंमत काय आहे ? " " सौभाग्याचे लेणे म्हणून हे मंगळसूत्र अमूल्य आहे . " . येथे " किंमत " शब्दाचा अर्थ संदिग्ध असल्यामुळे संदर्भानुसार दोन वेगवेगळी उत्तरे मिळतात . अशी दोन वेगवेगळी उत्तरे मिळणे म्हणजे लबाडी नसावी , असे मला वाटते . दोन्ही उत्तरे प्रामाणिक असू शकतात . संदर्भ हवा . ( अर्थात " प्रामाणिक " , " सत्य " , वगैरे शब्दांबद्दल तुमच्या व्याख्या काय त्यावर अवलंबून आहे . ) हे सर्व होईपर्यंत पुणेरी पद्धतीने ठरवलेलं हॉटेल बंद झालेलं असायचं . मग तिरगांव करत मटणहाऊसे , खानावळी , इराणी वगैरे शोधायचो . महिन्याच्या पहिल्या दिवशी काजूवाली मटणबिर्याणी आणि शेवटच्या दिवशी पुलाखालच्या चायनीज हातगाडी वरचा " स्वस्तोत्कॄष्ट " फ्राईड राईस . ( " स्वस्त आणि उत्कॄष्ट नव्हे " तर " स्वस्त म्हणूनच उत्कॄष्ट " . . ! ) . एक प्लेट दोघातिघांत खेचाखेच करुन खायची आणि जो फास्ट खाऊ शकेल तो जास्त शिते खाईल हाच न्याय असायचा . एकतिशी महिना आला तर एकतिसाव्या दिवशी जवळजवळ भिकेकंगाल अवस्थेत ( कै . ) लकी मधे जाऊन ऑम्लेट बन हेच जेवण . आमच्यासारख्या गरजूंसाठी लकी सारख्या संस्था सामाजिक बांधिलकीतून रात्रीही मस्का बन , ओम्लेट बन आणि चहा पुरवायच्या . तेही पुण्यासारख्या " मिसळ संपली " , " आठला बंद " , " चटणी मिळणार नाही " , " खिचडी फक्त मं . गु . . मिळेल " अशा तत्वांच्या गावात . . विमानातील पायलट - कोपायलट यांच्यामध्ये थेट संवाद हवा , याबाबत हल्ली फार बोलबाला आहे . ) पराश्रित - पराश्रित या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे ' दुसर्‍याचा आश्रय घेणारे ' . हा अर्थ उच्चारशास्त्रात लावायचा झाला , तर जे वर्ण एकेकटे , आपलेआपण उमटू शकत नाहीत , ज्यांना स्वर किंवा व्यंजनांच्या आधाराची गरज पडते ते पराश्रित . स्वर , व्यंजने आणि अर्धस्वर हे मात्र ' स्वयंभू ' असतात . उरलेले वर्ण म्हणजे अनुस्वार , विसर्ग , उपध्मानीय आणि जिव्हामूलीय हे ' पराश्रित ' असतात . मला तरी ते उशिरा का होईना , जाणवले आणि त्यानंतरच्या एकाही पोस्टवर माझ्या स्वतःच्या कॉमेंट टाकलेल्या नाहीत . ज्या मूर्खाना देश समाज यांच्याहून पैसा महत्वाचा वाटतो त्यांना मा . बजाज यांची भाषा इतक्या सहज समजेल का ? टीप : मला कोणाचाही अपमान किंवा उपहास करायचा नाही . . . केवळ एक genuine प्रश्न पडला म्हणून विचारले . तसा का केला नाही या प्रश्नात काय अर्थ आहे हो ? देशाच्या प्रगती साठी नरेंद्र मोदिनीच पंतप्रधान व्हायला पाहिजे . परंतु काही देश विघातक शक्ती नरेंद्र मोदींना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करून देशाचे खूप नुकसान करत आहेत . ही खिंड राखताना , मृत्यूसवे लढावे जखमांस घाबरोनी , पळण्यात अर्थ नाही प्र ति . . . रंगाने नाही पण मनाने सुंदर असावी . तिच्यात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असावी . > > क्या बात है ! पण हे तुमच्या दृष्टीकोनातून की तिच्या ? फक्त तुमचे शुध्दलेखन जसे पहिल्या तीन वाक्यांपासून शेवटच्या वाक्यापर्यंत सुधारत गेले तसे हे विचारही नाही बदलत गेले म्हणजे मिळवली . तुम्हाला शुभेच्छा . विजीगिषा ह्याचा अर्थ - जगण्याची उमेद - कठिण परिस्थितीतून वाट काढण्याची तीव्र जीवनेच्छा . या खास अक्षराला अशाच कारणाने कळफलकावर जागा मिळाली आहे . जर ऍम्परसॅन्डला जागा आहे , तर ओम् ला का नसावी ? - - - वाचक्नवी > नियोजित मुंबई - गोवा सागरी महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे ह्या सौंदर्याला > जरा डाग लागल्यासारखं झालं असलं , तरी अजूनही त्याने आपला देखणेपणा > टिकवून ठेवला आहे . आरोंद्याचा बांधकाम सुरू असलेला पूल . सिंधुदुर्ग आणि गोवा जोडणारा अजून एक पूल . सागरी महामार्गाचा एक भाग . आरोंद्यातून थेट पेडण्यात शिरता येईल या पुलावरून . मला वाटते की आर्थर कॉनन डॉयल यांचा परामानसशास्त्रावर विश्वास पूर्वीपासूनच असावा . त्याचा प्रचार मात्र आयुष्यातील एक एक व्यक्ती गमावल्याने वाढत गेला असावा . १९०६ मध्ये पत्नीचा मृत्यू , नंतर भावाचा मृत्यू , मुलाचा आणि इतर जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू त्यांना या गर्तेत खेचत गेला असावा . २० व्या शतकाच्या पूर्वार्धात माध्यमांद्वारे मृत व्यक्तिंशी संपर्क साधण्याचे फ्याड प्रसिद्ध होतेच पण तत्कालीन तंत्रज्ञानाचा आतासारखा विकास झाल्याने त्याचा दुरुपयोग करणारे लोकांच्या भावनांशी खेळत होते . फार दिवसातून अत्यन्त सकस लेखन वाचनात आले . जमल्यास भालेरावाना आमच्या भावना कळवा . शिल्पा तर घरचीच आहे . तिचे विषेश कौतुक . मायबोलीच्या शिरपेचातील ही मुलाखत म्हनजे एक नवीन तुरा . मुंबई - & nbsp भारतीय प्रशासन सेवेच्या ( आयएएस ) महाराष्ट्र केडरमधील 350 अधिकाऱ्यांपैकी 52 पदे रिक्त असतानाच महाराष्ट्रातील पन्नास " आयएएस ' अधिकाऱ्यांची पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे . प्रत्यक्ष निवडणूक आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे मे 2011 च्या पूर्वार्धापर्यंत हे निरीक्षक या पाच राज्यांत राहतील . अत्यावश्‍यक विभागातील सनदी अधिकारी वगळून निरीक्षकांची नियुक्ती झाली असली तरी , राज्य सरकारच्या कारभारावर त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम काही प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे . रिक्त पदांचा कार्यभार अन्य " आयएएस ' अधिकाऱ्यांवर सोपविण्याची प्रथा आहे . जानेवारी 2011 च्या अखेरीस राज्यात आयएएस अधिकाऱ्यांची 52 पदे रिक्त होती . त्याच्या दोन कारणांपैकी एक कारण सरळ सेवा कोट्यामध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्रास पुरेसे अधिकारी उपलब्ध होत नाहीत हे आहे . दुसरे कारण सनदी अधिकाऱ्यांची नियत वयोमानानुसार निवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती हे आहे . सरळसेवा कोट्यात महाराष्ट्राला जास्त अधिकारी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे . एक तान्हुले उंबरा चाट चाट चाटणारे आपले असुनी मला परकेच वाटणारे पुणे - वयाची सत्तरी ओलांडली तरी " अँग्री यंग मॅन ' ची इमेज राखणारा अमिताभ बच्चन यांचा " बुढ्ढा होगा तेरा बाप ' आणि अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखला जाणारा आमीर खान याचा " दिल्ली बेली ' यांचा सामना शुक्रवारी रंगणार आहे . या चित्रपटात आमीरची भूमिका नाही ; मात्र तो निर्माता असल्याने या सामन्यास " अमिताभ विरुद्ध आमीर ' असा रंग दिला जात आहे . " बुढ्ढा होगा . . . ' ची निर्मिती अमिताभ यांच्या " एबी कॉर्पोरेशन ' ने केली आहे . चित्रपटाचा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हा दाक्षिणात्य आहे . त्यामुळे " दबंग ' आणि " रेडी ' ची छाप यावरही असेल . चित्रपटाच्या जाहिरातींमधूनही तसे स्टंट दाखविले जात आहेत . ते करणारा अमिताभ बच्चन यांचासारखा सुपरस्टार आहे . भरधाव " बाइक रायडिंग ' आणि " दबंग ' स्टाइल हाणामारीचे सीन अमिताभने दिले असल्याने प्रेक्षकांचा चित्रपटाला निश्‍चितपणे प्रतिसाद मिळेल , असा दावा दिग्दर्शकाने केला आहे . " प्रेक्षकांनी पूर्वी कधीही पाहिलेला अमिताभ मी दाखविलेला आहे . लोक त्याला दोनशे टक्के डोक्‍यावर घेतील , ' असा विश्‍वास जगन्नाथ यांना वाटतो आहे . त्यांच्या या आशावादाला आव्हान आहे ते आमीरच्या " दिल्ली बेली ' चे . विषय , त्याची मांडणी आणि अभिनयाच्या जोरावर आमीरचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर बाजी मारतात . " दिल्ली बेली ' मध्ये आमीरने स्वतः भूमिका केलेली नाही . पण निर्माता म्हणून प्रत्येक बाब त्याने जोखलेली असणार . शिवाय चित्रपट विनोदी आणि महाविद्यालयीन विश्‍वाशी निगडित आहे . तीन विद्यार्थ्यांची ही कथा आहे . त्यामुळे तरुणाईचा कल या चित्रपटाकडेही असणार आहे . सामन्याचा निकाल आजच ' दिल्ली बेली ' चे बजेट 35 कोटींचे , तर " बुढ्ढा ' चे दहा - पंधरा कोटी असल्याची चर्चा माध्यमांतून रंगलेली आहे . या दोन्ही चित्रपटांत मनोरंजनाचा मसाला ठासून भरलेला आहे . आता " बॉक्‍स ऑफिस ' वर अमिताभ चालतो की आमीर , याचा निकाल मात्र प्रेक्षकच देतील . आज सर्वात पुढे मी - शमिका आणि अमेय - दिपाली होतो . बाकी सर्व त्यामागे होते . सोनमर्ग सोडले की लगेच ' झोजी - ला ' चा भाग सुरू होतो . ' ला ' - म्हणजे इंग्रजीमधला ' पास ' हे लक्ष्यात आला असेलच तुम्हाला . बरेच पण ' झोजि - ला पास ' असे जे म्हणतात ते चुकीचे आहे . तासाभरात झोजी - लाची ' घुमरी ' चेकपोस्ट गाठली . इकडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीला आणि माणसाला नाव , गाड़ी नंबर आणि तुमचे लायसंस नंबर याची नोंद करावी लागते . तिकडे आपल्या बायकर स्टाइलने बाइक सर्वात पुढे टाकली आणि चारचाकी गाड्यांच्या पुढे आपला नंबर लावून पुढे सटकलो सुद्धा . आज आम्हाला कुठेच जारही वेळ घालवायचा नव्हता . सोनमर्गच्या ८९५० फुट उंचीवरुन आता आम्ही हळू - हळू वर चढत १०००० फुट उंचीपर्यंत पोचलो होतो . हे झोजी - लाचे काही फोटो . डोळे , ना़क आणि तोंड रेखाटले असते तर आणखी छान दिसले असते . काय फक्त दोन गोल ( डोळे ) , एक मराठी आठ चा आकडा ( नाक ) आणि एक लंबवर्तुळ ( तोंड ) . मला जास्त चित्रकला समजत नाही परंतू तुमचे हे - चित्र मला फार आवडले . आता ह्याला फाशी दिली किंवा कसेही मारले तरी अजूनही दहशतवादी येताच राहणार . . . बाहेर हे मुसलमान आणि घरात माओवादी . . . . सामान्य जनतेने जागरूक राहायला हवे . . . बेवारस वस्तू आढळली तर report करावा . . . त्यात काही असेल किंवा नसेल पण रिस्क का घ्या ? आणि जर मारायचे असेच ठरले तर मात्र त्याचे हाल हाल करून मगच मारा . . . . म्हणजे त्या लोकांना कळेल तरी कि मरण सुखासुखी येणार नाही . . . योगी तुझं खरंय , पण ती या स्पर्धेत फार लहान वयात उतरलीए , थोडी मोठी झाली की तिचा फॅन हो . हिंदू म्हणवलं जाणं , याचा कोणत्याही धर्माशी / पंथाशी काहीही संबंध नाही . डिजे , जरी दाक्षिणात्य प्रभाव असला तरी मराठी दागिने इतके बटबटीत नसायचे / नसतात . सुबोधने घातलेली दागिने कुठल्याही कोनातून मराठी ( ते ही जवळ जवळ १०० वर्षांपूर्वीचे ) वाटत नाहीत . पण सोवनींच्या पुस्तकातली माहिती लिही . बाकी इंदीरा गांधीच्या बाबतीत शिख चळवळीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होतो . पुढे मात्र त्यांनी मुशारफप्रमाणे नाही पण स्वतःची चूक सुधारण्याचा प्रयत्न ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळेस केला . नंतर त्यांचा परीणाम त्यांना भोगावा लागला पण त्याला त्यांची तयारी होती . त्यांच्या हत्ये नंतर जेंव्हा माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंना प्रतिक्रीया विचारली , तेंव्हा ते म्हणाल्याचे आले होते की , " बुरे काम का बुरा नतीजा " . मोरारजींच्या या प्रतिक्रीयेत तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे आहेत . आता हे शेट्टी बारमालक कधी कधी काय गेम खेळतात हे सांगतो ! बारमध्ये एखादा मनुष्य त्याच्या आवडत्या बारबालेवर पैसे उधळत असतो . हा मासा जर गब्बर असेल तर बार मॅनेजमेन्टचाच दुसरा कुणीतरी मनुष्य डमी गिर्‍हाईक बनून त्याच्या बाजूला जाऊन बसतो . या डमीकडे अर्थातच - लाख रुपये ( मालकाचेच ! ) तयार असतात . मग हा डमी गिर्‍हाईक त्याच बारबालेवर पैसे उधळू लागतो . ( हे पैसे अर्थातच नंतर मालकाला परत मिळतात ! ) हे पाहून पहिला जिद्दीला पेटतो आणि आणखी पैसे उधळू लागतो ! वेटर लोकांची खाली पडलेले हजारो लाखो रुपये गोळा करतांना अक्षरशः धावपळ सुरू होते . डमीकडचे पैसे अर्थातच कधीच संपणारे असतात ! ; ) कारण त्याला चुपचाप मागच्या दाराने पैसे मिळतच असतात ! असं करता करता खरा गिर्‍हाईक मात्र जिद्दीमध्ये येऊन बरबाद होतो . त्याचा संपूर्ण खिसा रिकामा होतो ! आता बोला ! डॉ . विनायक सेन त्यांच्या ' पीपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज ' या संस्थेद्वारे छत्तीसगडमध्ये तथाकथित समाजसेवेचे कार्य करत होते . हे कार्य करतांना ते नक्षलवाद्यांसाठी पैस जमा करण्याचे कार्य करत होते . या कारणावरूनच त्यांना तेथे अटक करण्यात आली होती . त्यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप सिद्ध झाल्यावर राज्याच्या कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती . याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यावर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत त्यांना जामीन संमत केला होता . १५ एप्रिल २०११ या दिवशी त्यांची सुटका झाल्यावर अवघ्या काही दिवसांत त्यांची वर्णी केंद्राच्या महत्त्वाच्या समितीवर करण्यात आली . आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉ . सेन यांच्या नियुक्तीविषयी केंद्रशासनच अंधारात असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे . नियोजन आयोगाच्या सचिव सुधा पिल्ले , तसेच त्यांचे पती आणि गृह विभागाचे सचिव गोपाळ पिल्ले यांनाही यांची कल्पनाच नसल्याचे त्यांनी सांगितले आहे . अखेर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलूवालिया यांनीच या नियुक्तीला दुजोरा दिला . ' डॉ . सेन यांची नियुक्ती हा आपला वैयक्तिक निर्णय होता ' , असे नियोजन आयोगाच्या सदस्या सईदा हमीद यांनी स्पष्ट केले आहे . या नियुक्तीमुळे राज्यकर्ते नक्की देशाचा कारभार कशापद्धतीने चालवू इच्छितात , हा प्रश्न निर्माण झाला आहे . देशद्रोहाच्या प्रकरणी जन्मठेप झालेली व्यक्ती केंद्रशासनाच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्त होते आणि ही गोष्ट गृहखात्याच्या सचिवांना माहिती नसणे , ही बाब देशाच्या सुरक्षेचे धिंडवडे काढणारीच आहे . उद्या अजमल कसाब आणि महंमद अफझल यांची नियुक्ती संरक्षण खात्याच्या समितीवर करण्यात आली , तर जनतेला आश्चर्य वाटू नये , अशीच परिस्थिती आज देशात आहे . तिकडे काश्मीरमध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकमध्ये आतंकवादी प्रशिक्षण घेण्यास गेलेल्या तरुणांसाठी विशेष योजना बनवली आहे . त्याद्वारे त्यांना शासकीय साहाय्य देण्यात येणार आहे . म्हणजेच एकीकडे काँग्रेसचे राज्यकर्ते आतंकवादी आणि नक्षलवादी यांना पोसण्याचे काम करत असतांना दुसरीकडे राष्ट्र आणि धर्म यांसाठी प्राणपणाने लढणारे लेफ्ट . कर्नल पुरोहित , साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासारख्यांना आतंकवादी ठरवून त्यांचे तुरुंगात हाल करत आहे . पणजी , दि . २० ( प्रतिनिधी ) : सभापती प्रतापसिंह राणे , आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे , पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी माध्यम प्रश्‍नावर गुळमुळीत आणि दुटप्पी भूमिका घेऊन गोमंतकीयांच्या विश्‍वासाला तडा दिला आहे . या मंत्र्यांच्या मतदारसंघांत धडक देऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याची पुढील रणनीती भारतीय भाषा सुरक्षा मंचाने आखली आहे . तसेच , उद्यापासून सत्ताधारी पक्षातील आमदार आणि सरकारी अनुदान घेऊन आयोजित केल्या जाणार्‍या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . सरकारी अनुदान घेऊन कार्यक्रम आयोजित केलेल्या आयोजकांनी या निर्णयाची दखल घ्यावी , असे आवाहन मंचाच्या केंद्रीय बैठकीनंतर आज करण्यात आले . या विषयीची घोषणा मंचाच्या अध्यक्ष शशिकला काकोडकर यांनी केली . यावेळी त्यांच्यासोबत प्रा . सुभाष वेलिंगकर , ऍड . उदय भेंब्रे , पुंडलीक नाईक , स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली , प्रा . अनिल सामंत , फा . आताईद माऊजिओ एन . शिवदास उपस्थित होते . इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सरकारला देण्यात आलेली १८ जूनची अंतिम मुदत संपली असून आता लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार मंचाच्या आजच्या बैठकीत करण्यात आला . प्राथमिक स्तरावर इंग्रजीला अनुदान देण्यास ज्या ज्या मंत्र्यांनी साथ दिली आहे त्यांनी त्वरित मंत्रिपदाचे राजीनामे द्यावेत ; अन्यथा या विश्‍वासघातकी आणि मातृभाषेच्या मारेकर्‍यांना जनतेने येत्या निवडणुकीत परास्त करावे , असे आवाहन प्रा . वेलिंगकर यांनी यावेळी केले . येत्या आठवडाभरात या सर्व दुटप्पी मंत्र्यांच्या मतदारसंघांत धडक मोर्चा , निषेध धरणे आणि जाहीर सभांचे आयोजन केले जाणार आहे . २३ जून ते २६ जुलैपर्यंतच हा कार्यक्रम चालणार आहे , अशी माहिती यावेळी देण्यात आली . १८ जूनच्या क्रांतिदिनाला पणजीत आणि मडगावमध्ये गोमंतकीयांनी तरुणांनी एक झलक सादर केली आहे . यापुढे मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग रस्त्यावर उतरणार आहे . भजनी मंडळ , नाट्य कलाकारही यात सहभागी होणार आहेत , असेही वेलिंगकर म्हणाले . पाल्याचे माध्यम निवडण्यास ' पालकांना उघड पर्याय ' च्या नावाखाली ' अंडरटेकिंग ' द्वारे पालकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी श्रीमती . काकोडकर यांनी केली . पालकांची दिशाभूल करून आणि प्रसंगी त्यांच्यावर जबरदस्ती करून हे अर्ज भरून घेण्यात येत आहेत . पालकांच्या या विषयीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत . यावर नियंत्रण ठेवण्यास भाग शिक्षणाधिकारी , विभागीय शिक्षणाधिकारी असमर्थ ठरल्यास त्याची पूर्ण जबाबदारी या अधिकार्‍यांची असेल , असा इशाराही श्रीमती काकोडकर यांनी दिला . सरकारी अनुदान आणि जाहिराती घेऊन आयोजित केल्या जाणार्‍या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार घातला जाईल ; भाषेसाठी कलाकार वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला असताना दुसर्‍या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे योग्य ठरणार नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे साहित्यिक पुंडलीक नाईक यांनी स्पष्ट केले . दरम्यान , सरकारने इंग्रजीला अनुदान दिल्यास कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याच्या घोषणेचे काय झाले , असा असा प्रश्‍न आज पत्रकारांनी एन . शिवदास यांना केला असता त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला . ' कोकणी अकादमी ही कोकणी भाषेसाठी भरीव कार्य करते . आपण राजीनामा दिल्यास काही लोक अध्यक्षपद भूषवायला टपले आहेत . अकादमीत अंतर्गत राजकारण कसे चालते ते मलाच माहीत आहे . त्यामुळे सरकार या पदावरून आपल्याला जोवर हटवणार नाही तोवर आपण राजीनामा देणार नाही ' , असे ते म्हणाले . युवावर्ग , लेखक , कलाकार आणि विशेषतः स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा क्रांतिदिनाच्या सरकारी सोहळ्यावर बहिष्कार टाकून धाडसाने पोलिसी दंडेलीला तोंड दिल्याबद्दल कोठडीही सहन केल्याबद्दल त्यांचे यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे अभिनंदन करण्यात आले . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - गोव्यात माध्यम प्रश्‍नावरून राज्य सरकारने गोमंतकीयांचा कसा घात केला आहे , याचा अहवाल येत्या काही दिवसांत गोवा मुक्ती सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ . रघुनाथ माशेलकर यांना सादर केला जाणार आहे . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - या आधीच जाहीर केल्याप्रमाणे ऍड . उदय भेंब्रे यांनी आज सरकारच्या माध्यम निर्णयाच्या निषेधार्थ गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला . तसेच , त्यांनी ' राज्य सांस्कृतिक पुरस्कार ' ही परत केला आहे . पुरस्काराच्या रूपाने मिळालेला २५ हजार रुपयांचा धनादेश , मानचिन्ह , प्रशस्तिपत्र छायाचित्रही परत करण्यात आले आहे . त्याचप्रमाणे , २००८ साली मिळालेला ' शणै गोंयबाब कोकणी भाषा सेवा पुरस्कार ' ही त्यांनी परत केला आहे . यात २५ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्हाचा समावेश आहे . सरकारचे पुरस्कार आणि विविध सरकारी समित्यांवरून राजीनामे देणारे ऍड भेंब्रे , श्रीधर कामत बांबोळकर , दीप कारापूरकर संजीव वेरेकर यांचे भा . भा . सु . मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांनी अभिनंदन केले . कोकणी अकादमीचे अध्यक्ष एन . शिवदास यांनी मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला . सकाळी ला पहिल्या बोटीकरता जमलेल्यांची गर्दी टाळत जेटी लगत असलेल्या गाईड्सच्या हट पाशी पोचलो . एक जुजबी फॉर्म भरुन निघालो राजन बरोबर . एका छोट्या तराफ्यावरुन तलावाचा अरुंद भाग ओलांडुन जंगलात प्रवेश केला . तो तराफा मजेशीर होता . त्याच्या दोन बाजुंना दोन दोऱ्या बांधल्या होत्या आणि त्यांची दुसरी टोके दोन्ही किनाऱ्यांवरील झाडांना बांधली होती . नुसती दोरी ओढुन पलीकडे जाता येते कुणा व्यक्तीला नाव परत न्यावी लागुन दोरी ओढुन तिकडुन अजुन लोक येऊ शकतात . अजुन सुर्य पुरेसा वर आला नव्हता जंगलही घनदाट होते त्यामुळे पक्षी लगेच दिसायची शक्यता नव्हती . पण हे आदिवासी गाईड्स तरबेज असतात . लगेचच त्याने एक पिट्टा शोधुन काढला . आणि ते या भागात या दिवसात खूप दिसत नसल्यामुळे त्यालाच आनंद झाला . एक - दोन फ्लायकॅचर्सचेही आवाज आले पण दिसले मात्र नाहीत . ( आता मला वाटते , नवज्योत सिद्धू आणि शत्रुघ्न सिन्हा ह्यांना बोलवावे लागेल , भूताला खामोश म्हणण्यासाठी : - C ) मैदान हे सहसा गोल अथवा अंडाकृती असते . सहसा मैदानाचा व्यास १३७ मी . ते १५० मी . पर्यंत असतो . एका दोरीच्या साह्याने मैदनाची सीमा मांडली जाते . खरंतर त्या वार्ताहरांनाही सौम्य शिक्षा झाली पाहिजे / समज दिलि गेलि पाहिजे असे माझे मत आहे . समोर काहितरी घडतेय ते रोखायचे सोडून फोटो काय काढत बसता ? ते नागरीक आधी आणि वार्ताहर नंतर आहेत ! ह्या ऋषिकेशच्या मताशी मी सहमत आहे . तुमची पहिली जबाबदारी काय आहे ह्याचं भान असणं म्हणजे सुसंस्कृतपणा . फेसबुक सारख्या ठिकाणांचे नियम मान्य करुनच पुढे जाता येते - पण ते बारिकसारिक गोष्टींबाबत मानायचेच असतात असे नाही . ते भरमसाठ पैसेही कमावतात . ईथे काही volunteers ना रखडावे लागेल . भावना दुखावायला फारसे काही तसेही लागत नाहीच . अवकाशी कूजन ध्वनींची दाटी पक्षी उडती प्रणय नदीचे काठी पाण्यास येई सुगंध नजरेचा उडे मिलींद रानी भुंग्यांचा वैखर सुरू होईल पाना फ़ुलात मधुशोध गुंजारव . . . . . जिप्सि पण गोळे विकतो ? कधी बोलला नाही हाहा फोटो बंद झालेत ना हल्ली . > > दोन उदाहरणं घेऊ या , समुद्राच्या पाण्याची भरती ' दिसते ' ; जमिनीची ' दिसत नाही ' . आता यावरून लगेच उत्तर सापडेल . तस्माद्विराळजायत विराजो अधिपूरुषः | जातो अत्यरिच्यत पश्चाभ्दूमिमथो पुरः | | | | विधानसभा मतदारसंघ ( ) - जिल्ह्यात अक्कलकुवा , शहादा , नंदुरबार नवापूर हे विधानसभा मतदारसंघ असून हे सर्व अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेले मतदारसंघ आहेत . बाय वे . . . तुम्ही " रामचंद्र " उर्फ " चंद्र - राम " ह्या जगप्रसिध्द लेखकाच्या कथा वाचल्या आहेत का हो ? ? ? त्याच्या बर्‍याचश्या कथांचा प्लॉट असाच असतो ६९ . वरील विभागाने कामे केलेली . दा . म्हणजे लवासासाठी वेगळं पोस्ट ऑफिस वसवताना आलेल्या अडचणी , अनुभव . त्या अनुशंगाने लेखकाने एकंदर टपाल खात्याच्या कार्यपध्धतीवर टाकलेला प्रकाश . पण एकट्या औरंगझेबाच्या आयुष्यमानाकडे पाहून मोघलांच्या त्या काळातील " लाईफ स्पॅन " बाबत तर्क लढविणे योग्य नाही . मुघल साम्राज्याच्या पाया घालणारा आद्य सम्राट चेंगीझखानने सार्‍या भरतखंडात आपल्या कारकिर्दीचा दबदबा निर्माण केला होता . . . तो जगला ६० वर्षे . . . तर त्याच्यापुढील बादशहा बाबरला आयुष्य लाभले ४७ वर्षाचे . . . . हुमायून ४६ तर इतिहासात नाव केलेला अकबर जगला ६३ वर्षे . . . जहांगिर तर ५८ व्या वर्षीच गेला . . . तर ज्याच्या काळात दिल्लीमध्ये सधनतेची धूमधाम झाली त्या शहाजहानला ७४ वर्षाचे आयुष्य लाभले . औरंगजेबाने ज्या भावांची सत्तेसाठी हत्या केली ते तर तिशीच्या आतीलच होते . अजय - अतुलच्या चाली , त्यांचा ऑर्केस्ट्रा , हे सगळं सगळ्यांना माहिती आहेच पण मला खासकरुन आवडले ते म्हणजे , ह्या कार्यक्रमाची आखणी , सामुहीक इंप्लिमेंटेशन , नियोजनपुर्वक केलेल्या अनेक छोट्या - छोट्या गोष्टी , हे सगळं - सगळं अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदर्शवत होतं . काही ग्लिचेस् आले पण ते फार विषेश नव्हते . एकंदरीत कार्यक्रम कायमचा आठवणीत राहील असाच झाला . मिनोती , फोटो असता तर आणखी छान . रंग छानच येतो र्‍हुबार्बचा . हे लिहिपर्यंत आलाच ! ! नटरंग चित्रपटातील गाणी हवी आहेत . . कोणी सांगेल का नेट वर कुठे मिळेल ? ? ? हे हे हे . . . मस्त लिहिलेय आणि मुळात आयडियाच आवडली . जय शारदे वागेश्वरी गीतः शांता शेळके संगीतःश्रीधर फडके स्वरःआशा भोसले अंजली उठून कॉम्प्यूटर जवळ गेली . ती जाताच कॉम्प्यूटरसमोरुन उठून तिने अंजलीसाठी जागा . . . हं . . . कदाचित त्याच शोधात असावा तो . एका अशा व्यक्तीच्या शोधात जिच्याशी त्याला भरभरून बोलता येईल . अगदी थांबता . हातचं काहीही राहू देता मनातलं साठलेलं , साचलेलं , हवहवंस , बोलावंसं वाटणारं मात्र कुणालाही सांगितलेलं असं सगळं - सग्गळं भरभरून बोलून मोकळा होईल . अशा एका मैत्रीच्या शोधात . बाकी भूसंपादन , प्रकल्प , त्याबद्दलच्या जनसुनावण्या यातले इतके फार्स सध्या प्रत्यक्ष बघतेय की हे पुस्तक ' लिहून घेतलं ' असेल तरी आश्चर्य वाटणार नाही . वरील अनेक प्रतिसादात " चांगल्या " चित्रपटांची यादी दिली आहे ( जी खरोखरच चांगली आहेत यात दुमत दिसत नाही . . . ) त्यातील नावे वाचल्यावर हे प्रकर्षाने जाणविले की , मुंबई आणि पुणे सोडल्यास महाराष्ट्रात हे चित्रपट प्रदर्शितच झाले नसावेत . आमचे कोल्हापूर तर मराठी चित्रपटसृष्टीची एकेकाळची कर्मभूमी समजली जाते पण मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यार्‍या इथल्या थिएटरची शोचनीय अवस्था पाहता तिथे जागा असलीच तर ' अलकाताईं ' ते जगप्रसिद्ध जीवघेणे रडणे पाहून स्वतःला तिच्या जागी कल्पणार्‍या स्त्रियांनाच तसल्या भट्टीतीलच चित्रपटांना . त्यामुळे वरील कल्पक नावीन्यपूर्ण कथानक असलेल्या चित्रपटाना इथे ( आणि तत्सम शहरात ) एकदोन दिवसासाठीही थिएटर नसते [ सन्माननीय अपवाद " मी शिवाजीराजे भोसले बोलतोय . . . . ] आणि शिवाय त्या निर्मात्याला " आपला चित्रपट फक्त मुंबई - पुणेकरा " साठीच आहे असेही कुठेतरी वाटत असेल . - - - - आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे पोलीस अधिकारी बदली कोणत्या निकषांवर झाली त्यांनी सध्याच्या पोस्टवर काय वीशेष कार्य केले हे सरव जनतेसाठी माहीती द्यावी . त्यामुले हे अधीकारी खरच कीती कार्त्वे दक्ष हुशार आहेत जनतेला नाय मिळवून देवू शकतात हे कळेल - सावरकरांचे सोनेरी पाने आणि . वि . वर्तकांचे वास्तव रामायण यांत फारसा फरक नाही . दोघांचे संदर्भ बरोबर असतात पण सोबत ते टिप्पणी करू लागले की प्रचारक वाटू लागतात . अकबराविषयी लिहिताना सावरकर त्यांना योग्य वाटणार्‍या टिप्पण्या करू लागतात . जसे , अकबर हा सहिष्णू नव्हताच , तो सहिष्णू असण्याचे नाटक करत होता वगैरे . याला संदर्भ वगैरे ते काहीच देत नाहीत . अकबराने आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून जिझिया बंद केला असे म्हणतात . एक तर असे करण्यात अकबराचा शहाणपणाच आहे . तो मात्र ते मान्य करत नाहीत . याचबरोबर , आपल्या व्यक्तिगत जीवनातही अकबर अनेक हिंदू प्रथा पाळत होता हे लिहायला टाळतात . ह्या खेळांमुळे गोडीगुलाबीने खेळायची सवय लागायची . . . मुलांवर नकळत भरपूर संस्कार व्हायचे . आपल्या लेखांमध्ये एक विचार - प्रयोग , त्यातून उद्भवणारा प्रश्न त्यावर भाष्य हा आकारबंध परिचित आहे . काहीसं वेताळ - पंचविशीसारखं . या विशिष्ट लेखात विचार - प्रयोगात काही ( माझ्या मते गरजेपेक्षा ) अधिक क्लिष्ट गोष्टी आल्या आहेत . आहे की नाही गंमत ? म्हणजे एकगठ्ठा मतांसाठी केले जाणारे राजकारण आणि त्यासाठी आणल्या जाणार्‍या योजना किती गंमतशीर असतात ह्याची उदाहरणे कित्येक आहेत , पण आज ह्या निर्णयाने सर्वांवर डायरेक्ट धोबीपछाड डाव टाकला आहे . मला ह्यातले लॉजिक नाय समजले . सध्या ओबीसी समाजाला किती आरक्षण आहे वगैरे ह्या भानगडीत पडता मी साधारणता भारतातले ३० % लोक ओबीसी आहेत असे मानतो ( अरे , ही फिगर तर ' बहुसंख्य ' कडे चालली आहे , असो ) . त्यांना ' संधी ' उपलब्ध व्हाव्यात म्हणुन मदत , शिक्षणाच्या पद्धतीत सवलत , आर्थिक फायदे , नोकर्‍यात आरक्षण वगैरे समजु शकतो पण हे ' अनलिमिटेड बोला ' ही सवलत म्हणजे नक्की काय ? ह्यापूर्वीच्या माझ्या स्फुटांत मी श्री . वैरमुत्तु ह्यांच्या एका कवितेविषयी लिहिले आहे . सदरील स्फुटांतदेखील त्यांच्याच दुसया एका कवितेविषयी लिहित असल्याने मूळ लेखनापूर्वी त्यांची एक औपचारिक ओळख करून देतो : - श्री . वैरमुत्तु हे तमिळभाषेमध्ये ' कविराज ' नामाभिधानाने मान्यताप्राप्त आहेत . अनेकविध पुरस्कार त्यांस प्राप्त आहेत . तमिळभाषेवर जिवापलिकडे प्रेम करणाया तमिळ जनतेच्या अभिमानांपैकी एक असे स्थान त्यांस प्राप्त आहे . मराठीभाषक वाचकांसाठी थोडक्यात सांगावयाचे झाल्यास , श्री . वैरमुत्तु हे " तमिळनाडुचे लाडके व्यक्तिमत्त्व " होत . असो . भाजपऐवजी दुसर्‍या कुठल्या पक्षाचे नाव या बातमीत असते तर १०० च्या वर ठराविक छापाचे प्रतिसाद आले असते असा अंदाज आहे . मना सज्जना , तू जीवनाचा कोणता पंथ स्वीकारणार आहेस ? भक्तिमार्ग की भोगाची वाट ? तुला यापैकी कोणतीही वाट निवडण्याचं स्वातंत्र्य आहे , याची मला जाणीव आहे ! माणसाचं मन मुक्त असल्यानं जीवन कसं जगावं ? कसं जगू नये हे ठरविण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे . म्हणून मनाच्या सज्जनपणाला आव्हान करून मी असं ठामपणे ( कान पिळून ) सांगतो की भोगाच्या आणि उपभोगाच्या , अनैतिकतेच्या आणि नकारात्मकतेच्या शेकडो वाटा तुला भेटतील ; पण तू मात्र भक्तिमार्ग स्वीकार . भक्तिमार्ग म्हणजे सत्यत्वावर भक्ती . भक्ती म्हणजे देवत्वावर भक्ती , सत्यम शिवम सुंदरमवर भक्ती . रामदासस्वामींनी म्हटले , की भक्तिमार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे , हे विसरू नका . अतीअवांतर : मुटे साहेब वरती तुम्ही जो सुपा म्हणत होता तेथे नाहीहे माझे गाव् / घर . . बारामती जवळ चा जे सुपे आहे त्याजवळ आहे माझे घर . . जयंत जी कोठे असता तुम्ही पुण्यात ? आत्ताच पाऊस पडून गेला त्याचा हवेतील ओलावा अजून जाणवतोय सर्वस्व देऊन रीता झालेला तो पांढर्‍या पुंजक्यांतून खुणावतोय यावर वरकरणी विश्वास ठेवणे अवघड वाटते . थोडे अधिक निरीक्षण करावे लागेल . हे म्हणजे माझंच मत मी दुसर्‍या आयडिने मांडले आहे असे वाटावे एवढे सहमत . रानडे तुमच्या वाहनावर मागे जागा आहे का ? की बुक झाल्ये ? भाग : प्रास्ताविक , कार्यकारणभाव आणि आवश्यकता , आवश्यकतेच्या व्याख्या डिस्लेमरः यात कुणाच्या नावाचा उल्लेख आला असेल तर तो केवळ योगायोग समजावा . कुणाच्या नावाचा उल्लेख आला नसेल तर तो द्रुपालाचा दोष समजावा कृपया माझ्यावर रोष येउ द्यावा . कोणतीही कंपुशाही नाही raj ठाकरे kahi दिवसात आंध्र मध्ये चिरंजीवी यांनी जसा पक्ष कॉंग्रेस मध्ये विलीन केला तसे करायला मागे पुढे बघणार नाहीत बीओटी तत्वावर मोठे प्रकल्प चालवावयास देणे हे याचेच एक फसवे रूप आहे . पैसे नाहीत म्हणून बीओटी प्रकल्प करावे लागतात हे विधान साफ चुकीचे आहे . प्रकल्प करणारी कंपनीही स्वताःचे पैसे कधीच प्रकल्पासाठी गुंतवीत नाही . बॅंका त्यांना भांडवल पुरविते ते देखील शासनाच्या वा लोकनियुक्त संस्थेच्या हमीपत्रावरच देते . मग ती जबाबदारी शासकीय संस्थांनी का उचलू नये ? शासनाची सर्व खाती ( बांधकाम , नगररचना , पाणीपुरवठा जल निस्सारण इत्यादी ) केवळ प्रकल्प आखणे , मंजुरी नियंत्रण एवढीच कामे करतात . बाकी प्रत्यक्ष प्रकल्पांची कामे कार्पोरेट कंपन्यांकडे सुपूर्त केली जातात . प्रत्यक्षात या सर्व खात्यांत तज्ज्ञ अधिकारीवर्ग असूनही त्यांना प्रकल्पाच्या बांधणीचे काम दिले जात नाही . सोमवार मंगळवारी झालेली शेअर बाजाराची घसरण काही बड्या दलालांना फायद्याची आणि लाखो किरकोळ गुंतवणूकदारांना मात्र तोट्यात ढकलणारी होती . या माकेर्ट क्रॅशची चौकशी करावी , कुणाला फायदा झाला याचा शोध घ्यावा आणि सदोष यंत्रणा बदलावी अशी मागणी इन्व्हेस्टर ग्रिव्हन्सेस फोरमचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केली आहे . या क्रॅशचा फायदा विदेशी वित्त संस्था , मोजके बडे दलाल आणि काही प्रमोटर्सना झाल्याची आपली माहिती असल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले . त्यामुळे सोमवार मंगळवारचा क्रॅश हा माकेर्ट स्कॅमच असल्याचा आरोप त्यांनी केला . त्याचवेळी कोपनहेगनमध्ये आम्ही सायकलींचे रस्ते वाढवत आहोत . एक तृतीयांश लोकं सायकलने हिंडतात . आमच्याकडे सिटी बाईक नावाची नि : शुल्क सायकल व्यवस्था आहे . जी तुम्ही शहराला भेट द्याल तेव्हा वापरू शकता . मग आम्ही विचार केला की आपण चीनला सायकल संस्कृतीची पुन्हा ओळख का करून देऊ नये ? आपण शांघाय शहराला हजार सायकली भेट देऊ . म्हणजे जेव्हा तुम्ही प्रदर्शाला भेट द्याल तेव्हा प्रथम डॅनिश कक्षाला भेट द्या . एक डॅनिश सायकल घ्या आणि मग बाकीचे प्रदर्शन पाहात हिंडा ! जळगाव - शासकीय कार्यालये , तसेच शाळांमध्ये आगीच्या घटना झाल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी इमारतीच्या " अग्निशमन ' यंत्रणा बसविण्यात यावी , अशी तंबी महापालिकेतर्फे देण्यात आली आहे . शाळांमधील शिक्षक कार्यालयांतील कर्मचारी यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे . शासकीय कार्यालये तसेच शाळांच्या इमारतींना आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत . शहरी भागातील उपाययोजना करण्याचे अधिकार महापालिका नगरपालिका यांना देण्यात आले आहेत . नगरविकास विभागाने याबाबत पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याबाबत पत्र दिले . त्याच अनुषंगाने जळगाव महापालिकेने अग्निशमन विभागाकडे तातडीने जबाबदारीने दिले . तातडीने यंत्रणा बसवा शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शहरातील शासकीय कार्यालये शाळा इमारतींना अग्निशमन यंत्रणा बसविण्याबाबत पत्र देण्यात आले आहे . जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय , जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये . जिल्हा सामान्य रुग्णालय , तसेच तापी महामंडळ , गिरणा पाटबंधारे विभाग यासह इतर सर्व कार्यालयांना पत्रे देण्यात येत आहेत . याशिवाय शहरातील सर्व खासगी संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक शाळा , महाविद्यालये यांनाही याची सक्ती करण्यात आली आहे . महापालिका शाळांच्या इमारतींवर ही यंत्रणा बसविण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाला पत्र देण्यात आले आहे . याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे , की सहा महिन्यांच्या आत इमारतींच्या आवारात अग्निशमन उपकरणे बसविण्यात यावीत , तसेच शाळेच्या इमारती ज्वलनशील विषारी पदार्थमुक्त असाव्यात तसेच आवश्‍यक असल्यास ते सुरक्षित ठेवावे . शिक्षक , कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अग्निशमन यंत्रणा बसविण्याबरोबरच त्याची हाताळणी करण्यासाठी शाळेतील शिक्षक , कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयांतील कर्मचारी यांना सक्ती करण्यात आली आहे . यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे आवश्‍यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे . यासाठी शाळांनी तत्पर उपाययोजना सुरू करावी , असेही त्यात नमूद करण्यात आले आहे . अशी उपाययोजना करण्याऱ्या शाळा शासकीय कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे . या ठिकाणी भविष्यात काही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे . कनकाद्रि धनुष्य थोर धनुर्ज्या होत भोगींद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी ९६ शाळेच्या विश्‍वस्तांना उघडे करून चापकाने मारले पाहिजे . . . माजलेत लेकाचे . . . ऐनवेळी फीवाढ करून पालक आणि मुलांना चांगलेच वेठीस धरले आहे त्यांनी . . . सरकार का नाई लक्ष घालत या मध्ये . . . झोपले कि काय . . . मला माहित नसलेल्या व्यक्तीरेखेस केवळ मृत्यूलेखानेच परिचित करवून माझ्यासाठी ती आदरणीय ठरवण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखेच आहे . विकसित अन विकसनशील देशांमध्ये जे काही आहे त्याला स्त्रियांना संरक्षण येत नाही म्हणून नाही तर इतक्या वर्षांच्या दबावामुळे / ब्रेनवॉशिंगमुळे आहे . . . शोनू , तुमचं वाचन आणि पुस्तकांचा संग्रह खरंच जबरदस्त आहे . एवढा मोठा वैयक्तिक संग्रह फारच थोड्या जणांचा असेल . संस्कृती निरोगी उत्सवप्रियता बेटीव्यवहार सोडल्यास सर्वधर्मसमभाव त्यापेक्षा जातीभेदाची कमी समाजाने स्वपरिक्षणाने केलेला अनिष्ट प्रथांचा त्याग सर्व स्थानिक भाषांच्या संगोपनाचा प्रयत्न स्वतंत्र सशक्त बॉलिवूड सहकारी ब्यांका , ग्रामिण ब्यांका , राष्ट्रीय बचत योजना वगैरे ती खिडकीत उभी होती . एखाद्या सुंदरश्या अर्धाकृती शिल्पा सारखी ! तिने डोळे घट्ट मिटुन घेतले होते . शुभ्र चंद्रप्रकाशात तिचा गोरापान चेहरा अजुनच उजळुन निघाला होता . . . . . . . . . . . . . . . . . . . अचानक तिने आपले घट्ट मिटलेले डोळे उघडले . अपराध्या सारखे आपल्या हाताकडे पाहिले , शेजारच्या लोखंडी खाटेचा एक टेकु तिच्या हातात होता , त्यावरून रक्त खाली ठिपकत होते . तिचा हातही रक्ताळलेला होता . तिच्या उजव्या बाजूला फरशीवर , अर्ध नग्नावस्थेत , छिन्नविछिन्न झालेला , मृतदेह पडला होता . . . . . . . एका हरीचे चिंतन सर्वकाळ करीत राहिल्याने ज्ञानदेवांना रम्य समाधान लाभले . लौकिक अर्थाने सुख देणाऱ्या कोणत्याच गोष्टी त्या भावंडांजवळ नव्हत्या . तरीही ते म्हणतात , ' ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ' ! असाम्या , अरे राजेंद्र कुमारचा फॅन आहेस कि काय ? ? > > त्याच्या गाण्यांचा नक्की आहे . ज्यांच्या कृतीमुळे भारताचे पारतंत्र्य दृढमूल झाले त्यांना / त्यांच्या वंशजांना सरकारी तनखे देणे अनैतिकच म्हणायला हवे पण विलिनीकरण्याच्या मोठ्या फायद्यासाठी पटेलांसारख्यांनी ते तात्पुरते मान्य केले . आणि पुढे वेळोवेळी ते काढून घेतले . हे योग्यच होय . इतका वेधक असतो भजनी ठेका ? तर होय . असतो . . . . त्याचं काय असेल ते कारण , डोक्याच्या , मनाच्या तळी बुडी मारून शोधू जाण्या‌आधीच एक अकल्पित घडलं . . . . एकाचवेळी चाळीस हात उठले , एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली . . . आणि वीस आघातांचा एकच आवाज , एकाच लयीत वाहू लागला . ते प्रसाद कसा खातात त्यावर त्यांचे ईमान आम्ही जोखू . पत्रिका जुळविणे मात्र निर्विवाद लांच्छनास्पद आहे . सेकंड , थर्ड अशी ओपिनियन झाल्यावरदेखील निकालात फरक पडला नव्हता . तेव्हा स्वत : ला हाय बीपी झाले आहे हे मान्य केल्याखेरीज गत्यंतर नव्हती . त्यामुळे आता त्यावर उपाय शोधणे प्राप्त होते . या बाबतीत बायकोचा उत्साह अफाट होता . आनंदने सांगितल्यानंतरच तिने कसली कसली जाड पुस्तके घरी आणायला सुरुवात केली . ती पुस्तके मी वाचावीत अशी तिची इच्छा होती असे तिनेच मला काही दिवसांनी सांगितले . ती पुस्तके रात्री वाचनासाठी नसतात हे मी स्वानुभवावरून सांगतो . कारण ते पुस्तक रात्री वाचताना मला झोप लागली तर काही वेळाने श्वास गुदमरून मी जागा झालो . अशी पुस्तके चुकून जरी छातीवर पडली तरी श्वास गुदमरून माझे बीपी वाढेल हे बायकोला पटले आणि ती ब्याद माझ्यामागून सुटली . या पिढीला नाही तरी कदाचित पुढच्या पीढीला या संशोधनाचे फ़ायदे नक्की मिळतील अशी आशा आहे . > > > > रार , रिसर्च इन ऑस्ट्रेलिया मासिकातील मार्च २०१० च्या इस्यु मध्ये ' पोस्ट डॉक डायरी ' हे शेवटुन दुसरे पान वाच ! जमल्यास मी इथे स्कॅन करुन टाकेल ! वर्डकप नाही जिंकला तरी चालेल पण पाकिस्तानला हरवलेच पाहिजे . तुझा साधा , वर नी खाली कॉइल असलेला ओटिजी आहे काय ? माझ्याकडे असला साधा ओटिजी आहे नी माझा केक आधी वरुन करपायचा कारण मी दोन्ही कॉइल्स सुरू ठेवायचे . आता मी केक ठेवायच्या आधी अवन गरम करताना दोन्ही कॉइल्स सुरू ठेवते पण केक आत ठेवला की फक्त बॉटम कॉइल ऑन ठेवते . टॉप कॉइल बंद करते . केक वरुन अजिबात करपत नाही आता . मी म्हणतो , मिसळपावाने मथळ्यावर " तीन्ही लोक आनंदाने . . . " च्या खालोखाल भविष्यवेत्त्यांचे एक वाक्य रोजचे टाकून द्यावे - " आज अपघात , आगी , खून , दरवडे वगैरे काहीही होऊ शकते . सावधान करण्याचे काम आम्ही केले . ऐकावे जनाचे , करावे मनाचे म्हणालात तर जबाबदारी तुमची " म्हणजे आजचा दिवस अपघाती आहे , हे वेगळे सांगणारा धागा शोधायची गरज राहाणार नाही . सुरुवातीला घरी जेव्हा बाबांचा आजार जास्त झाला तेव्हा त्यांनीच पुण्याला जायचं ठरवलं . जायच्या दिवशी सकाळी निघताना मला म्हणाले , " हे बघ मी आठ - दहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहून येतो . तू काही काळजी करू नकोस . मी लवकरच परत येणार . " आदल्या दिवशी मीही बाबांबरोबर रात्रभर जागलेली होते . ते जे मुंबईहून पहिल्यांदा पुण्याला हॉस्पिटलमध्ये गेले ते थेट ' आय . सी . यू . ' मध्ये . एक एक दिवस जात होता . बाबा काही व्यवस्थित व्हायची चिन्हं दिसेनात . मग मीच दर रविवारी त्यांना भेटायला पुण्याला जात असे . पहिल्या दिवशी गेले तर आय . सी . यू . मध्ये त्यांना खूप नळ्या लावलेल्या होत्या . मला म्हणाले , " ह्या नळ्या बघून घाबरू नकोस हं . मी बरा होणाराय आणि तुझ्याबरोबर राहायला येणार . " मला म्हणाले , " जा बरं - काहीतरी आधी खाऊन ये , इथे काही मिळणार नाही . " मी म्हटलं , " बाबू मी वाटेत खाऊन आलेय , तुम्ही काळजी करू नका . " ) नाचता येईना , अंगण वाकडे . आशय : एखादा वाईट मणुष्य त्याच्याच कामाच्या वस्तूंवर त्याचा राग काढत असतो . दिनेशदा , तुम्हाला असं तर म्हणायचं नाही ना . . . तूच आहे तुझ्या माबोचा डुआयडी . . . हो . . . अशा माध्यमांची चौकशी व्हायलाच पाहिजे . देवदत्त यांच्याशी पूर्णपणे सहमत . - प्राजु . वार्‍या वार्‍या ये ये आमचा घाम सुकव रे वार्‍या वार्‍या ऐक रे आमची गरमी घालव रे मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे . कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये . अनिलभाई , मी एकच . एकाच तोंडाने बोलते त्यामुळे कुठल्याही पॉलीटिक्स्मध्ये भाग घेऊ शकत नाही . अन राग वैगेरे काही नाही हो . एखाद्या मित्राच्या नात्याने तुम्ही माझी कानउघाडणी केली असे समजतो मी . डायबेटीस विरुद्ध लढा यांचा कसा बंदोबस्त् करता येईल् ? सर्व् संकेतस्थळाच्या प्रशासकांनी एकत्र येउन् यांना बॅन् केले तर् कसे ? म्हणजे हा उपद्रव् तरी थांबेल् . तेच म्हणावयाचे होते . पण कवयित्री आयडी प्रमाणेच कोमल मनाच्या असाव्यात आणि ह्या प्रश्नामुळे हळव्या झाल्या असाव्यात . एकविसाव्या शतकात चित्र बदलल्या असुनही तेच चित्र दाखवणे काय बरं सुचवायचे असेल ? . . . हो ! प्लान ! ! काळकोठडीतून बाहेर पडण्याचा प्लान , डिसिल्व्हाबरोबर बनवलेला . कोठडीच्या आत तिच्या फुटक्या भिंतीशी टेकून बसलेल्या मंजुळाला गेल्या आठवड्यातला शनिवार आठवला . . . धोबणहौदावर कपडे धुताना डिसिल्व्हाशी केलेली बातचीत . . . तसाच दीर्घ " " उच्चारही मराठीत आहे . तळऽ ( लेखनात " तळं " ) येथे पहिल्या अक्षरात ' ' ह्रस्व आहे , दुसर्‍या अक्षरात दीर्घ आहे . त्या बाईला माहित नाही का माणसाला शेवटी किती जागा लागते फक्त . गज , जरा समजावा अश्या मुर्खामुळे आपली लुटमार होते कारण एकदा ९०९०१ , भाव झाला कि इतर लोक त्यपेक्षा जड भाव सांगणार हे सरळ गणित आहे आणि भारतात एकदा भाववाढ झाली कि कधीच परत कमी होत नाही आता पेट्रोलच बघा पाठकों ने सतत अपनी टिप्पणियों में यह बात लिखी है कि आपके अनेक पत्रिका / ब्लॉग हैं , इसलिए आपका नया पाठ ढूँढने में कठिनाई होती है . उनकी परेशानी को दृष्टिगत रखते हुए इस लेखक द्वारा अपने समस्त ब्लॉग / पत्रिकाओं का एक निजी संग्रहक बनाया गया है हिंद केसरी पत्रिका . अत : नियमित पाठक चाहें तो इस ब्लॉग संग्रहक का पता नोट कर लें . यहाँ नए पाठ वाला ब्लॉग सबसे ऊपर दिखाई देगा . इसके अलावा समस्त ब्लॉग / पत्रिका यहाँ एक साथ दिखाई देंगी . दीपक भारतदीप की हिंद केसरी पत्रिका तुमच्या तत्पर प्रतिसादाबद्दल धन्यवाद . पहिलाच लेख आहे हा त्यामुळे छोटा आहे . तुमची सूचना आणि येथील प्रतिसाद यांमुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळत आहे . यापुढील लेख सविस्तर असतील याची काळजी घेईन प्लॅसिबो परिणामात वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी नेमके काय होत असावे ? ती वेदना संदेशवाहकांना थांबवते की मेंदूच्या आकलनातच अडथळा आणते ? किंवा आणखी कुठली तरी तिसरीच यंत्रणा काम करते ? तेलगु लोकांमधेही हा सण पाळला जातो . त्याला उगाडी असे नाव आहे वृक्षवल्ली आम्हा , आम्हा घरी , हाची नेम आता , यांना लोकोक्त्ती म्हणने उचित वाटत नाही . मळा रस्ता नामफलक तोडफोड प्रकरण पणजी , दि . २१ ( प्रतिनिधी ) - मळा रस्ता नामफलक तोडफोडप्रकरणी निर्दोष सुटका झालेले नागेश करमली , दत्ता पालेकर विलास सतरकर या तिघांवर पुन्हा प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे . या आरोपपत्रातून राजेंद्र वेलिंगकर यांना वगळण्यात आले आहे . फेब्रुवारी ०६ रोजी पणजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आणि त्यानंतर ३० नोव्हेंबर ०६ रोजी सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती . यावेळी पणजी महापालिकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पणजी पोलिसांनी सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याखाली आरोपपत्र दाखल केले आहे . १८ जून २००४ रोजी मळा - पणजी येथील रस्त्यांची पोर्तुगीज नावे बदलण्यासाठी देशप्रेमी नागरिक समितीने आंदोलन केले होते . त्यावेळी जमावाने आपल्या घरासमोरील नावांच्या पाट्या फोडल्याची तक्रार जॅक सुखीजा यांनी केली होती . यासंदर्भात पोलिसांनी तपास केल्यानंतर पुराव्याअभावी चौकशी थांबवली होती . मग कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर नव्याने तपासाचे आदेश देण्यात आले होते . १८ जून ०६ रोजी मळा येथे दोन रस्त्यांची नावे बदलण्यात आली होती . यात " ३१ जानेवारी ' या रस्त्याचे नाव बदलून " १९ डिसेंबर रस्ता ' असे नामकरण केले होते , तर " पोर्तुगीज आर्मार रस्ता ' हे नाव बदलून " विठ्ठल रखुमाई मंदिर रस्ता ' असे नामकरण करण्यात आले होते . पोर्तुगालला स्पेनकडून ३१ जानेवारी रोजी स्वातंत्र्य मिळाल्याच्या तारखेची आठवण म्हणून या रस्त्याचे ३१ जानेवारी असे नामकरण केले होते . त्यामुळे गोव्यातील देशप्रेमींनी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्त झालेल्या तारखेद्वारे या रस्त्याचे नामकरण केले होते . नंतर अर्थातच बेनझीरचा आवाज वाढला . " काश्मिर के बीना पाकीस्तान अधुरा है " अशी घोषणा त्यांनी पाकीस्तानी नागरीकांच्या गळी उतरवऊन भारत द्वेषात स्वतःचे स्थान बळकट केले . ( त्याला वाजपेयींनी विरोधी पक्षात असताना " फक्त " काव्यात्मक उत्तर इतकेच दिले की " अगर काश्मिर के बीना पाकीस्तान अधुरा है , तो पाकीस्तान के विना हिंदूस्थान अधूरा है " ) . एकंदरीत पाकीस्तानी राजकारण हे भारतद्वेषावर आधारीत ठेवण्यात पाकीस्तानचे राजकारणी यशस्वी ठरत आले आहेत . तसे करत असताना प्रचंड भ्रष्टाचार केला आणि विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले . अर्थातच त्यामुळे नवाज शरीफ पंतप्रधान असताना आधीच्या २० + वर्षांनी मुशारफनी सत्ता काबीज केली आणि आणिबाणी जाहीर करत एकाधिकारशाही आणली . नेहमी प्रमाणेच जे होयचे होते तेच झाले . आधी भोळ्या सामान्य जनतेला आशेचा किरण दिसला की आता तरी परीस्थिती बदलेल . काही अंशी बदलली ही . पण काही झाले तरी एकाधिकारशाहीच राहीली . झियांच्या कारकिर्दीत तयार झालेल्या ओसामाचा फायदा किमान नकळत स्वतःचे स्थान बळकट ठेवायला अमेरिकेतील / ११ नंतर मुशारफना झाला . पण सत्तेच्या संदर्भातील पाकीस्तानात चालू असलेल्या पुनरपी जननम पुनरपी मरणम च्या खेळात परत एकदा हुकूमशहा पराभूत झाला आणि आत्ता जे काही ऐकत / वाचत आहोत त्याप्रमाणे परत भ्रष्ट सरकार सत्तेवर येत आहे . . . हाच तो ओंडका आणि हाच तो निराश मी ( फोटो - प्रणव महाजन ) यावेळेचे फोटो मला टप्प्याटप्यात दाखवावे लागणार आहेत . बरेच आहेत आणि निवड करणे कठीण आहे . क्वांटासने दिलेला ताप वाचला असेलच , पण तो सोडला तर बाकी ट्रिप , अविस्मरणीय झाली . यावेळेस तिथल्या सार्वजनिक वाहनांचा म्हणजे बस सेवेचा भरपूर फायदा करुन घेतला . नाताळच्या सुट्टीमूळे रेल्वेसेवा बंद होती ( पण त्यासाठी समांतर बससेवा होती . ) तिथल्या बससेवेचे नेटवर्क चांगले आहे . अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी जाण्यसाठी , कुठल्या बसेस आहेत आणि त्यांच्या वेळा काय आहेत , याची माहिती , नेटवर वा सेलफोनवर मिळू शकते . आणि यावेळी , मला फिरवण्याची जबाबदारी लेकीने घेतली होती . आणि तिने ती उत्तमरित्या पार पाडली . अटरू अटरू मुख्यालय सहित आस - पास के ग्रामीण अंचल में शनिवार रात्रि को करीब 4 घंटे मूसला . . . महाजाल या नवीन माध्यमाचा विचार करता , चर्चा नुसती टाकून भागत नाही . त्यावर येणाऱ्या प्रतिसादांना उत्तरे द्यावीत अशी सदस्यांची अपेक्षा असते . आजही आपण पाहाल तर जे सदस्य इतर सदस्यांना उत्तरे देतात त्यांच्या चर्चा रंगलेल्या दिसतात . इतर चर्चा काही प्रतिसादां नंतर मरतात . ट्रिपमधलं एक वैशिष्ट्य म्हणजे नंदनकानन सँक्च्युरीची भेट . तेथेपण एक सँक्च्युअरीचा गाईड घेतला होता . त्याला बर्ड कॉल्स , अ‍ॅनिमल कॉल्स येत होते त्यामुळे त्याने सगळ्या प्राण्यांशी संवाद साधला . प्रत्येक प्राण्याला अगदी प्रेमाने बोलवायचा आणि ते यायचेपण . काहीं पक्शांकडून गाणी म्हणुन दाखवली . मोराकडून नाचून दाखवलं . अस्वलाला घरातून बाहेर यायला सांगितलं . आणि ते आलंपण . खूप मजा आली . अलामत - काफ़ियातील शेवटून समान असलेल्या अक्षरांआधी जे अक्षर येते त्याचा स्वर म्हणजे अलामत ! आदरणीय चंद्रशेखर चुकीचा ' जावईशोध ' लावल्याबद्दल क्षमस्व . चूक सुधारल्याबद्दल आभारी आहे . मी ' चूभूद्याघ्या ' म्हटले होतेच . ' अरे काढ ना तिला बाहेर . ती भलतीकडे जाण्याआधी तिला हाकलं ' - बायको ' वा काय धैर्य आहे . आपण स्वतः सुरक्षित अंतरावर , आणि तिथुन नवर्‍याला हाकते आहेस . ' - मी ' तु बोलण्यात वेळ घालवणार आहेस का ? ' - बायको ' प्रिये , लग्नानंतर पहिल्यांदाच हे वाक्य तुझ्या तोंडी ऐकतो आहे . माझा कानांवर विश्वास बसत नाहीये ' - मी ' फाजीलपणा बंद कर , तिला बाहेर काढ आधी ' - बायको . हा सोहळा मी काळ स्वतः अनुभवला आहे . . . ' जोतिबाच्या नावांन चांगभल ' च्या गजरान अवघा आसमंत दुमदुमला होता . . अतिशय चांगला अनुभव होता तो . . लातो के भूत जुतो से नही मानते . . . . चांगला चपलांचा हार घेवून जायचे होते . . धन्यवाद प्रिती , पुढचा भाग लवकरच टाकण्याचा प्रयत्न करतो : - ) आपण एक गोश्त विसर्तोय् . . . . \ गीतेनुसार . . हिन्दू मध्ये . . प्रकार आहेत ) धर्म ) कर्म काहीही केले तरी . . हिन्दुच राहणार आपण . . यार काय वैताग आहे . . . मराठी टाइपिंग खुप अवघड आहे " मी हार्डवेअर , सॉफ्टवेअर सपोर्ट सुद्धा देतो . जुन्या किंवा नविन पीसी मध्ये सुद्धा डिल करतो . " कधी आश्वासक शब्दांनी , कधी अबोल नजरेनी तर कधी फ़क्त घट्ट मिठीने प्रश्न सोडवले असते त्याच तिच्या प्रविण्याने . . शेवटच्या फेरीची घोषणा झाली आणि आमच्या मुलासमोर १४ वर्षाचा , अत्यंत संयमित चाली खेळणारा , आतापर्यंतच्या सर्व फेर्‍यांचा विजेता , अखिलेश आला . मी त्याच्याकडे कौतुकाने पहात होते तर त्याचे वडील आमच्या मुलाकडे कौतुकाने पहात होते . रंगाचा तिसरा प्रतिस्पर्धी बराच आक्रमक खेळी करणारा होता . वेगळा विचार करावा लागणार होता . एक हत्ती आणि एक उंट ' सॅक्रिफाईस ' करून आक्रमक चाल करायचे रंगा ठरवत होता . त्यासाठी पुढच्या सहा चालींचा विचार करणे आवश्यक होते . ही खेळी यशस्वी झाल्यास डाव आपल्या बाजूने करणे सोपे होते . शेवटी झालेही तसेच . दुसरी गोष्ट . चर्चने आपल्या धर्मप्रसाराचा , किंवा विहिरीत पाव टाकून ' सगळे बाटले ' म्हणून हाकाटी पिटण्याच्या ( किंवा तत्सम ) स्टूपिड कांगाव्याचा , प्रयोग आजमितीस सदाशिव पेठेत नाहीतर भेंडीबाजारात करून दाखवावाच . काय परिणाम होईल ? प्रयोग कितपत सफल होईल ? की उलट असा प्रयोग करू पाहणार्‍याच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात अडकवल्या जातील ? मग ईशान्येतलेच लोक इतके दूधखुळे आहेत काय , की अशी वाटेल ती सक्ती खपवून घेतील ? की त्यांना इतर काही कारणांमुळे ( योग्य की अयोग्य हा भाग अलाहिदा ) चर्चचे आकर्षण वाटत असावे ? आणि आकर्षणापोटी होत असेल ( मग भले ते आकर्षण चुकीच्या कारणांपोटी असो ) , तर ती सक्ती कशी ? माणुस आणि त्याची परकीय प्रांतामध्ये स्वताची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न अतिशय परिनामकारक पणे दाखवण्यात लेखिका यशस्वी झाली असली तरी स्वताच स्वताच्या घडलेल्या ह्या घटना पुन्हा लिहिताना ही तीला खुप काही वेदना होत असतील असे वाटते . . माणूस स्वप्नात रमतो . . . आमची स्वप्न म्हणजे सामान्य हो . . . सामान्य माणसाची स्वप्न सामान्य . . भव्य आगळी वेगळी स्वप्न पण कधीतरी पडणारच . . . त्यादिवशी पण असाच झाला . . . त्या दिवशी माझा महाबळेश्वर ला जादूचा प्रयोग होता . . . घरी यायला रात्रीचे १२ वाजले होते . . . होम मिनिस्टर ने दरवाजा उघडला अन आम्हला घरात घेतला . . कसा झाला शो ? दमलात का ? जेवण झाले का ? अशी नेहमीची ठरवलेली वाक्ये बोलून पुन्हा झोपी गेल्या . . . फ्रेश झालो अन झोपी जाण्याच प्रयत्न करू लागलो . पण झोप येत न्हवती . . पुस्तक वाचत बसव म्हंटला तर लीते लावावी लागेल अन मग सगळ्यांची झोप मोड होईल . . मग टीव्ही ऑन केला . . . . अरे वा . . माझ्या आवडत्या ऐश्वर्याचा चित्रपट ' ' हम दिल दे चुके सनम ' ' सुरु होता . . . चित्रपट शेवटाकडे झुकला होता . . खर सांगू ऐश्वर्या माझी खूप खूप आवडती . . . . कधी काळी आम्ही ऐश्वर्याच्या प्रेमात पडलो होतो बरका . . . पण हे कोणाला सांगितला नाही . . कारण कोणाला जर हे सांगितला असता तर नक्कीच ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती केला असता . . . तर काय झाल . . मी तो शेवटचा सीन पाहत होतो . . ऐश्वर्या धावत अजय देवगण येत आहे मी धावणाऱ्या ऐश्वर्याला डोळे भरून पाहत होतो . . आता पुढे काय होणार हे माहित होत पण मी पाहताच होतो . . . आतापर्यंत १० वेळा हा chirpat पहिला असेल पण मन भरतच नाही . . पुन्हा पुन्हा ऐश्वर्यासाठी हा चित्रपट पहिला आहे हं काय झाल . . मी तो शेवटचा सीन पाहत होतो . . ऐश्वर्या धावत अजय देवगण कडे येत आहे . . पुढे काय होणार हे माहित होत पण मी पाहताच होतो . . . पण आज ऐश्वर्याच धावण जरा विचित्रच वाटत होत . . . . टीव्ही तून माझ्याकडे पाहत होती . . अरे बापरे . . माझ्याकडेच धावत येत होती . . अघटीतच झाल . . . ऐश्वर्या चक्क टी व्ही तून बाहेर पडून माझ्यासमोर उभी राहिली . . अजय देवगण पण रागाने माझ्यकडे पाहत होता . . . मला वाटले मी स्वप्नात तर नाही ना . . चिमटा काढून पहिला . . अरे नाही मी तर वास्तवता होतो . . . बाजूला पहिला . . बायको मस्त झोपेत होती . . माझी वैशू पण तिला बिलगून झोपली होती . . यश पण गाढ झोपला होता मी जरा घाबरलोच . . बायको अचानकच उठली तर . . . माझ सर्वांग थरारून गेल . . पण विचार केला अरे आज चक्क ऐश्वर्या आली आहे भेटायला . . घाबरून कस चालेल . . ? ? मी हि तिच्या नजरेला नजर भिडवत सुंदर स्मित केला . . मेहंदी कलरची साडी तीन घातली होती . . टीव्ही च्या प्रकाशात ती अजूनच सुंदर दिसत होती . . मी टीव्ही कडे पहिला . . अजय देवगण अजूनही तसाच स्तब्ध होऊन उभा होता . अन आमच्याकडे रागाने पाहत होता . . मी लगेच टीव्ही बंद केला अन नाइट लाम्प चालू केला . . ऐश्वर्या माझ्याकडे पाहून म्हणाली ' ' अरे बोल काहीतरी . . ' ' ' ' आग तुला पाहून मला काही सुचेनाच झालय . . काय बोलणार . . . पण तुला कस काय याव वाटल माझ्याकडे ? ' ' ' ' तुझ माज्यावर प्रेम आहे का ? ' ' चामारी हे काय ऐकतोय मी . . . ? अस का हि विचारते . . . ? मी झोपलेल्या बायकोकडे एकदा नजर टाकली अन गप्प बसलो . . . ' ' अरे बोल . . तुला मी आवडते ना ? ' ' ' ' हो तू आवडतेस पण आता तुझ लग्न झालय अन माझा हि लग्न होऊन चांगली दोन मुल झालीत ' ' ' ' मग अजूनही हि माझे चित्रपट पुन्हा पुन्हा का पाहतोस ? सांग . . सांग ' ' ' ' आता तुझ्यापासून काय लपवायचं . . . हो मी तुझ पहिला जीन्स चित्रपट पहिला अन तुझ्या प्रेमातच पडलो . . पण सांगणार कसे ना . . तू कुठे आम्ही कुठे . . ' ' ' ' अरे प्रेमात गरीब श्रीमंत असा काही नसत . . प्रेम म्हणजे प्रेम असत . . ऐश्वर्याच किंवा गंगूच , सगळ्याचं सेम असत ' ' ' ' अग पण त्याला आता बरेच दिवस झाले . . पण तू अजूनही मला आवडतेस . . पण प्रेम जरा कमीच झालय ' ' ' ' अरे वा . . जरा कमी झालय म्हणजे नेमक . . म्हणजे थोड तरी अजून आहेच ना ? ' ' ' ' अग पण . . कस सांगू तुला . . ' ' ' ' ते काही नाही . . मी लग्न करायचं ठरवलंय . . ' ' ' ' पुन्हा वडाच्या झाडाबरोबर करणार का लग्न ? ' ' ' ' नाही . . ते झाल कि एकदा ' ' ' अग पण पुन्हा लग्न ? अभिषेक अन तुझ काही भांडण झाल का . . ? अग संसारात व्हायच्या छोट्या मोठ्या कुरबुरी . . पण म्हणून का या निर्णयापर्यंत यायचं . . . संसारातलं भांडण रोजच्या रोजच विसरायचं . . ' ' ' ' अरे कसला संसार अन कसलं काय . . शूटिंग नाही . . बाहेर फिरणा नाही . . घरात बसून बसून कंटाळा आला . . ' ' ' ' हे बघ लग्नानंतर तेवढा चालायचं . . चूल अन मुल हे पहाव लागतच ' ' ' ' चूल पण नाही अन मुल पण नाही . . जाऊदे पण मी ठरवलंय तुझ्याशी लग्न करायचं . . ' ' अरे बापरे . . मी स्वप्नात तर नाही ना . . साक्षात ऐश्वर्या लग्नाबद्दल विचारात आहे . . . सारे भारतीय सोडले अन हिला मीच कसा दिसलो ? . . . . पुन्हा एकदा चिमटा काढून पहिला . . स्वप्न न्हवताच . . पुन्हा एकदा झोपलेल्या बायको अन मुलांकडे पाहिलं . . . मी जरा दचकलोच . . . पण जगतसुंदरी आपल्याला लग्नासाठी विचारात आहे हे हि तितकाच अभिमानच वाटल . . . ' ' अग जरा हळू बोल . . बायको उठेल माझी . . तिला माहित आहे तू मला आवडतेस ते . . . पण ते आवडण वेगळ आहे ते तिला माहित आहे . . पण आज तुला हिथे बघितला तर माझा काही खर नाही . . . ' ' ' ' प्यार किया तो डरना क्या ? ' ' ' ' अग पण माझ अन तुझ हि लग्न झालय ' ' ' ' मग काय झाल तुझ लग्न झाल तर . . आणखी एकदा लग्न कर . . धर्मेंद्रचही हि लग्न झाल होत तरीही त्याने हेमा मालिनी शी लग्न केलच ना . . ? राजेश खन्ना , विनोद खन्ना , आमीर खान अरे किती उदाहरण देवू तुला . . ? ' ' ' अग पण . . . माझी बायको . . मुल . . . . अन काय तुला माझ्यात अस काय दिसलं ? एकच घर , छोटासा व्यवसाय एवढाच आहे माझ्याकड . . नुकताच MARATHI विनोद या कम्युनीटीचा मोडेरेटर झालोय . . पण तिथे काही मला लाखभर पगार नाही मिळणार . . सोशल वर्क म्हणून ते करायचं . मी कुठे तू कुठे . . अरे काही ताळ मेळ तरी आहे का ? . . मग तुला काय आवडलं ? ' ' ' ' आता मी माझा निर्णय घेतलाय . . तुला यावच लागेल माझ्याबरोबर . . ' ' अन तीन माझा चक्क माझ्या झोपलेल्या बायकोसमोर हातच पकडला . . मनात म्हटला बायको जर उठली तर काही खर नाही बाबा . . . . पण तिचा हात मी सुधा नाही सोडवून घेतला . . . . . . ऐश्वार्याचाच हात ना तो . . . सोडू सुधा वाटेना . . . ' ' अग पण . . उद्या येतो कि . . ' ' ' ' काय रे . . तुम्हा पुरुषांना एखद्या स्त्रीच मन नाही कळनार . ' ' ' कळतय मला . . पण माझ्या बायकोला पण मन आहे कि . . अन अग जरा हळू . . . बायको उठेल मग उद्याच हि कॅन्सल होईल . . ' ' ' ' ठीक आहे . . मी जबरदस्तीने नाही घेवून जाणार तुला . . एक काम करूयात . . . तू आता माझ्याबरोबर चाल . . . आपण तुमच्या इमारतीच्या टेरेस वर गप्पा मारुयात . . . जर तिथे तुला माझा सर्व सांगते . . मग तुला पटेल पण जर तिथ तुला माझ म्हणन पटल तर तिथूनच तुला माझ्याबरोबर याव लागेल अन मला खात्री आहे तुला माझ म्हणन पटेलच . . ' ' ठीक आहे . . येतो मी . . ' ' " पुन्हा एकदा झोपलेल्या बायकोकडे पहिला . . माझ दहा महिन्याच पिल्लू वैशू तिच्या कुशीत झोपली होती . . तिच्याकडे हि पहिला . . अन ऐश्वर्या सोबत जाऊ लागलो . . दरवाज्याजवळ गेलो . . मनात विचार आला मायला हि कदाचित तिथूनच जबरदस्तीने घेवून जाईल . . . म्हणून पुन्हा एकदा घरात वळून पाहिला . . पाहतो तर काय . . माझी वैशू उठून बसली होती . . . अन रडत होती . . डोळे पाण्याने भरले होते . . . अन एकटक माझ्याकडे पाहत होती . . . आता काय करायचं ? ऐश्वर्यान माझा हात घट्ट पकडलेला अन मीही त्यला काहीच विरोध ना केलेला . . . . . मी जोरात हिसका दिला तिच्या हाताला . . . अन घरात गेलो . . घराचा दरवाजातून आतून घट्ट बंद केला ऐश्वर्या बाहेरून दरवाजा ठोकत होती . . . अन मी आतून तिला ओरडत सांगत होतो . . ' ' मी नाही येवू शकत . . . . . . . मी नाही येवू शकत ' ' . . . तेवढ्यात बायकोच मध्ये बोलली . . . ' ' अहो काय झाल . . . असे ओरडताय कशाला . . ? पहाटेचे सहा वाजले . फिरायला जाताय ना ? ' ' अन मी झोपेतून जागा झालो . . टीव्ही कडे पाहिला . . . आस्था चानेलवर रामदेव बाबांचे योगासन वर्ग चालू होते . . . वैशुकडे पाहिलं . . ती हि गाढ झोपेत होती . . . . पाहिलेलं स्वप्न पुन्हा आठवू लागलो . . अन अस वाटल तिच्याबरोबर स्वप्नात तरी गच्चीवर जाऊन गप्पा मार्याला हव्या होत्या . . पण आमची वैशू मध्ये आली ना . . . पुन्हा वैशुकडे पाहिला . . . तिचा हसरा चेहरा जणू सांगत होता . . पप्पा SORRY NEXT TIME . . . नाही अडवणार . . . . . - - गोरख जाधव ( सातारा ) असे मुळीच नाही . धुळे येथे एका लग्नासाठी गेलो असता तेथे असा ' मोबाईल डिस्कथेक ' प्रत्येक लग्नात कंपल्सरी वापरला जातो असे समजले . ( पिअर प्रेशर ) . . त्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर बॉक्स स्पीकर्सची भिंत उभी केली होती . या भिंतीच्या मागे जॉकी ( संगीतनियंत्रक ) वेगवेगळी गाणी वाजवत होता . तसेच या ट्रॉलीवर लेझर्स् आरशाचे ग्लोब . रोषणाईचीही सोय होती . " त्याच्या शाळेमध्ये संस्कृत हा विषय ऐच्छिक म्हणून निवडता येतो . " राजेंद्रशी सहमत आहे : ) , खूप दिवसांनी लिहिलंस ब्लॉगवर . ' गो टेल . . . ' चं नाव आधी ऐकलं होतं . मॉडर्न लायब्ररीच्या शतकातल्या १०० निवडक पुस्तकांत बहुतेक , पण इतकं नितळपणे डोक्यातले विचार मांडणारं त्याचं लेखन कधी वाचलं नव्हतं . ( अलेक्झांडर ) पोप कवितेबद्दल म्हणतो तसं ' What was often thought , but never so well expressed ' तसं . तुझा अनुवादही लेखाशी प्रामाणिक आणि मराठमोळा आहे . पण बॉल्डविनच्या या बदलत्या मॉरल सेंटरबद्दल , कळकळीच्या तिटकार्‍याविषयी अधिक लिहिलंस तर वाचायला आवडेल ( शीर्षक सुचवू का ? - The importance of not being earnest : ) . ) . बाकी , बाभूळ आणि शरदागम आवर्जून पाठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार . उत्तर लिहायला घेतलं होतं पण राहून गेलं , त्याचं हे वरातीमागूनचं घोडं : ) " When was the last time I did something for the first time " ~ मी स्वतः या ' फेज ' मधून नुकताच गेलो असल्याने वाक्याची अनुभूती सर्वार्थाने घेतली . काही घरगुती कारणास्तव मनावर असहायतेचे एक मळभ दाटले होते आणि त्या नेमक्या क्षणी अस्वस्थ झालो असतानाच नव्याने मैत्री झालेल्या मित्राला एक मेल लिहिले . त्यातील मजकूर आपसुकच इतका आनंददायी ठरला की एका क्षणी वाटू लागले ' अरेच्या , जीवन अगदीच काही नीरस नाही आपले ! " . हे ' समथिंग फॉर फर्स्ट टाईम ' या व्याखेत चपखल उतरले . सहवास संपला परी . . जाणीव तुझी उरलेली , श्वासांत गुंतुनी माझ्या . . रंध्रांमध्ये भिनलेली , गात्रांत माझिया आता . . काही तुझे उरलेले , रिक्त माझ्या क्षणांना . . तुझे वेध लागलेले . . हे नाट्य संमेलन अमेरिकेत घेणे निरर्थक आहे . प्रायोगिक नाटकांचे प्रयोग , नाट्यविषयक चर्चा वगैरे काहीही शक्य नाही . त्याच त्या यशस्वी नाटकांचे प्रयोग आणी त्याच त्या प्रसिद्ध अभिनेत्यांना पहायला झालेली गर्दी . निदान यावेळी बे एरिया मराठी मंडळाप्रमाणे सरकारी अनुदान घेण्याचा निलाजरेपणा दाखवू नये ही अपेक्षा . ह्या वाक्याने मराठी लोकांमध्ये मुळातून असलेली असुरक्षिततेची भावना एका त्रयस्थ दृष्टीकोनातून बघावयास मिळते . कोणत्याही क्षुल्लक कारणाने मराठी संकेतदळे बंद पडतील असे वाटत नाही . ती बंद पडावयाचीच असती तर आतापर्यंत सहस्त्र वेळा बंद पडली असती . जरी इब्न बतूत जवळजवळ ५७००कि . मी . प्रवास करुन चीनला बर्मा - सुमात्रामार्गे गेला तरी त्याच्या त्या छोट्याशा मुक्कामाबद्दल तुलनेने त्याने फारच कमी लिहिले आहे . गंमत म्हणजे हिंदुस्थानमधील कानाकोपर्‍याचे वर्णनात मात्र त्याने पानावर पाने खर्ची घातली आहेत . चीनमधील अनेक बंदरे जी इस्लामी व्यापारांसाठी एवढी महत्वाची असूनसुध्दा त्या प्रदेशाचे वर्णन त्याने का गुंडाळले असावे हे एक रिहालाचे गूढच आहे . शेवटी राहीलं ते एकटे पण आंधार्‍या विहिरी सारखं घाबरवणारं , चिडवणारं खोल नेउन बुडवणारं आपण जे वर्णन केले आहे ते फारच छान आहे . त्या व्हिडीओ बरोबर रेकॉर्ड करुन टाकता येईल का ? किंवा एक वेगळा नुसता पटाचा आणि सोंगट्यांच्या हलचालीचा करुन त्याच्यात हे वर्णन टाकता येईल का ते बघितलए पाहिजे जनपद में लगभग 17 लाख 27 हजार मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेगें त्रिस्तरीय पंचायत सामान्य निर्वाचन - 2010 में जनपद में लगभग 17 लाख 27 हजार मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेगे निर्वाचन हेतु सभी व्यवस्था पूर्ण कर ली गई है और नामाकंन की प्रक्रिया चल रही है जोहान्सबर्ग - & nbsp दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या ( सीएसए ) पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या बोनसवरून सुरू झालेल्या वादामध्ये दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री फिकील एम्बालुला यांनी हस्तक्षेप केला . या प्रकरणी एम्बालुला यांनी सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेराल्ड मायोला आणि इतर दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे . भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आणि चॅम्पियन्स लीगमुळे यशस्वी ठरलेल्या क्रिकेटच्या हंगामामध्ये मायोला यांच्यासह मुख्य आर्थिक सल्लागार नासेई अपियाह आणि ब्रॅंड व्यवस्थापक कास नायडू यांना 1 . 9 दशलक्ष रॅंड्‌सचा बोनस मिळाला होता . मात्र , यासाठी सीएसएच्या पदाधिकारी बोर्डाची मंजुरी नसल्याचा आरोप करण्यात आला . लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष जॉन ब्लेअर यांच्या मते , बोनस किंवा इतर खर्चांसाठी बोर्डाची मंजुरी आवश्‍यक असते . सीएसएमधील गैरव्यवहारांवरून एम्बालुला यांनी याआधीही चिंता व्यक्त केली होती . अवैधरित्या बोनस दिल्याप्रकरणी होणाऱ्या चौकशीमध्ये क्रीडा मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुमय्या खान यांचाही समावेश असेल . शब्दप्रभू म्हणे कुणी , कुणी - काव्यविदुषी कुबेरावर का भासावी , चणचण शब्दांची अशी ? . धर्मपालन करणे : ' शाळेतील बाई दीपकला टिळा लावण्यास विरोध करत असूनही तो चुकता प्रतिदिन टिळा लावून शाळेत जातो . आता मित्र झिंगल्यासारखा बरळत होता , मनापासून बोलत होता . आंतर्जालावर मनोगत , उपक्रम आणि मिसळपाव या तीन मराठी संकेतस्थळांशी माझा संबंध त्याच क्रमात आला . यातील आंतर्जाल कालचक्राच्या संदर्भात मनोगत प्रौढावस्थेत , उपक्रम पौंगाडावस्थेत आहेत तर मिसळपाव " तान्हेच " म्हणायला हवे . आता तान्ह्याबद्दल त्याला शिंग फुटे पर्यंत बोलणे अयोग्य वाटते . पण मनोगत आणि उपक्रम या दोन्हीमधे व्यक्तीस्वभावाप्रमाणेच चांगल्या - वाईट गोष्टी आढळतील . त्यात प्रत्येकाचा हवा असलेला आणि नसलेला लोकसंपर्क घडणे पण साहजीकच आहे . वास्तवीक ही तीन संकेत स्थळे आणि अनेक इतर ( मला माहीत नसलेली ) जी अनेकांच्या सहकार्याने चालत आहेत , मोठी होत आहेत ते वास्तवीक पहाता , देशविदेशातील समस्त मराठी समाजाला अभिमानाची गोष्ट आहे , असायला हवी . त्यात जर का स्पर्धा चालू झाली तरी काही चूक नाही , उलटी हवीच , जो पर्यंत त्याचे रुपांतर व्यक्तिगत अहंकारात होत नाही . म्हणुन विचारावेसे वाटते की त्याचा व्यक्तिगत " इगो इशू " करत " घालीन डवी टांग पाडीन उताणा , असाच आमुचा मराठी बाणा " या पद्धतीने वागणे योग्य आहे का ? पुणे - एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली . याप्रकरणी या विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दिली होती . त्यानुसार अशोक दिगंबर घोरपडे ( वय 41 , रा . समर्थनगर , वडगाव शेरी ) यांना पोलिसांनी अटक केली आहे . घोरपडे हे महापालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आहेत . आरोपी घोरपडे याची या महिलेशी पुर्विचिओळख होती . अडीच वर्षांपूर्वी घोरपडे यानीया महिलेला अश्‍लील एसएमएस पाठविला होता . महापालिकेजवळील एका हॉटेलमध्ये या महिलेला बोलवून त्याने त्या महिले बरोबर एक छायाचित्र काढले होते . त्यासाठी बाळासाहेब डोळस या व्यक्तीने त्यांना मदत केली होती . गेल्या पाच महिन्यांपासून घोरपडे हा महिलेच्या घरी जात होता . तिच्याशीअशलील वर्त्वणुक करण्याचा प्रयत्न करीत होता . यासगळ्या मानसिक प्रकाराला कंटाळून या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली अशि माहिती पोलीसानी दिली . काबूल - उत्तर अफगाणिस्तानमधील परवान प्रांतातील गव्हर्नरच्या कार्यालयाच्या आवारात आज ( मंगळवार ) एकाने आत्मघाती स्फोट घडवून आणला . या स्फोटात एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली . गव्हर्नर अब्दुल बसीर सालांगी यांच्या कार्यालयाच्या बाहेर हा आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला . सालांगी या स्फोटानंतर सुरक्षित आहेत . रस्त्यावरून घरी चाललेल्या एका मुलीला मात्र या स्फोटामुळे जीव गमवावा लागला . स्फोटात सालांगी यांचा अंगरक्षकदेखील जखमी झाला आहे . झबीहुल्लाह मुजाहिदीन या दशहवादी संघटनेने स्फोट घडवून आणल्याचा दावा केला . आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा साचले रूमालभर तुझे शहर ! परत निघतो कामासाठी तोच ऐकू येते एक लांब , सुरेल शीळ . कदाचित त्याच पक्ष्याची . कॉफीचा कप घेऊन मी खिडकीत जातो त्या पक्ष्याला पहायला . पण ओळखू येत नाही . कुठल्या कुळातला आहे तो . एक गुन्हा झाकण्यासाठी अजुन किती गुन्हे करणार आहोत ? कशासाठी ? टिशर्ट मस्त आहे . सुलेखन जबरदस्त . पारी आणि पल्लिचे अभिनंदन . लवकरच मागणी नोंदवतो . पडझडीखाली चिणले जातो कोपरानीही खणले जातो सहिष्णु म्हणुनि गणले जातो " क्षमाशील " या विशेषणातुन दिसतो पण बेबस झाले तितके बस्स . . . . . . नांदेड जिल्ह्यातिल अदिवासी पारंपारीक नृत्य आहे . या नृत्यामधे हे अदिवासी आपला आनंद नृत्याव्दारे सादर करतात हे अदिवासी लोक नृत्य करत असतांना आपली तहान भुक विसरुन अत्यंत सुंदर प्रकारे नृत्य करतात . हे नृत्य करत असताना त्यांची वेशभुषा अतिशय सुंदर असते . > > > जोजना ( योजना ) , अविजान ( अभियान ) . पण जबाबदारीला दायित्व म्हणतात . दाजित्वपेक्षा सोपे पडते . शाब्बास . याला म्हणतात खरी आळशी भाषा ! बंगालीतही हाच गोंधळ आहे . पण हा उच्चारातला गोंधळ निस्तरण्याकरता त्यांना लिखाणात दोन आणून ठेवले आहेत . ओडियामध्येही असेच आहे का हो ? गुरूत्त्वाकर्षणासंदर्भात माँड ( Modified Newtonian Dynamics ) हा सिद्धांत सध्या मूळ धरू पहात आहे . नाव लिहीण्यापलिकडे माँडबद्दल काही लिहावं एवढा माझा अभ्यास नाही . सहज मनात विचार आला ह्यातले थोडे स्किट फूबाइफू मधे घेतले आसते तर काय धमाल उडली असती . . . मराठीतील जेष्ठ गझलकार , श्री . वा . . सरदेसा‌ई ह्यांचे पुस्तक ( www . sardesaikavya . com ) तब्बल नव्वद वृत्तातील , एकूण एकशे त्रेचाळीस गझलांचा , आणि सर्व मान्यताप्राप्त वृत्तातील , तसेच अद्यापही अस्वीकृत असलेल्या वृत्तातील काही , अश्या एकूण एकशे सव्वीस रुबायांचा , ह्यात असलेला समावेश ! फक्त होतकरु गझलकारांसाठीच नाही , तर सर्व काव्य - प्रेमी रसिकांसाठी हा ग्रंथ नक्कीच मार्गदर्शक ठरु शकतो . तुमच्यापैकी शिक्षणक्षेत्राशी संबंधीत लोक स्त्रीमुक्ती बद्दल सर्वाधीक करु शकतात . नोकरी - धंद्यात तुमच्या हाताखाली असलेल्यांपर्यंत तुम्ही या बद्दलचे विचार नेऊ शकता . नंतर मात्र तो थोडाफार ज्याचा - त्याचा प्रश्न बनतो . लिबियाला कोणीतरी ट्युनिशीया / ईजिप्त बनायची वाट पहावी लागते . किंवा एका सन्ध्याकाळी , अनपेक्शित पावसाने मुसळधार कोसळावे आडोशाला उभे रहायला दोघांना एकच छप्पर मिळावे . तु मंद हसत न्याहळावीस माझी घालमेल , माझी हताश नजर पाउस ओसरल्यावर रिक्षा थांबवित मला विचारावेस , Can I drop u somewhere ? या असल्या स्थळाच्या बातम्या म्हणजे संदर्भ देणे जर अशांच्या वैचारीक विरोधातील लोकांनी केले तर थयथयाट होईल . . . > > उपक्रमी विकास ( शाखा नसलेले ) ह्यांनी प्रकल्पांना प्रायोजीत केल्याने असे नाव घेतले आहे का ? नेमाड्यांनी आजवर कधीही निराशा केली नाही . त्या वाचल्या पानांना जागुन हिंदु वाचणारच . ट्विटर प्रूव्हज टू बी पेज टर्नर हा सारा ह्युजेस यांनी लिहिलेला लेख जगभरात सोशल मीडियाच्या दुनियेत जी उलथापालथ सुरू आहे त्यावर प्रकाश टाकतो . दिवसागणिक संवाद साधण्याची नवी व्यासपीठ उपलब्ध . . . त्यानंतर क्लायमेट चेंज , क्योटो प्रोटोकॉल वगैरे वर प्रश्न विचारुन त्यांनी मला बाजूच्या मॅडमच्या हातात सोपवलं . मॅडमनी गोध्रा , ऑनर किलींग वगैरे गोष्टींवर पिद्दा पाडला . त्यानंतर अरुणाचल , वंशवाद , भाजपाचा इलेक्शन मेमोरेंडा ( जो त्याच दिवशी आला होता ) वगैरे वर पिडून झालं . शेवटी एकानी माझ्या ग्रॅज्युएशन कॉलेजचे प्लस आणि मायनस पॉईंट विचारले . करूणाजी : ' तेरी आंखे काली काली - The Black End ' या पिक्चरमध्ये वहिद अन मी शाळेपासून एकमेकांचे मित्र असतो . तो मला दहावीत असतांना मागणी घालतो फ्रेंडशीपची . त्यावेळी तो हिरेकी अंगूठी मला पहनवतो . अन मग आम्ही ' तेरे हाथमें अंगूठी हिरेकी ' हे गाणं म्हणतो . नवीन नांदेड - सिडकोच्या विकासाला वैभव मिळवून देणारा नवीन मोंढा प्रकल्प अजूनही " जैसे थे ' स्थितीत आहे . सिडकोलगत असलेल्या आंबेडकर चौकाजवळील हा प्रकल्प वेळीच पूर्ण झाला नाही , तर भविष्यात या प्रकल्पाचा खर्च चार पटींनी वाढण्याची शक्‍यता असून , वाढत्या खर्चाचा बोजा हा व्यापाऱ्यावरच पडणार आहे . पंधरा वर्षांपूर्वी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली . मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते दीड वर्षापूर्वी व्यापारी संकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले ; तरीही अद्याप एक वीटही प्रकल्पाची रचली गेली नाही . कॉंग्रेसला महापालिका , लोकसभा , विधानसभा निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाली . अशोक चव्हाण यांच्या रूपाने दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद नांदेड जिल्ह्यास मिळाले . स्वत : व्यापारी असलेले ओमप्रकाश पोकर्णा , डी . पी . सावंत आमदार झाले , आता तरी सिडकोतील मोंढा प्रकल्पाच्या विकासाला चालना मिळेल का ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे . नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरातील वाढता व्यापार होणारी गर्दी त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन ( कै . ) शंकरराव चव्हाण यांनी नवीन मोंढा प्रकल्पाची संकल्पना मांडली होती . अठरा वर्षांपूर्वी सिडकोने या प्रकल्पाला मान्यता देत व्यापाऱ्यांसाठी शेकडो एकर जमीन संपादित केली . प्रारंभी मोंढा सिडकोत स्थलांतरित करण्यास व्यापाऱ्यांचा मोठा विरोध होता . कालांतराने व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला होलसेल रिटेल व्यापाऱ्यांनी सिडकोत मोंढा विकसित करण्याला अनुकूलता दर्शविली . सिडकोनेही प्रकल्पास गती देण्याच्या हेतूने भूखंड नोंदणी सुरू केली . सोळा व्यापारी संघटनांनी आपले भूखंड आरक्षित केले ; परंतु कित्येक वर्षे मोंढा प्रकल्पाबाबत कोणीही पुढाकार घेतला नसल्याने ही प्रक्रिया कासवगतीने चालली . मध्यंतरीच्या काळात चांगल्या ठिकाणचे भूखंड मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांत स्पर्धा लागली . तांत्रिक कारणावरून व्यापारी संघटना सिडको प्रशासन यांच्यातील समन्वय तुटला तेव्हापासून मोंढा प्रकल्प रखडला . त्यानंतर सिडकोचे प्रशासक जगदीश राठोड यांनी काही व्यापाऱ्यांशी चर्चा करून मोंढा प्रकल्पास गती देण्याचा प्रयत्न केला . सिडकोने व्यापाऱ्यांना आपापले भूखंड नियमानुसार ताब्यात घेण्याबाबत नोटिसा बजावल्या ; परंतु व्यापारी भूखंड ताब्यात घेत नव्हते . रिकाम्या भूखंडावर सिडकोने त्या काळात रस्ते , विद्युत , गटार , व्यवस्थेसाठी कोट्यवधीचा खर्च केला . यात कंत्राटदाराचे चांगभले झाले ; मात्र सर्व खर्च वाया गेला . सिडको व्यापारी संघटनांत भूखंड देण्याच्या कारणावरून बिनसले प्रकरण न्यायालयात गेले . त्यामुळे व्यापारी संघटनांनी न्यायालयातील याचिका मागे घेतल्यानंतरच किंवा त्याचा निकाल लागल्यावर पुढील प्रक्रिया करण्यात येईल , असे सिडकोने सांगितले . सिडको प्रशासन व्यापारी संघटना यांच्या वादात मोंढा प्रकल्प पुन्हा रखडला . या ना त्या कारणाने रखडलेला मोंढा प्रकल्प त्याच काळात विकसित झाला असता , तर त्याची किंमत आजच्या दरात पाच पटींनी वाढली नसती . मोंढा प्रकल्पाबाबत अशोक चव्हाण उद्योगमंत्री असताना व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ अनेकदा त्यांना भेटले . श्री . चव्हाण यांनी यासंदर्भात सिडकोच्या मुख्य प्रशासक अधिकाऱ्यांशी चर्चा केली . त्यानंतर व्यापारी सिडको प्रशासन यांच्यात तोडगा निघाला व्यापाऱ्यांनी भूखंड ताब्यात घेण्यास तयारी दर्शविली . सिडकोकडून व्यापारी संघटनांनी भूखंड ताब्यात घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या हस्ते तत्कालीन आमदार अनसूया खेडकर , तत्कालीन खासदार डी . पी . बाटील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकामाची शुभारंभाची कोनशिला रोवण्यात आली . यास दीड वर्ष उलटले ; परंतु अद्याप सिडको नवीन मोंढा प्रकल्प आहे त्या स्थितीतच आहे . मुख्यमंत्र्यांनी रोवलेली कोनशिला गायब - सिडकोचा विकास , बेरोजगारांना रोजगार देणारा आर्थिक उलाढाल वाढवणारा हा मोंढा प्रकल्प विकसित करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेतला नाही . अशोक चव्हाण यांनी भूमिपूजन केल्यानंतर रोवण्यात आलेली कोनशिला गायब झाली . जनतेने लोकसभा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पारड्यात भरभरून माप टाकले . आता नूतन खासदार आमदार मंडळी तरी सिडकोच्या या रखडलेल्या मोंढा प्रकल्पासाठी पुढाकार घेतील का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे .

Download XMLDownload text