EN | ES |

Text view

mar-33


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

< < . . . काही तरी स्पेशल आणले असावे , ते इतर लोक खाऊन टाकतील , त्याच्या आधी लवकर परत गेले पाहिजे > > झक्कीजी , कदाचित , " ५० ओव्हर्स संपत आल्या आहेत , त्यापूर्वी जरा मैदानावर जाऊन आले पाहिजे " असंही असेल ; शेवटी लाडावलेली तरुण मुलेच तीं , अधूनमधून मैदानावर जावंसं वाटणारच ! ! ! " काल ( रविवारी ) साबांची तब्येत बरी नसल्याने स्वयंपाकघराचा ताबा अस्मादिकांकडे होता . त्यामुळे माझ्या पाककौशल्याला स्फुरण चढले आणि वर सांगितलेल्या रेसिपी बुक च्या मदतीने मी ही भाजी ट्राय केली . ( माहेरी खूप वेळा केली होती , पण सासरी आवडेल की नाही याची शाश्वती नसल्याने आगाऊपणा केला नव्हता ) . " महाराष्ट्र्रामध्ये तांबडी पिवळसर मृदा मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे . सहयाद्रीच्या पर्वतमय भागात विशेषत : उत्तर कोकणलगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा वैनगंगा नद्यांच्या खोर्‍यात तांबडी पिवळसर मृदा तयार झालेली आहे . आपण पण बरेच वेळा असेच करतो . छोट्याछोट्या गोष्टींसाठी मोठ्या गोंष्टीकडे डोळेझाक करतो . आणि त्या पोलिसासारखे पुर्ण आयुष्य मुर्खासारखे शोधत राहतो . कधी सुख शोधत राहतो , कधी पैसा , कधी मित्र - मैत्रिण , कधी प्रमोशन आणि कधी अजुन इतर काही . अनंत ढवळे औरंगाबाद / पुणे संपर्कध्वनी : - 9823089674 मूक अरण्यातील पानगळ बर्‍याच दिवसांपासून ज्यासाठी तयारी ( आणि चर्चा ) चालू होती ती अटलांटा १३ . हाफ मॅरेथॉन आज पार पडली . दोन के आणि दोन १० के रेसेसमध्ये भाग घेऊन झाल्यावर पुढची पायरी म्हणून हाफ मॅरेथॉन पळायची होती . जुलै महिन्यातच रजिस्ट्रेशन केलं होतं . अटलांटा कंपूतले राहूल जोग आणि विनायक ह्यांनीपण पळायची तयारी दाखवली . राहूल पण १३ . रेसमध्ये तर विनायक के मध्ये सहभागी झाला होता . शिवाय आम्हांला चिअर करायला कंपूतले बाकीचे लोक , प्रमुख पाहूणी म्हणून नानबा आणि माझा मित्र रोहित हे पण उपस्थित होते . क्या संदेश जायेगा इस गांधीगिरी से , ये तो भविष्य ही बतायेगा आता गाडी नीट चालू आहे . आरामदायक राइड आहे कुत्रे , मुलगी यांना अतिशय उपयोग होत आहे . जुना अनुभवी वाहनचालक असल्याने रोजचे काम थोडे बहुत आरामदायक झाले आहे . मला ही गाडी टेक्निकल कारणे जसे ड्रायविन्ग प्लेझर पर्फोर्मन्स वगैरे साठी घ्यायची नव्हती त्यामुळे मेरेको चलता है . गाडीत त्यांनीच म्युसिक सिस्टिम दिली आहे पण त्याचा रिमोट नाही . गाडीत ब्लुटूथ आहे आय्पॉड कनेक्ट करता येतो . पावर विंडोज नाहीत . छोटी गाडी छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी ठीक आहे . I am over and done with long drives and driving adventures . so I don ' t mind . राहुल रॉय - आशिकी , फिर तेरी कहानी याद आयी ( पूजा बेदी ) , जुनून ( बहुधा पूजा भट्ट ) आणि सपने साजन के ( बहुधा जॅकी , डिंपल आणि करिष्मा कपूर ) . हा भारत भूषण चा आधुनिक अवतार . विस्मरणात गेला होता . वरीलपैकी एकही चित्रपट मी घरी बसुन देखील पुर्णा बघु शकलो नव्हतो . प्रसन्न , मी तेच म्हटलं अजून भेळ रेसिपी कशी नाही ? हा लहान थोरांपासून सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय ! धन्स ! आंबट कैरी बारिक चिरुन > > शुभांगी अगदी अगदी . . . आताच मिटक्या मारतेय . . मला तर थेट कुडाळवरून कैरी आलेय पार्सल साबांकडून . . विचारच करत होते , तिचं काय करावं बरं . . . " युरेका ! " झालंय आता . . धन्स शुभांगी आणि प्रसन्न ! - रमान - Здравствуйте , Сунита . ( ज़्द्रासतूइचे , सुनीता ! ) सुनीता ! तुम को मालूम है क्या , जब रूसी लोग एक दूसरे से मिलते हैं तो हमेशा पूछते हैं - कैसे हैं ? असाम्या , नेमकी ईथेच गोची आहे रे . . गांगुली ने भारतीय क्रिकेट ला काय दिले आहे यावर त्याची आयपील मधिल निवड् / भाव अवलंबून नाहीये रे . आणि पुन्हा एकदा , kkr ने गांगुलीला कसे हाताळायला हवे होते यात bcci फार काही लक्ष घालेल अशी अपेक्षाच मुळात चूकीची आहे . माझे विधान विनोदी वाटले तरी व्यावहारीक सत्त्य हेच आहे की आयपील च्या घोडाबाजारात bcci चे फारसे काही चालत नसते . ( ललित ) मोदी ला आयपिल बाजाराचा एकेकाळी हिरो बनवणारी हीच bcci जीने नंतर मोदीचा बकरा केला - नफा मिळून मिसळून घ्यायचा ईतपतच यांचे आयपिल शी साटेलोटे आहे . असो . हे माझे मत . निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ३९ . भारतात मिशनर्‍यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म / संस्कृती पासून नाळ तुटणार नाही . . मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही . . . मुलींनी टिकली लावणे , सणावारंना सुटी घेणे , सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने , बळजवरीने बायबलवरील " प्रोजेक्ट " करुन घेणे ( केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे ) , डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे , वगैरे . . सेवाभावी मिशनरी दवाखाण्यातून कसल्याही धार्मिक शपथा वगैरे घ्यायला लावता रुग्णांची सेवा करणे . ( येशु महाराजांची आरती म्हणनार्‍यास इलाज लागू होत नाही अशा तद्दन फोटारड्या गोष्टी सांगून आदिवासींना फसवने ) . . भुकंप / पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणाच्याही नावात बदल करता मदत करने . ( सर्वांत महत्वाचे ) - . आतापर्यंत धर्मांतरीत झालेल्या भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृती / धर्मा नुसार पुन्हा जगणे शक्य आहे . त्यांची माफी मागून त्यांना परत आपल्या मूळ धर्मात जायला सांगावे . रविवारी सकाळी ठरल्याप्रमाणे लवकर उठुन घरातुन मिंटित बसुन निघालो , मुंबई - पुणे हायवेला फारशी वर्दळ नसल्याने बरोबर २० मिनिटात राजशेखरच्या घरी पोहोचलो आणि शिरस्त्याप्रमाणे चहा पाणि घेउन शिक्रापुरला निघालो , मोशि - आळंदि - सणसवाडि मार्गे शिक्रापुरला साडेनवुला ट्च , आहा लई मजा आली गाडी चालवायला सकाळी सकाळी . अभिजित हडपसरहुन येउन तिथेच जॊईन झाला . शिक्रापुर पासुन डाव्या हाताला एक फाटा जातो तो पाबळला , त्याच रस्त्यावर साधारण १७ - १८ किमि वर मोराचि चिंचोळी हे गाव आहे , आता जे नावात आहे ते गावात पण आहे , हो दोन्ही चिंच पण आणि मोर पण . इथे श्री . आनंदराव थोपटे यांच्या घरीच जेवणा खाण्याची सोय आहे , त्यांच्या बरोबर आधीच बोलणी झालेली होती , तसेच त्यांनी पण सकाळपासुन - फोन करुन कुठे आलेलो आहोत ते विचारलेले होतेच . त्यांचे संबंध मी आधी देखील इतरत्र म्हणल्याप्रमाणे मैत्रीचे नाहीतच कारण ते समान् पातळीवर नाहीत . १० - १२ बिलियन डॉलर्स राईट ऑफ करणे हे अमेरिकन खिशास माहीत नाही पण वृतीस सहज शक्य आहे आणि तेच घडते , अजून काही काळ घडत राहील . पण असे का घडते याची अनेक कारणे आहेत . विठू - रखुमाईच्या भक्तीशिवाय , गाऊन डोलून त्या भजनात काय ? सरशी कराया तालासुराची , टाळक्यात टाळ घालायचा नाऽऽय गावकीत आमच्या ठरलंच हाऽऽय . . . वाशी आणि पुणे भागात असल्या जमातीचे कळपचे कळ्प नजरेस पडले होते . . पुणे ठेसनातल्या कमसम नावाच्या हाटेलमध्ये गरम कुत्रे चघळत , चालू असलेल्या गाण्यावर मध्येच शर्टाच्या आतून मुंग्या चावल्यासारखे त्यांचे हावभाव पाहाताना खूप टाईमपास झाला होता . . ) आपल्या इथे system इतकी currupt आहे की tender मिळवणे & जिंकणे अवघड आहे . > > > > सुरुवातीलाच हात टेकवु नका . संरक्षण खात्याचे खर्चाचे मोठे मोठे आकडे पाहता त्यात शिरणे सोपे नाही . रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम असला तरीही चिपळूण आणि खेड शहरातील जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे ; मात्र तळकोकणात संततधार आहे . चिपळूण शहरातील पुराची तीव्रता पाहून पुढील दहा दिवस कोयनेतून होणारा विसर्ग थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . राजापुरात पावसाचा जोर कायम राहिल्याने अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे जवाहर चौक पाण्यात गेला होता . आज सकाळी 8 . 30 पर्यंतच्या चोवीस तासांत 121 मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत जिल्ह्यात पावसाचे 15 बळी नोंदविले गेले आहेत . सलग चार दिवस क्षणभराचीही विश्रांती घेतली नसलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले . या पावसाचा सर्वांत मोठा फटका चिपळूण आणि खेड शहरांना बसला आहे . सलग दोन दिवस पूरपरिस्थितीत अडकलेल्या या दोन्ही शहरांतील पूर ओसरू लागला आहे . पावसाचा जोर कायम असल्याने वाशिष्ठी , जगबुडी , शास्त्री या नद्या दुथडी भरून वाहत आहेत . कोयना धरणाच्या अवजलाचा विसर्ग वाशिष्ठी नदीत केला जातो . वाशिष्ठीच्या काठावर वसलेले चिपळूण शहर सखल भागात असल्याने तेथे पुराचा धोका आणि कोयना धरणातील पाणीसाठा कमी असल्याने कोयनेतून होणारा पाण्याचा विसर्ग दहा दिवसांसाठी केला जाणार नसल्याचे चिपळूणचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी स्पष्ट केले . ही माहिती श्री . शेट्ये यांनी कोयना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पत्रकारांना दिली . चिपळूणप्रमाणेच खेड शहरातील पूर मध्यरात्रीपासून ओसरायला लागला आहे . तळकोकणात कोसळणाऱ्या पावसाने राजापूर तालुक्‍यातील शिवणे येथील रस्ता खचला आहे . एका गावाचा संपर्क तुटला आहे . मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे . सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्‍यात पडला आहे . आज सायंकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने तेथील जनजीवन विस्कळित झाले होते . अर्जुना नदीला आलेल्या पुराचे पाणी सलग तिसऱ्या दिवशी शहरात घुसले होते . काल रात्री पूर ओसरला होता ; मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी पुन्हा वाढले . राजापूर - गांगणवाडीतील बेपत्ता झालेले गांगण यांचा मृतदेह आज सापडला . रत्नागिरी तालुक्‍यातील वरवडे येथील गोपाळ रत्नाकर गावणकर यांचा मृतदेह आज उंडी येथे सापडला . ते काल ( ता . 22 ) बेपत्ता झाले होते . आज दिवसभर पाऊस असल्याने आगरनरळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी तीन वाजता दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प आहे . सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी रस्त्यावर आलेली माती दगड दूर करण्याचे काम करीत होते . पाली येथील शांताराम गराटे यांच्या घराचे 2400 चे , तर जयश्री काशिनाथ सागवेकर यांचे 6200 चे नुकसान झाले . निवसर येथील रुळ पुन्हा अडीच फूट खचल्याने अडथळा निर्माण झाला होता ; मात्र रेल्वे रुळाखाली खडी खचण्याची प्रक्रिया सुरूच होती . तेथे अजूनही गाड्यांचा वेग 10 ते 20 किमी इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे . चिपळूण तालुक्‍यातील कामथे धरणाला गळती लागली आहे . पावसामुळे या धरणातील पाणीसाठा वाढला आहे . तरीही कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे . गेल्या पाच दिवसांतील पावसामुळे नुकसानीची सर्वाधिक नोंद झाली आहे . 15 अंशतः घरांचे 72 हजार 197 इतके नुकसान झाले . आतापर्यंत जिल्ह्यात 15 बळी नोंदविले गेले आहेत . त्यात 8 महिला , 5 पुरुष , तर 2 मुलांचा समावेश आहे . एकूण नुकसान 40 लाखांवर गेले आहे . त्यात 8 पूर्णतः घरांचे 10 लाख 98 हजार 380 , तर 569 अंशतः घरांचे 22 लाख 2004 इतके नुकसान झाले आहे . जिल्ह्यात एकूण सरासरी पाऊस 1946 . 6 मिमी इतका पडला आहे . गतवर्षीपेक्षा दोनशे मिमी जास्त पाऊस पडला आहे . वेधशाळेने पुढील 24 तासांत अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत . * कामथे ( चिपळूण ) धरणाला गळती ; धोका नाही * रत्नागिरीत आगरनरळला दरड कोसळून वाहतूक ठप्प * निवसरला रुळ पुन्हा खचले ; वाहतूक धीम्या गतीने बुधवारी सकाळी साडेआठच्या नोंदी ( कंसात मोसमातील एकूण पाऊस ) * मंडणगड - 90 . 8 ( 1479 . 1 ) * दापोली - 92 ( 1793 ) * खेड - 87 . 2 ( 2214 . 6 ) * गुहागर - 92 ( 1986 ) * चिपळूण - 146 ( 1599 ) * संगमेश्‍वर - 174 ( 2775 . 5 ) * रत्नागिरी - 126 ( 1946 ) * लांजा - 176 ( 1973 . 4 ) * राजापूर - 108 ( 1753 ) . सरासरी 121 ( 1946 . 6 ) लोकल मध्ये कॅमेरे घेऊन कशाला गेला होता ? देशाला दाखवायला ? प्लाटफॉर्म वर ईतकी सुरक्षा कशाला घेऊन गेला होता ? अरे तुला सामान्य माणसाचे प्रश्न समजून घ्यायचेत का ? अरे या लोकल मधून , या खड्डे असलेल्या रस्त्यांवरून रोज प्रत्येक सामान्य माणूस जीव मुठीत धरून , असुरक्षित पणे वावरत असतो . . त्याला कुठलीही सुरक्षा नसते . . असे स्टंट नेत्यांनी मारू नये , उलट त्यावर तोडगा काढावा . . . निदान राज या सगळ्यावर उपाय तरी शोधतोय . . हो माझ्या भावांनो . . राज च्या अकादमीमध्ये जाऊन पहा . . . आणि आजूबाजूला लक्ष देऊन पहा . . . राज कामं करतोय धन्स मंजुडी . मुख्य जेवणापैकीच काहीतरी करायचय . गुजरथी पुपो कश्या करायच्या ? पाकृ यो जा टा प्लिज आणि ग्रीन गुजराथ काय प्रकार असतो ? मुसुलमान मंडळी चक्क पोलिसांच्या गाडीवर चढून त्यांच्या हिरव्या चिंध्या फडकवताहेत आणि बाजूलाच तो इनिसपेक्टर काहीही करता नुसताच उभा आहे हे संतापजनक आहे . पोलिसांच्या गाडीवर चढून हिरव्या चिंध्या फडकवणे हा जणू , * . शब्द बल्क अपलोड करण्या आधी शब्द स्वच्छ करणे आवश्यक आहे . म्हणजे डॅश , अवतरण चिन्हे , विराम चिन्हे , स्वल्पविराम , पुर्णविराम आदी काढून टाकणे महत्त्वाचे आहे . यामुळे समाविष्ट होणारे शब्द वाढतात . गृहमंत्री चिदंबरम एफबीआयप्रमाणे केंद्रात इंटलिजन्सची स्थापना सकाळ वृत्तसेवा मुंबई , ता . 5 मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर खात्यांत त्रुटी आणि समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे . येत्या काळात या दोन्ही विभागांत कमालीच्या सुधारणा करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले . हल्ल्यामागे असलेले अतिरेकी आणि त्यांच्या संघटनांविरुद्ध आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचेही चिदंबरम यांनी या वेळी स्पष्ट केले . या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या धर्तीवर केंद्रीय स्तरावर इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले . देश हादरविणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी अतिरेक्‍यांनी टार्गेट केलेल्या मुंबईतील ठिकाणांची पाहणी केली . या वेळी पोलिस महासंचालक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर खात्यातील उणिवांवर भाष्य केले . दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे ही सरकारची जबाबदारी आहे . याच वेळी सामान्य नागरिकांनीही सरकारमागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे . देशाच्या अखंडतेसाठी सगळ्यांनीच सामूहिक प्रयत्न करावेत . मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि लष्कर तय्यबा असल्याची विचारणा केली असता तपास यंत्रणेचा अहवाल आल्यानंतरच योग्य तो निष्कर्ष काढता येईल . हा हल्ला अनेकांची स्वप्ननगरी असलेल्या मुंबईवर नाही , तर देशाच्या आत्म्यावर झालेला आहे . अतिरेक्‍यांनी देशाच्या आत्म्यालाच आव्हान दिले आहे . तपास यंत्रणा या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन त्यांचा समूळ नायनाट करतील , अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली . हा हल्ला बाहेरून आलेल्या अतिरेक्‍यांनी घडविला आहे . हल्ल्यामागे असलेल्यांची नावे घेण्यापेक्षा त्यांच्याविरुद्ध असलेले पुरावे सादर केले जातील . त्यानंतरच हल्ल्याची खरी आणि पूर्ण कहाणी पुढे येईल , असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हटले . हा हल्ला राज्य आणि केंद्र सरकारचा दहशतवादासोबत लढण्याबाबतचा दृष्टिकोन बदलण्यास कारणीभूत ठरेल , असेही ते या वेळी म्हणाले . पोलिस , एनएसजी आणि मरीन कमांडोंनी सतत तीन दिवस अतिरेक्‍यांशी केलेल्या कडव्या प्रतिकाराची प्रशंसाही त्यांनी या वेळी केली . अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्यांना 31 डिसेंबरपूर्वी सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीचे वितरण करण्यासंबंधी गृहखात्याला सूचना करण्यात आल्या आहेत . रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना सरकारकडून पुरेपूर सहकार्य करण्यात येणार आहे . याशिवाय विमा कंपन्यांना जखमी मृत व्यक्तींच्या विम्याचे परतावे तातडीने देण्याबाबत सांगण्यात आल्याचेही चिदंबरम या वेळी म्हणाले . दरम्यान , सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर चिदंबरम यांनी जे . जे . रुग्णालयात जाऊन जखमी त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली . यानंतर अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ताज , हॉटेल ओबेरॉय छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसचीही त्यांनी पाहणी केली . तत्पूर्वी अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना वीरमरण आलेले दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचीही चिदंबरम यांनी विचारपूस केली . त्यांच्यासोबत राज्याचे पोलिस महासंचालक . एन . रॉय , गृहसचिव चित्कला झुत्शी , पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते . - - - - - - - - - - - - - - - - सॉरी मुंबई . . ! मुंबईने बरेच भोगले आहे . 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पापांचे बळी गेले . आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे . या संपूर्ण घटनाक्रमांनंतर या शहराची माफी मागण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नाही , असे सांगत केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी या शहराची " सॉरी मुंबई ' असे म्हणत माफी मागितली . - - - - - - - - - - फोरास रोड ! मुंबईच्या रेडलाईट विभागातला एक प्रमुख विभाग . तेव्हा मुंबईमध्ये फोरास रोड , फॉकलंड रोड , कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालायचा . आजही चालतो . रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोट्यामोठ्या चाळवजा इमारती . या सर्व इमारतींमधून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असे . १५ वर्षांपासून ते अगदी पस्तिशी चाळीशी पर्यंतच्या पोरीबाळी बायका संध्याकाळ झाली की चेहेर्‍यावर रंगरंगोटी करून परकरब्लाऊजच्या वेषात रस्त्याच्या कडेला , इमारतींच्या दाराखिडक्यात उभ्या रहायच्या . अनोळखी तसेच ओळखीपाळखीच्या लोकांना खाणाखुणा , शुकशुक करून बोलवायच्या . अगदी २० - २५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत वय , रंगरुपाप्रमाणे पैसे घेऊन आलेल्या गिर्‍हाईकाची भूक भागवायच्या . एका रात्रीत पाच पाच , सहा सहा गिर्‍हाईकं ! खरंच , फार भयानक विश्व होतं ते मंडळी . अत्यंत ओंगळवाणं आणि किळस आणणारं होतं ! कम्युनिस्ट पक्ष , नंदिग्राम , राज्यपाल , मानवधिकार हे सगळे असताना विषयांतर कसे ? विस्थापित , जगण्याच्या संधी नष्ट झालेले अगतिक लोक समोर आले तर त्यान्च्या डोळ्यात बघा . तिथे तुम्हाला काय दिसते ? तुम्हाला फसवायची एक संधी की पुढील जेवणाची एक संधी . ? ज्या काळी आमच्या अमेरिकन बँकेत उगीचच पाश्चात्य फॉर्मल कपडे घालायचा एक अलिखित नियम होता त्या काळी समिता अगदी आरामात साड्या नेसून यायच्या . " मुंबईसारख्या उकाड्यात हे असले कपडे घालायची मला आवश्यकता वाटली नाही . मी परदेशात जाते तेव्हा घालते . " हे त्यांचं उत्तर . > > हे मला खूप आवडलं . . . आंधळं अनुकरण करण्यात काही अर्थ नाही . . . चंद्र्मे जे अलांछ्न मार्तंड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु साखर कारखाने बंद ठेवावेत . साखर अधिक स्वस्थ दराने आपल्या लोकांना आधी द्यावी . वर्षा च्या सरसरी मागणी पेक्षा ५० % जास्त साखर शिल्लक ठेवावी आणि उरलेली टप्प्याटप्प्या ने निर्यात करावी . साखरे चे गणित कुठे तरी चुकत आहे असे वाटते , कारण पाकिस्तान हून आयात केलेली साखर आपल्या साखरे पेक्षा स्वस्त कशी ? एकंदरीत साखर माफिया लोकांची साखर निर्यात करण्या ची घाई चालू आहे असे दिसते . आपल्या देशातील मागणी पूर्ण केल्या शिवाय साखर निर्यात करणे म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळणे होईल हे सरकार चांगले ओळखते आहे . अच्छा , म्हणजे हे पण मार्केट इकॉनॉमिक्स का ? असु द्यात , आमचा आक्षेप नाही ! मला अजून खूप ( म्हणजे खूप ) लिहायची इच्छा होत होती , पण नक्की वरच्या कुठल्या प्रतिक्रियेसंदर्भात वाद घालयचा हेच समजले नाही . आता भालदार चोपदारच ठेवायला हवेत . ; - ) उपक्रमी सदस्यांकडून मोबदला वगैरे मिळाला तर असे पहारेकरी मिळण्याची शक्यता आहे . : - ) आस्वादनी आपल्या दाराच्या वरती " पुनरागमनायच " काय लिहीले आणि राजाभाऊंनी तेथे वारंवार जायला सबब काय मिळाली . माझ्या स्वानुभवानुसार भारतात वाहतुक कायदा नावाची वस्तु प्रत्यक्षात अस्तिवातच नाहिये . तिच्या धन्यांनीच तीला धाब्यावर बसवले आहे मग तुमच्या आमच्या मधे तीच्या बद्दल काय आणि कसला आदर आसणार ? ? ? ? शेवटी मग तो अपघात घडवणारा चालक असो मालक , मग अपघात होऊ नये ही आपल्या सर्वांचीच जवाबदारी आहे . ' पड पड रे पावसा कशी तुला नाही कीव तुह्याईन आज आला आता नरडीला जीव ज्या गोष्टी शिकून काही फायदा होणे अपेक्षित असते , त्या गोष्टी मन लावून शिकल्या जातील . " आजच मरायचे " म्हणजे मर्यादित भविष्यात अगदी थोड्याच गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची गरज वाटेल . आज गरज कळत नाही , पण दीर्घ काळात कधीतरी गरज वाटू शकेल , असा विचार करून अधिकाधिक शिकावे . नई दिल्ली अमेरिकी राष्ट्रपति बराक ओबामा ने हिंदुस्तान की यात्रा के अंतिम दिन सुरक्षा परिषद में स्थाई सदस्यता दिलाने के लिए जो अमेरिकी समर्थन जताया , उसमें भारत की परेशानी बढ़ने की संभावना ज्यादा है दरअसल , ओबामा हमारे पुराने साथी ईरान और चीन के करीबी म्यांमार के खिलाफ प्रतिबंध लगाने के लिए भारत का समर्थन चाहते हैं इतिहास गवाह है कि भारत ने अपने पड़ोसी मुल्कों , खासकर ईरान के साथ हमेशा से ही केवल राजनयिक , बल्कि सांस्कृतिक संबंध मजबूत रखे हैं भारत और ईरान की संस्कृति का जो मेल है , वह दुनिया जानती है ऎसे में भारत की दावेदारी का समर्थन करने के लिए ओबामा का " स्पष्ट समर्थन " राजनैतिक वक्तव्य ही लगता है आइए जानते हैं ओबामा के कथन की " साजिश " और ईरान म्यांमार के साथ भारतीय संबंध . . . . ईरान : सभ्यताओं के साझेदार ईरान पर ठोस प्रतिंबंध लगाने के लिए अमेरिका शुरू से ही भारत पर दबाव बनाता आया है अमेरिका चाहता है कि ईरान के विवादास्पद परमाणु कार्यक्रम पर प्रतिबंध लगे जबकि भारत कहता आया है कि ईरान को शांतिपूर्ण कार्यो के लिए परमाणु गतिविधियां जारी रखने का अधिकार है ईरान भारत के पड़ोस में है तथा उसके साथ भारत के सभ्यतागत प्राचीन संबंध हैं भारत इन संबंधों को बहुत महत्व देता है साथ ही , वह क्षेत्रीय सुरक्षा एवं स्थिरता के मद्देनजर यह नहीं चाहता कि इस क्षेत्र में परमाणु हथियारों से सम्पन्न कोई नई ताकत उभरे म्यांमार : क्यों बिगाड़े हम संबंध ? म्यांमार पर भारत - अमेरिका के द्यष्टिकोण में मतभेद हैं भारत म्यांमार में लोकतंत्र बहाली और लोकतंत्र नेता आंग सान सूकी की रिहाई के पक्ष में है , लेकिन वह म्यांमार के साथ उपयोगी संबंध बनाए रखना चाहता है भारत इस सच्चाई को समझता है कि म्यांमार के साथ उसकी 1600 किमी लंबी सीमा है तथा पूर्वोत्तर भारत में उग्रवाद नियंत्रण , व्यापार तथा संपर्क सुविधा के लिए म्यांमार के साथ सहयोग जरूरी है पूर्व में म्यांमार ही पहला देश है तथा अपने राष्ट्रीय हितों के अनुरूप भारत उससे द्विपक्षीय संबंध कायम करना चाहता है बहुत पुरानी दोस्ती 1979 में हुई ईरान की क्रांति के बाद भारत से संबंध मजबूत हुए पाकिस्तान और अमेरिका की अपेक्षा ईरान ने भारत से ताल्लुकात बढ़ाए 1990 में अफगानिस्तान में तालिबान के खिलाफ दोनों देश एक जुए दोनों देशों के सांस्कृतिक संबंध हड़प्पाकाल से हैं दुनिया का सबसे बड़ा पारसी समुदाय भारत में ईरान से कच्चा तेल लेने वाला भारत सबसे बड़ा खरीदार अनुमानत : प्रतिदिन 3 . 50 लाख बैरल तेल खरीदता है 40 फीसदी खाद्य तेल ईरान को भारत ही निर्यात करता है पाकिस्तान के खिलाफ अक्सर भारत के पक्ष में रहा ईरान 20 बिलियन डॉलर से ज्यादा का दोनों देशों में व्यापार 5 बिलियन डॉलर का ईरान में भारतीय कंपनियों का निवेश ईरान में बन रहे जांराज - डेलाराम हाई - वे में भारतीय निवेश सर्वाधिक भारतीय सोच पूर्वाेत्तर में चीन की दखलंदाजी म्यांमार से ही शुरू होती है म्यांमार उसका मुहरा है भारत म्यांमार में लोकतंत्र की बहाली का समर्थक है लेकिन वह वर्तमान सैन्य शासन से भी संबंध खराब नहीं करना चाहता हाल ही में , म्यांमार के सैनिक शासक थान श्वे जब भारत यात्रा पर आये थे तो लोकतंत्र बहाली का मुद्दा उठाया गया था अमेरिकी नजरिया अमेरिका म्यांमार में किसी भी तरह के सैन्य शासन के खिलाफ हैं म्यांमार को मिल रहे चीनी समर्थन ने भी उसकी नींद उड़ा रखी है भारत का सीमा क्षेत्र म्यांमार से जुड़ा हुआ है ऎसे में भारत की मदद से अमेरिका म्यांमार में प्रवेश कर वहां राजनीतिक दखलंदाजी करना चाहता है इनका बिना शर्त समर्थन अमेरिका को छोड़ सुरक्षा परिषद के बाकी तीन सदस्य फ्रांस , ब्रिटेन , रूस पहले ही भारत को " महाशक्ति " का दर्जा देते हुए समर्थन दे चुके हैं वो भी बिना शर्त चीन ने भी भारत में तैनात अपने राजदूत को उपमंत्री का दर्जा देकर समर्थन का सकारात्मक संकेत दे दिया है जापान फंसा हुआ है " झूठे वादों में " ओबामा भारत को ढांढस ही बंधा कर गए हैं इस कथन को सत्य होने में कितना वक्त लगेगा , कोई नहीं जानता , क्योंकि अमेरिका जापान को भी बीते दस साल से स्थाई सीट का झांसा दे रहा है हमारी भी मुश्किल कम नहीं अमेरिका अगर अन्य सदस्यों को भारत के प्रति राजी कर भी लेता है तो उसे पहले से ही दावेदारी के साथ सीट का इंतजार कर रहे जर्मनी , जापान और ब्राजील के विरोध का सामना करना पड़ सकता है भारत के इन तीनों ही देशों के साथ मजबूत संबंध हैं ऎसे में संबंधों में खटास पड़ सकती है संबंधों में खटास भी आई 2005 में जब भारत ने ईरान के परमाणु कार्यक्रम के खिलाफ वोट दिया दुनियाभर हैरत में थी पाक - भारत - ईरान गैस पाइप लाइन पर मतभेद उभरे भारत की शान रहे पारसी दादाभाई नौरोजी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के तीन बार अध्यक्ष रहे फील्ड मार्शल मानेकंशा : भारतीय सेना का मान बढ़ाया होमी जहांगीर भाभा : भारतीय परमाणु ऊर्जा के जनक जेआरडी टाटा और उनका परिवार : देश का प्रमुख औद्योगिक समूह मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . आम्ही दोघं हे पिंजर्‍यात बोलत होतो . नेगली बसल्या जागेवरून उठली . मी तिच्या बच्च्याला खिम्याचे अगदी बारीक तुकडे भरवत होतो , तो माझ्या मांडीवर होता . प्रकाशनं हलके शीळ वाजवली . मी समोर पाहिलं . नेगली माझ्याकडे पाहात सरळ माझ्याकडेच येत होती . प्रकाशनं मला सावध केलं म्हणजे तोही तयारीत असणार . मी नेगलीकडे पाहिलं , तिनं कान मागे पाडले नव्हते , अगर ती शेपटीचं टोकही हलवत नव्हती . कसलीही भीती नव्हती . तरी काही क्षण मी थोडा टेन्स होतो . ती एकटक माझ्या मांडीवरील तिच्या बच्च्याकडे पाहत होती . निदान , आम्ही दोघं काय बोलतो हे नेगलनंतर नेगली समजू शकते हे अनुभवावरून कळलं होतं . शाळेत असताना सचिन - विनोद जोडीनं रचलेली २०० धावांची भागीदारी चांगलीच प्रसिद्ध आहे . त्याची पुनरावृत्ती अनेकदा झाली . मला स्वतःला रेस्टॉरंटात गेल्यावर अमुक एक पदार्थ मागवायचीच सवय आहे . बरेचदा खाऊन उठल्यावर ' हे काय दरवेळेस आपण हेच खाऊन येतो ' हे जाणवते किंवा घरातली एखादी लहानशी वस्तू एकदा जागेवर ठेवली की काही दिवसांनी तिच्यासाठी दुसरी कुठली चांगली जागा आहे का असा विचार डोक्यात आला तरी झिडकारला जातो हे जाणवले . मोघेकाकूंनी चाळीतल्या आम्हा सगळ्या पोराटोरांना , टोणग्यांना दम भरला . त्या दिवशी होळी होती . होळी म्हटलं की चाळीत एकच धमाल असायची ! गेली अनेक वर्ष त्या दिवशी चाळीत भेळ अन् मसालादुधाचा मेनू ठरलेला . ते कराण्याचं कॉन्ट्रॅक्ट अर्थातच मोघेकाकूंकडे ! चाळीतली पोरंटोरं , बालगोपाळ मंडळी , तरणी मंडळी आता होळी पेटवायच्या तयारीत . आमच्या मोघेकाकू नेहमीप्रमाणे एकदम फार्मात ! होळीची पूजा , तिला पुरणपोळीचा नेवैद्य हे सगळं सगळं मोघेकाकू करणार आणि सबंध चाळ त्यात सहभागी होणार ! मोघेकाकू आमच्या म्होरक्या ! भारत खरोखर खूपच चांगला खेळला . पण नशिबाची साथ मिळाली नाही . त्यात भारताची आक्रमण फळी कमकुवत झालेली . ऑस्ट्रेलिया स्स्किल पेक्षा आड दंड पानेच जास्त खेळते असा सिनेमा थिएटर मधेच बघायला हवा . कधी बघायला मिळणार . . अमृता पग्या , गेल्या वर्षींचं दिवाळी अंकाचं संपादक मंडळ या कॅटेगरीत येऊ शकत नसल्याचं मी सहर्ष जाहीर करत आहे . राहुल गांधींचे कौतुक करावे तितके कमीच . अगदी योग्य वेळी , योग्य ठिकाणी पोहोचण्याची त्यांची हातोटी पाहता दिग्विजय सिंह यांनी म्हटल्याप्रमाणे राहुल बाबा आता पंतप्रधानपदासाठी तयार असल्याचे दिसत आहे . आता या सर्वात एकाच छोटीशी गोष्ट खटकते . ती म्हणजे , या राहुल बाबांना अगदी समान प्रश्न असणाऱ्या जैतापूर , महा - मुंबई ( सेझ ) , लावासा किंवा आणखी अन्य प्रकाल्प्ग्रष्टांशी बोलायला किंवा त्यांच्या सोबत उभे राहण्याला वेळ का मिळत नाही . असो , राहुल बाबा तुमच्या घराण्यासाठीच इंग्रज देश सोडून गेलेत . तेव्हा चिंता नसावी . सचिन हि खूपच छान बातमी आहे , सचिन तू खूपच इंतीलेजेंत आहेस , मोठमोठे गुन्हे शोधता येत नाहीत , किंवा शोधले तरी राजकीय दबावाखाली काहीही करता येत नाही , म्हणून मग काही धागेदोरे हाती लागतात का हे बघण्याकरता उगाचच्या उगाच प्रेमी युगुलांना पकडायचा फार्स करायचा , हे पोलिसांच्या असमर्थतेचे पोकळ समर्थन आहे असे माझे मत आहे . रच्याकने , पण मला घोस्ट चित्रपट खूप आवडतो . पॅट्रिक श्वाएझच्या अभिनयावर खूप टीका झालेली असली तरी ! खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते ; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे . आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल . सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार , म्हणजे खरेतर १० / १२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी . पटकथा = कथाच नाही हो , पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे . आणि सलमान तर असह्यच होतो . देव आनंद . . अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःच्या चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर कॅमेरा सलमानवर केंद्रित आहे . ( मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे . ) सायो अगदी अगदी . . लायनीत उभं राहिल्यावरच इकडल्या प्रचंड लोकसंख्येची कल्पना येते स्पष्ट धन्स रचु , रेव्यु . . . व्हय व्ह्यय . . त्या पूर्ण हॉस्पिटलातली मीच पहिली फॉरेनर आणी मर्‍हाठी पेशंट होते इतक्या वर्षात . . फार दिवसांपासून विचारू विचारू असे म्हणत होतो पण मधल्या काळात नाडीविषयी मिपावर काही आले नव्हते म्हणून विसरायलाच झाले बघा . बरं झालं त्या निमित्ताने आठवण झाली . " तुम्हाला भेंडीची भाजी आवडते असे २००१ मध्ये लिहिले होते , आणि आता म्हणताय की सिमला मिरची तुम्हाला सर्वाधिक आवडते . तुमच्या दुटप्पीपणाबद्दल निषेध - अखिल भेंडीउत्पादक संघटना " चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी मी कोण आणि कसा होतो हे मला आठवणारच नाही . चक्रव्यूहात शिरल्यानंतर मी आणि चक्रव्यूह यात फक्त होती जीवघेणी जवळीक हे मला कळणारच नाही . चक्रव्यूहाबाहेर पडल्यावर मी मोकळा झालो तरी चक्रव्यूहाच्या रचनेत फरक पडणारच नाही . मरावं कि मारावं मारलं जावं की जीव घ्यावा याचा कधीच निकाल लागणार नाही . झोपेतला माणूस झोपेतून उठून जेव्हा चालायला लागतो तेव्हा स्वप्नातलं जग त्याला पुन्हा दिसणारच नाही . निर्णायक प्रकाशात सगळं सारखंच असेल का ? एका पारड्यात षंढत्व दुसऱ्या पारड्यात पौरुष आणि तराजूच्या काट्यावर नेमकं अर्धसत्य ? - दिलीप पुरुषोत्तम चित्रे ( एकुण कविता - ) भयानक दाट पोकळीत हरवल्यावर गरगरत्या आवर्तात असल्या भयानक कविता का आठवाव्यात ? कुठलंही नातं चक्रव्यूहासारखं का भासावं ? कि प्रत्येक नातं भयानक मोहक असतं - ज्याचे धडे गर्भातच मिळतात - आणि बाहेर आल्यावर नुस्ती एका नात्यातुन दुसरीकडे ओढाताण , फरफट ? अर्धसत्यापासुन स्वत : ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात सत्य - असत्याच्या भेदाने एवढं कन्फ्युजन का व्हावं ? जगातल्या - आणि स्वत : तल्याही - पीटर कीटिंग्जचा कुठल्याही हॉवर्ड रॉर्कवर एवढा खार का असावा ? मन मनास उमगत नाही - आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा - हातास कसा लागावा ? गर्भाशयात असह्य झालो की बाहेर तिथं असह्य नकोसे झालो की अजुन पुढे तिथे तिथूनही सर्वत्र बोचू नाही म्हणून अजून अजून पुढे पुढे पुढे लांब लांब लांब दूर होत गर्भाशयापासून अगोदरच्या प्रत्येक सहन करुन शकत नाही हे सगळं स्वत : सकट आवडीनिवडीच्या हवाल्यावर नेहमीच आपलं अस्ताव्यस्त गबाळ आखडुन घ्यायला बघतो वेळ आल्यावर म्हणून होऊ शकत नाही आपलं समूळ स्थलांतर दुसरीकडे एकदम एखाद्या परग्रहावर जाईन मी त्यापेक्षा फट्कन सगळं नवं अपरिचित कोरं वस्तु व्यक्ती त्यांचे प्रकार वेगळे लैंगिकतेच्या प्रजननाच्या पद्धतीही विनिमय चलनवलन चालीरिती व्याख्या वेगळ्या नवी नाती मूल्यं धेयं जातीपाती नीतिरचना यशापयश सुखं दु : खाच्या कल्पनाही वेगळ्याच वेगळ्या संवेदना , अनुभव तो घ्यायच्या पद्धतीही ज्ञान - अज्ञान वेगळं संवेदनांच्या फल : श्रुतीच वेगळ्या विश्वाच्या श्रेयाच्या ज्ञानाच्या न्यायाच्या सौंदर्याच्या करुणेच्या कल्पनाच वेगळ्या त्यांच्या जागाही तिथं थियरींच्या थापा कशा मारतील तिथं शोध कसे लागतील तिथं कविता कशा करतील वाङ्‍मय कसं असेल विषय काय असतील मृद्‍गंध कसा असेल तिथं पाऊस पाणी एच२ओ असेल असं नाही पदार्थ रेणूसूत्रं अणुभार अणुक्रमांकही कसे ? हायब्रिडायझेशनच्या बॉडिंगच्या एनर्जीस्टोरेज - डिस्ट्रीब्यूशन - कक्षा सुद्धा कशा इथल्यापेक्षा चवी रंग पोत पैस कसे कसे तिथं मी सजीवांना - नीर्जीवांना जे कोणी जे कसे असतील त्यांना नव्या भाषेनी हाक मारीन नातलग करीन माझ्याळवीन लिपिन ते माझ्या विश्वजाणीवेचा अतूट अंश असतील आम्ही पूर्ण क्षमतेनी पणाला लागलेले असू मी त्यांना माझ्याळवीन मी मला त्यांच्याळवीन - सलील वाघ - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - बहुतेक रद्द केलेला पिक्चर , आणि जागुन काढलेल्या रात्रीचं सार म्हणजे - सगळा जमाखर्च बघण्यासाठी जुनी कॅलेंडरं घेउन बसल्यावर समजतं आपण किती निरर्थक भर्कटतो निष्पर्ण झाडांतून सरकत जाणारा चंद्र नदीत तरंगणारी इमारतींची प्रतिबिंब समुद्र आकाश टेकड्या विजा सूर्य तारे भावल्यांसारखी माणसे अन पावसाळे हे सगळेच असतात पुन्हा पुन्हा येणारे तरी क्षणांच्या चिमटीत पकडता आलं नाही यातलं सगळंच आपल्याला त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्यांचाच आपण अभ्यास केला इमान्दारीत उगीच जबडे दुखावले प्रश्नांच्या बडबडीनी अन पळ काढला खरी उत्तरं आली तेव्हा भीतीनी बसून राह्यलो कवितेच्या टिकाऊ वळचणीला बेमालूमपणे - सलील वाघ व्हईल ते जाईल . . . . . आम्ही सध्या नविन किवा resale flat शोधत आहोत . एक resale घर आम्हाला आवड्ले होते , पन जेव्ह लोन साठी बन्केत कागद्पत्र दाखवले तेव्हा त्यानि Occupation Certificate नसल्यामुळे loan मध्ये problem येईल असे सान्गितले . Occupation Certificate नसेल तर तो flat illegal होतो का ? Occupation Certificate नसेल तर in future काहि अडचन येउ शकते का ? एजंट म्हनतो काहि अडचन येनार नाहि , तुम्ही tokan amount द्या , मि तुम्हाला दुसर्या banketun लोन करुन देतो . विंदा करंदीकरांना जाऊन १४ तारखेला वर्ष होईल . आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत त्यांच्या सूनबाईंनी , प्रतिमा करंदीकर ह्यांनी , एका लेखात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत . तो वाचत असताना मला मी लिहिलेल्या खालील लेखाची आठवण झाली . ते गेल्यानंतर त्यांच्याविषयी माझ्या मनातील भावना मी त्यात लिहिल्या होत्या . ` पुवि ' वरील सर्व मित्र - मैत्रीणींनी तो वाचावा ह्या मोहापोटी तो इथे देत आहे . ज्यांच्या आशा वृथा , कर्म व्यर्थ ज्ञान फलरहित होते असे भ्रचित्त झालेले असुरी राक्षसी वृत्तीचे लोक बुद्धिमोहित होऊन तामसी वृत्तीने वागतात ; तर हे कुंतीपुत्रा , दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले जे महात्मे असतात ते अनन्य भावाने सनातन स्वरूप जाणून सातत्याने मलाच भजतात . मानवी नातेसंबंध , भाव - भावना , आनंद - दुःखाच्या शोधाचं चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह . सानिया यांच्या सदाबहार साहित्याचा नजराणा . दिनेशदा , मृ , लाडुचे फोटो झकास आलेत . हे माझे अतिशय आवडिचे लाडु यदि आप करते हों , या जानते हों तो कृपया मेरे डाक पते पर संपर्क करें 16 : 43 बजे आलोक द्वारा इस लेख के हवाले गुढग्याचे विकार ( osteoarthritis ) आणि हाडांचा ठिसूळपणा ( osteoporosis ) डॉ . संजय लोंढे - M . S . ( Orth . ) , D . Orth . , F . C . P . S . ( Orth . ) , D . N . B . ( Orth . ) F . R . C . S ( UK ) , F . R . C . S ( Ireland ) , M . Ch . ( Orth . ) Liverpool . डॉ . संजय लोंढे , मुंबईतील एक प्रथितयश ऑर्थोपेडिक सर्जन यांच्याकडे या वैद्यक शाखेचे सखोल ज्ञान परदेशातील मुंबईतील रुग्णालयांमध्ये घेतलेला प्रदीर्घ अनुभव आहे . जुलै २००९ रोजी विले पार्ले येथील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ . संजय लोंढे यांचे माहितीपूर्ण भाषण झाले . सोबत उपयुक्त अशा स्लाईड्स दाखविल्यामुळे विषय विशेषत : ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असल्याने भाषण खूपच उद्बोधक झाले . प्रथम त्यानी गुढगेदुखीसंबंधी ( Osteoarthritis ) माहिती दिली . हा आवाक्यात आणता येण्यासारखा विकार असून योग्य इलाज , औषधोपचार आवश्यक तेथे शस्रक्रिया करून या आजाराच्या त्रासापासून बर्‍याच प्रमाणात सुटका होते . गुढगेदुखीचे प्रमाण वाढत असले तरी त्याच्यावरील उपाययोजनांमध्येही क्रांतिकारक बदल झाले आहेत गुढगेदुखीचा आजार खूपच आटोक्यात आला आहे बर्‍याच प्रमाणात तो सुसह्य झाला आहे . गुढग्याच्या आतील रचना त्यात होणार्‍या बदलांमुळे उद्भवणारी गुढगेदुखी याची त्यानी सविस्तर माहिती दिली . वयोमान किंवा इतर कारणांनी येणारी स्थूलता स्नायूंचा कमकुवतपणा यामुळे हा आजार उद्भवतो . या बाबतीत ढोबळमानाने तीन प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात . ( ) सर्वसाधरण सोपे उपाय : वजन कमी करणे , नियमित व्यायाम करणे फिजीयोथेरापी ज्यामध्ये गुढग्याच्या आजूबाजूचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते . ( ) सांध्याला बळकटी आणणारी औषधे घेतल्यास हा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो . गुढग्यामध्ये इंजेक्शन , पायाच्या हाडावर शस्त्रक्रिया करून गुढग्यावर पडणारा भार संतुलित करणे हेही उपाय फायदेशीर ठरतात . ( ) दुर्बिणीद्वारे गुढग्याची तपासणी 0rthroscopic washout - debridement हा उपाय केला जातो . परंतु हा उपाय गुढगेदुखीच्या प्राथमिक अवस्थेत उपयुक्त ठरतो . मात्र या उपायानी गुढगेदुखी आटोक्यात आली नाही ती अधिक वेदनामय होऊ लागली तर अन्तिम उपाय म्हणून संपूर्ण सांधा बदलण्याची ( Total Knee Replacement ) शस्त्रक्रिया आवश्यक ठरते . मात्र ही उपाययोजना बरीच खर्चिक आहे . परंतु ती केल्यास गुढगे जवळजवळ पूर्ववत होतात पंधरा ते वीस वर्षांपर्यंत कृत्रीम सांधा टिकू शकतो रोगी सर्वसाधारण जीवन जगू शकतो . नंतर डॉ . लोंढे यानी Osteoporosis या व्याधीसंबंधी माहिती दिली . या व्याधीमुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात योग्य काळजी घेतल्यास हाडे कमकुवत होणे अपघातामुळे फ़्रॅक्चर होणे या समस्या उद्भवतात . ४० ते ४५ वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते . योग्य काळजी घेणे , संतुलित आहार नियमित आवश्यक व्यायाम यांद्वारे ही व्याधी आटोक्यात राहू शकते . संतु्लित आहारामध्ये रोज १००० ते १५०० mg . कॅल्शियमची आवश्यकता असते दूध , दही , ताक , लोणी , चीज , कोबी , मासे यातून ते मिळते . त्याबरोबर प्रथिने ( proteins ) यांचे प्रमाणही चांगले असावे लागते . शिवाय धूम्रपान , मद्यपान या व्यसनांपासून दूर रहाणेही आवश्यक असते . वरील उपायांव्यतिरिक्त अनेक प्रकारची औषधे , इंजेक्शन्स . उपायही उपलब्ध आहेत . अनेक सभासदानी डॉक्टराना शंका विचारल्या डॉक्टरानी त्याना समर्पक सविस्तर उत्तरे दिली . एका उच्च विद्याविभूषीत , अनुभवी निष्णात सर्जनच्या भाषणाने या विषयावरच्या अनेक पैलूंचा सभासदाना परिचय झाला उतार वयामध्ये होणार्‍या या व्याधीसंबंधीची भीतीही कमी झाली . पण ते कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून काढले याची माहिती लेखात आहेच मग जोवर ती व्याख्या बदलत नाही तोवर याच नियमांत बसणारे लेखीभाषेचे परभाषेंतील शब्दांविषयीचे नियम का पाळू नये ? प्रियालींना मी फार पूर्वी मोडीवरील गो . का . चांदोरकरांच्या - पुस्तकाचा दुवा पाठवला होता . तेव्हा त्यांना ते पुस्तक उघडायला फार त्रास झाला होता आणि पुस्तक आवडलेही नव्हते . आर्यलिपी नावाचे ते पुस्तक बहुतेक या ठिकाणी होते . ( या स्थळावर मराठीतली अनेक दुर्मीळ पुस्तके आहेत असे आठवते . ) हे पुस्तक आणि इतर पुस्तके एकदा उघडून वाचायला हरकत नाही . - - वाचक्नवी या मुलाखतीत अनिल अवचट मुक्तांगण , त्यांचे अनेक छंद , कला , स्पर्धा अशा अनेक बाबींबर सविस्तर चर्चा केली . ती संपूर्ण मुलाखत इथे वाचता येईल - संवाद - डॉ . अनिल अवचट यांच्याशी . . कोणी म्हणते लय भारी कोणी म्हणते व्वा व्वा परत टाक्यांपाशी आल्यावर वरती जायला एक वाट फुटते . तिथून सर्वात वरती जाता येते . इथून वरंध घाटातली वळणे ( विकीमॅपीआ ) मस्त दिसतात . वरती देखाव्या शिवाय पाहायला असे काही नाही . जर कधी संध्याकाळी ह्या घाटातून जात असलो तर अर्धा तासात वरती येऊन जायला काहीच हरकत नाही . डॉ . सुभाष राय जन्म : : जनवरी 1957 में उत्तर प्रदेश के जनपद मऊ नाथ भंजन में स्थित एक छोटे से गांव बड़ागांव में शिक्ष - दीक्षा : मऊ के डी सी एस के डिग्री कालेज से हिंदी , अंग्रेजी और मनोविज्ञान विषयों के साथ स्रातक परीक्षा प्रथम श्रेणी में उत्तीर्ण की आगरा विश्वविद्यालय के प्रसिद्ध साहित्य संस्थान के . एम . आई . से हिंदी भाषा और साहित्य में स्रातकोत्तर की परीक्षा प्रथम श्रेणी में उत्तीर्ण की वहीं से विश्वविद्यालयीय शिक्षक योग्यता परीक्षा नेट पास की , विधि की पढ़ाई पूरी की और उत्तर भारत के विख्यात संत कवि दादूदयाल के रचना संसार पर शोध किया डाक्टरेट मिली प्रकाशन : जब मैट्रिक का विद्यार्थी था , तभी से जनवार्ता , गांडीव जैसे काशी के समाचारपत्रों में कविताएं , कहानियां और आलेख प्रकाशित होने लगे थे समसामयिक विषयों पर एक हजार से ज्यादा लेख प्रकाशित हिंदी क्षेत्र की लगभग सभी प्रतिष्ठित साहित्यिक पत्रिकाओं लगातार लेख , व्यंग्य , समीक्षा और कविताओं का प्रकाशन इन्टरनेट पर : अपने ब्लॉग ' बात - बेबात ' और ' साखी ' के अलावा अनेक प्रतिष्ठित - मैग्ज़ींस में कवितायेँ और अन्य रचनाएँ . विश्व कविता संग्रह कविता कोश में रचनाएँ शामिल . प्रसारण : प्रयाग में निवास के दौरान आकाशवाणी इलाहाबाद से कई वर्षों तक कविता , कहानी और वार्ताओं का प्रसारण सम्मान - पुरस्कार : : संस्कार भारती , आगरा विकास संघ तथा कई अन्य साहित्यसेवी संस्थाओं की ओर से सम्मान उत्तर प्रदेश हिंदी संस्थान के प्रतिष्ठापूर्ण पुरस्कारों की चयन समिति का सदस्य रहा . विशेष : नवगीत के सशक्त हस्ताक्षर डा . उमा शंकर तिवारी , हिंदी के प्रसिद्ध लेखक और आलोचक डा . कन्हैया सिंह , नयी कविता के शीर्ष रचनाकारों में शामिल श्रीराम वर्मा के अलावा हिंदी के अनन्य साधक डा रघुवंश , जगदीश गुप्त , मार्कंडेय जी , दूधनाथ सिंह आर प्रो हरिमोहन के सानिध्य में बैठकर साहित्य पढ़ने का अवसर मिला केन्द्रीय हिंदी संस्थान , आगरा के पत्रकारिता विभाग में छः माह तक अध्यापन संप्रति : प्रयाग के नार्दर्न इंडिया पत्रिका ग्रुप में सेवा शुरू करके तीन दशकों की इस पत्रकारीय यात्रा के महत्वपूर्ण पड़ाव पर . अमृत प्रभात , आज , अमर उजाला जैसे प्रतिष्ठित दैनिक समाचारपत्रों में शीर्ष जिम्मेदारियां संभालने के बाद इस समय आगरा में एक मिड - डेयर दैनिक समाचारपत्र डीएलए से संपादक विचार के रूप में जुड़ा हुआ हूं संपर्क : - 158 , एमआईजी , शास्त्रीपुरम , बोदला रोड , आगरा ( यूपी ) फोन : ०९९२७५००५४१ ' संदेश काही नाही . प्रामाणिकपणे लिहिले पाहिजे . सच्चे अनुभव हे कधीही साहित्यापासून दूर राहात नसतात . दूर राहू नये . तेव्हा जे लिहायचे असेल त्यात आंतरिक उमाळा असावा . खोटेपणाने तुम्ही साहित्यनिर्मिती करु लागला तर त्याचा खोटेपणा उघड होतो . पितळ हे तुम्ही कितीही सोनं म्हटलं तर ते सोनं होत नाही . तसं साहित्याचे सुद्धा आहे . इस्तीफों पर निर्णय से पहले विधायकों से चर्चा करूंगा : मनोहर नई दिल्ली आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष नादेंड्‌ला मनोहर ने आज कहा कि प्रदेश को विभाजित नववर्षाचा जल्लोश , त्यात मुलामुलींची थोडीफार जवानीतली थट्टामस्करी समजण्यासारखी आहे . परंतु भररस्त्यात मुलींचे कपडे फाडण्यापर्यंत जर कुणाची मजल गेली असेल / जात असेल तर अश्या आरोपींचे हातपाय तोडले पाहिजेत किंवा त्यांचे लिंग जाहीरपणे कापून टाकले पाहिजे असे माझे मत आहे . आपले मत काय ? लेखाला ' कुन्डी , ऑर्किड आणि मी ' असे नाव द्यायचे ना . सकाळ न्यूज नेटवर्क भुवनेश्‍वर - केंद्रीय नियोजन आयोगाने 2010 - 11 वर्षासाठी ओरिसाच्या 11 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक योजनेला मंजुरी दिली आहे . गेल्या वर्षी नियोजन आयोगाने राज्याला साडेनऊ हजार कोटी रुपये मंजूर केले होते . नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी दिल्लीत चर्चा केल्यानंतर या खर्चाला मंजुरी दिली . पटनाईक यांनी कृषी विकास , जलसिंचन , शहर विकास , शिक्षण आदी क्षेत्रांसाठी अधिक निधीची मागणी अहलुवालिया यांच्याकडे केली होती , अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे . जलसिंचनासाठी 2 हजार 222 कोटी , ऊर्जा क्षेत्रासाठी 1200 कोटी , तर शिक्षण क्षेत्रासाठी 800 कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली होती . शिवाय , नक्षलग्रस्त भागात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विशेष पॅकेजचा आग्रहही त्यांनी धरला असल्याचे समजते . तुमचे म्हणणे बहुधा खरे आहे , पण उदाहरण म्हणून अशी एखादी व्याख्या द्याल का ? त्या ढाच्यात मग काळासाठी व्याख्या शोधता येईल . चारू , दवबिंदुवर आपल स्वागत आणि आवर्जून दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभार ! ! ! दवबिंदुवर असाच लोभ असू द्या नवी दिल्ली - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये ( २६ / ११ ) आयएसआयच्या कनिष्ठ स्तरामधील अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्‍यता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव शहरयार खान यांनी व्यक्त केली आहे . " " मेजर इकबाल हा डेव्हिड हेडली याच्या संपर्कामध्ये होता , ही गोष्ट स्पष्टच आहे . आयएसआय किंवा इतर दहशतवादी संघटना या हल्ल्यामध्ये सहभागी असण्याची शक्‍यता मात्र नंतरच्या परिणामांचा विचार करता कमी वाटते , ' ' असे खान यांनी सांगितले आहे . तहव्वूर हुसेन राणा याच्या खटल्यामध्ये मुंबई हल्ल्याशी आयएसआयचा संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नास उत्तर देताना खान बोलत होते . हेडली याच्या न्यूयॉर्क येथील चाललेल्या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर खान यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे . आता मन बाजूला ठेवून पुढचे भाग बघायला हवेत नाहीतर प्रत्येक गोष्टीत झीचा ड्रामा दिसत राहील . सतत मागामागी करु नये , अधिक पैशाच्या माग लागु नये , हावरट्पणा करु नये , उगाचच आळशासारख बसु नये , नेहमी उद्योगी असाव , भरपुर कष्ट करावेत , समाधानान आनंदी रहाव , तक्रारी करु नयेत आईच्या अनेक सुचनांमधल्या या काही सुचना . यशस्वी , समाधानी , शहाणी , शिकलेली , आदर्श मुल असावीत अस जस जगातल्या सगळ्या " आई " लोकाना वाटत तसच माझ्या आईला ही वाटत . अलिकडे मी तिच्याकडुन फ़ारस काही मागत नाही म्हणुन काल ती कधी नाही ते कौतुकान मला म्हणाली " तु अगदी शहाणी मुलगी झाली आहेस बघ . नाहीतर काहीजणांच्या मागण्या बघ , कधीच संपत नाहीत . पण तु तशी झाली नाहीस . मला बर वाटत . " आई मला अगदी परफ़ेक्ट समजत होती . खरतर माझ्या असंख्य मागण्या असतात . हे हव , ते हव अस चालुच असत माझं नेहमी . मला अगदीच ओशाळल्यासारख झाल . ती मला आदर्श समजत होती आणि ती मी नक्कीच नव्हते . विचारात असताना अचानक माझ्या लक्षात आल , आईला मी perfect नाही अस सांगुन वाद घालत बसण म्हणजे तीन " आई " चा रोल यशस्वीरित्या पार पाडला नाही असचं सांगण्यासारख होत . आपली तत्व आपल्या मुलानी आचरणात आणावीत , यशस्वी व्हाव आणि आपल्या पुढील पिढीलाही ते संस्कार द्यावेत हेच तर " आई " यश आहे . आणि ते काम तीन अगदी perfect केल होत . आयुष्यभर हेच मागण तीन देवाकडुन मागितल होत . काही गोष्टी तीलाही कधीकधी जमल्या नव्हत्या . पण आम्ही त्या करुन दाखवाव्यात अस मनापासुन तीला वाटत असत . त्याचा तिला अभिमान असतो . आता आम्ही तीच्यापासुन लांब रहाताना तीला उगाच धाकधुक असते . आम्हाला वाढविताना काही चुकल तर नाही ना याची काळजी वाटत असते . नुकतीचं पन्नाशीला पोहाचलेली ती थोडीशी रिकामी झालेली असते . जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात . अशावेळी कुणाकडुन तरी तीला " Good Job , Well done " असे शब्द हवे असतात . आईला अस काही म्हणण्याची पद्धत नाही . आपण तीचा " good job " गृहितच धरतो . खरतर मुलं " चांगली " निघण्यातच तीच्या कष्टाच सारं चीज सामावलेलं असतं . म्हणुणच मग " मी pefect नाही " हे तीला पटवायचा मी प्रयत्नच करीत नाही . " हो आई . तु शिकवलेल मी काही विसरले नाही बघ . thanks आई . " मी नकळत तीला सांगुन टाकते . ती मग विषय बदलुन इतर काहीतरी बोलत रहाते . पण . . . मला माहित आहे आपली पोरं वाया गेली नाही हे पाहुन तिन आनंदान मान डोलावली असेल , सुस्कारा सोडला असेल आणि ती समाधानान पदर खोचुन पुढच्या कामाला लागली असेल . " आई " होण सोप नसत . ती नेहमीच म्हणते . आणि ते बरोबरच आहे म्हणा . कारण afterall " Mom Is Always Right " निव्वळ मॅट डिमन साठीच आयडेंटीटी की सुप्रिमसी ह्यातला एक कोणता तरी पाहिला होता पण तो इतका टुकार होता की अल्टीमेटम् च्यावेळेला तिकडे फिरकलोही नाही . पण आता ' अगदीच बोअर झाले असेल तर बघायला हरकत नाही ' ह्या स्टाटस मध्ये तुमच्या परिक्षणाने आला आहे . विशेषतः नविन कॅमेरा टेक्निक बघण्यासाठी . असे नका हो लिहू ! क्लेश होती जीवा . अजून तीन सामने खेळायचे आहेत . जिंकू आपण . तेवढ्यात पक्याचे आणि देसुचे बोलणे संपले आणि पक्याने सांगितलेल्या कहाणीवरुन त्याला असे समजले की रानात पाणवठ्यापाशी काहीतरी अमानवी , पाशवी अशा शक्तींचा वास आहे . त्यांच्यापैकी काही आदिवासी त्या जागेपाशी गायब झालेले आहेत . त्यामुळे तिथे जायला ते घाबरतात . पण देसुला त्यांच्या देवर्ष्याने कसलातरी ताईत दिला आहे , त्यामुळे तो तिथे जाऊ शकतो . तरीही खुप आढेवेढे घेतल्यानंतर , पक्याने त्याला गांजाच्या दोन पुड्या आणि काही पैसे ऑफर केल्यावरच देसु त्यांना फक्त जंगलातील पाणवठ्यापर्यंत पोचवायला तयार झाला आहे . समजा तुमचा एक छान फ़ोटो तुम्हाला मित्राला पाठवावयाचा आहे . त्याचा आकार जर १५ मेगा पिक्झल असेल तर ही मोठी फ़ाईल इंटरनेटवरून पाठविणे अडचणीचे होते . तुम्ही तीचा आकार कमी करता , - मेगा पिक्झल . मग पाठविणॆ सोयीचे होते . आकार लहान करता , कॉम्प्रेस करता , म्हणजे १३ - १४ मेगा पिक्झल काढून टाकता . हे करतांना चित्राची गुणवत्ता ( quality ) कमी होते . उदा . JPEG या प्रकारच्या lossy compressions मध्ये सोय पाहिली जाते पण गुणवत्ता कमी होतेच . धनुडी मलाही आधी तशीच शंका आली पण मी मुद्दाम बाहेर हाकलली ती शंका नी हवा तसा सुखांत मनातल्या मनात मांडुन मोकळी झाले अमेरिकेने बेनझीरना मदत करण्यासाठी बाहेरून प्रयत्न चालूच ठेवले . सालाबादप्रमाणे रेगन यांची " पाकिस्तानकडे अणूबाँब नाहींत " चे प्रशस्तीपत्रक द्यायची वेळ आली होती . बेनझीरना जर सरकार बनवायची संधी मिळण्यासाठी यावेळी पाकिस्तानला वार्‍यावर सोडता त्याला संपूर्ण समर्थन देणे आवश्यक होते . रेगननी त्यानुसार पाकिस्तानच्या बाजूने प्रशस्तीपत्रक दिले . पाकिस्तान त्यावेळी नेतृत्वहीन परिस्थितीत असूनही त्यांनी प्रतिनिधीगृहाला पाकिस्तानकडे अणूबाँब नाहीं पाकिस्तान मदत मिळण्यास संपूर्णपणे पात्र आहे अशी खात्री दिली . रेगन यांच्या या विधानाला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बुश ( थोरले ) यांनीही पाठिंबा दिला . त्यांनीही एका वेगळ्या पत्राद्वारे पाकिस्तानला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला होता . ACDA चे नॉर्म वुल्फ , CIA चे गॉर्डन ओएलर परराष्ट्रमंत्रालयातील इतरही अनेक लोकांना धक्काच बसला . कारण झियांच्या मृत्यूआधी खानसाहेबांची खरेदीची कारवाई जास्तच वेगाने चालली होती आणि त्यांचे आणि PAEC चे हस्तक युरोपभर खरेदीच्या ऑर्डर्स देत फिरत असलेले दिसत होते . आणि यावर कळस म्हणजे इस्लामाबादमध्ये कट्टर मुस्लिम संघटना सरकार ताब्यात घ्यायच्या दृष्टीने जोरदार हालचाली करत होत्या . पुणे विद्यापीठासारखा अवजड उद्योग दुसरा नाही . इकडून तिकडे जायचे म्हणजे गावाला गेल्यासारखे वाटावे . काय एकेकाचे गंभीर चेहरे ! काय एकेके दगडी इमारती ! काय ती शोकसभेला आल्यासारखी झाडे ! आणि काय तो . . . . काय तो रस्ता ! चार भिंतीत कुढत कुढत भांडून जगापुढे आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यापेक्षा चव्हाट्यावरची भांडणं केव्हाही अधिक दिलखुलास असतात , मन मोकळं करणारी असतात असं माझं मत आहे . . . ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती आयुधे ३३ कारण आपल्यासाठी जरी त्या कवितेच्या ओळी असल्या तरी त्याच्यासाठी ते असतं जाणिवांच्या प्रसवांतून जन्माला आलेलं एक शाश्वत सत्य ! श्री . एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीच्या श्रीपाद शिलेवर विवेकानंदांचे अप्रतिम स्मारक उभारल्यानंतर , ' विवेकानंद केंद्र ' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना १९५८ मध्ये केली . या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणात योगासनांना अग्रक्रम देण्याचे श्री . एकनाथजींनी ठरवले . त्याकरता विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांना योगासने इतर योगक्रियांचे यथोचित मार्गदर्शन करण्यासाठी , स्वामीजींना त्यांनी कन्याकुमारीस येऊन राहण्याची विनंती केली . त्यासाठी ते प्रत्यक्ष नागपूरला येऊन स्वामीजींना भेटले . स्वामीजींनी हे दायित्व तात्काळ स्वीकारले . विवेकानंद केंद्राच्या पहिल्या शिबिराच्या उद्घाटनाला स्वामीजी उपस्थित राहिले . त्यानंतर महिनाभर तेथेच मुक्काम करून , त्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे जीवनव्रतींना सर्व प्रकारच्या योगक्रिया स्वतः शिकवल्या . त्यानंतर प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन जीवनव्रतींना सतत काही वर्षे स्वामीजींचे मार्गदर्शन लाभले . नाहीतर दुसरा मेनू गरमा गरम कढी खिचडी , चटणी ( किंवा छोले , दही टाकून भटुरे टाईप ) जरी केले , विकतचे गूलाबजामून , खवा मोदक तरी बस आहे . आधी ड्राय फ्रूट्स दर्शन झाल्यावर . मुंबई - & nbsp जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्प बंद पाडण्यासाठी अकरा उद्योगपतींनी शिवसेनेला 500 कोटी रुपये देऊ केल्याचा खळबळजनक आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधानसभेत केला . राणे यांच्या आरोपाने संतप्त झालेल्या शिवसेना सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला . विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना राणे यांनी जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला घायाळ केले . राज्यात कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प सुरू आहेत . जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पातून 10 हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे . त्यामुळे काही गटांच्या हितसंबंधांवर टाच येऊ शकते . त्यामुळे काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांची 11 उद्योगपतींनी भेट घेतली आणि हा प्रकल्प बंद पाडण्यासाठी त्यांना 500 कोटी रुपयांची " ऑफर ' दिली , असा गौप्यस्फोट राणे यांनी करताच सभागृहात खळबळ उडाली . शिवसेनेच्या नेत्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली . " काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये ' , या राणे यांच्या शेरेबाजीने संतप्त झालेल्या शिवसेना सदस्यांनी उभे राहून राणे यांचे भाषण रोखण्याचा प्रयत्न केला . * * फारसी शिकणे सध्या जमणार नाही तर अशी एक एक बदामबी हुळहुळ्या नखांनी सोलून खावी लागते आहे . काय करावे ? : - ) * * मी चि संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी मंत्र मी हव्य ते मी चि अग्नि मी मी चि अर्पण १६ मैत्री : : मैत्री एक गोड नात मित्रत्वाचा गोडवा देत मित्रत्व एक नाजूक धागा म्हणूनच त्याची हृदयात जागा मित्रत्वला बांधील मित्र असतात जे मैत्रिला खरा अर्थ देतात खरे मित्र नशीबनेच मिळतात मीही एक नशीब वंत माझे मित्र भावना निष्ठ आमची मैत्री खूप घनिष्ठ माझ्या सुख - दुखात ते पुरून उरतात भावनांना आधार देतात मनातली दुख : वाहून नेतात सुखात आनंदाचा वर्षाव करतात कोणासाही हेवा वाटेल अशी आमची मैत्री आयुष्यभर टिकून राहील अशी आहे खात्री आजच्या काकांचे नाक जरा वाकडे सारे सोडून कार्टे हसेल बघून तिकडे माफ करा , पण इतिहासाच्या चौकटीत तर हे लिखाण कोणत्याच कसाला उतरणार नाही . कारण इतिहासकारांनी ( ' कोसंबी ' कूळ ) भारतीय जनसामान्यांचा इतिहास खूपच चांगला मांडलेला आहे . नेमाडेंनी मांडलेली ही गावगाड्याची , जातींची उतरंड , आणि त्यांतल्या नात्यांची उलगडलेली ती वीण , आणि त्यांनी मांडलेला त्यामागचा विचार ( की ही वीणच खरी तर भारतीय तत्त्वविचारांना कशी आधारभूत आहे ) , हे सर्व असं मांडणारे ते पहिले कादंबरीकार असतीलही कदाचित , पण पहिले इतिहासकार तर खचितच नाहीत . सांगण्यासारखं नेमाड्यांपाशी जे आहे , ते भारतीय तत्त्वविचार किंवा इतिहास पातळीवर नवीन नाहीच आहे . मग शैली कोणतीही ( आणि कितीही रसाळ ) निवडा . चतुरंगाच्या नव्या नोकरीमुळे आम्ही दोघे पुण्याचे घर बंद करून सामानसुमान बांधून हैद्राबादला जाण्यासाठी सज्ज झालो होतो . हैद्राबादला पाऊस कमी उन्हाळा खूप , त्याबद्दलचे अनुभव किस्से नातेवाईकांनी उत्साहाने कानावर घातले होते . तिथे गेल्यावर मामेसासर्‍यांनी त्यांच्या माहितीतली आजूबाजूची घरे दाखवली . एका एजंटकडेही जाऊन आलो . एकतर बरीचशी घरे म्हणजे छोटे मोठे बंगलेवजा होती , आम्हाला ती फार मोठी वाटायची . जी अपार्टमेंट्स पसंत पडायची त्यांचे भाडे जास्त किंवा ऑफिसपासून बरेच लांब ! २६ जूनला नवी नोकरी सुरू झाल्यावर आमच्या घरशोधणीला जरा ब्रेक लागला . दरम्यान सिंकंदराबादमध्ये राहणार्‍या माझ्या आतेभावाला फोन केला . त्याने उत्साहाने आमंत्रण दिले घर मिळेपर्यंत इथेच येउन रहा असेही आग्रहाने बजावले . झाले . . . . . . बॅगा उचलून त्याच्याकडे रहायला गेलो . त्याने त्याच्या ऑफिसात चौकशी केली असता श्री . कृपेश्वर काकांचे घर भाड्याने द्यायचे आहे असे समजले . संध्याकाळी नवरा आल्यावर घर बघायला गेलो . आतेभावाच्या घरापासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर असलेले घर . . . . . . . . घर कसले चार भल्यामोठ्या खोल्या आजूबाजूला मोठी बाग असलेला बंगलाच होता तो ! कमी उंचीच्या जोत्यावर असलेल्या घरात मोठा व्हरांडा , नंतर पंधरा बाय वीस फूटांची हवेशीर लिव्हिंगरूम , त्यानंतर स्वयंपाकघर असे एका ओळीत , तर डाव्याबाजूला दोन मोठ्या बेडरूम्स ! मागच्या दारी मोलकरणीसाठी कामाची जागा ! घराबाहेरून वर गच्चीवर जाण्यासाठी जिना , तर दुसर्‍याबाजूला कार पार्क करण्यासाठी जागा होती . गच्चीवरच्या मोठ्या टाकीने पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला होता . नव्या शहरात आता किती शोधायचे ? जवळच घर घेण्याचा वहिनीचा आग्रह कृपेश्वरकाकांच्या ' नसलेल्या ' अटींकडे बघून ' हो ' म्हणून टाकले . ती तशी अनोळखी , कारण तिचं नावही माहीत नाही मला ! ! पण मनात रूतून राहीली ती कूठेतरी . . आता poverty वर लिहायला घेतले आणि ती परत आठवली . . ती . . मी शाळेतून ज्या रस्त्याने यायचे , त्या रस्त्यात एक मैदान लागायचे , तिथे कधी मधे वर्षातून एखादा कार्यक्रम झाला तर व्हायचा ! बाकी मात्र झोपड्यांचे प्रस्थान . . तिथेच दिसायची ती . . ती . . काळ्या कूळकूळीत रंगाची , पण विशेष चमकदार डॊळे ! कधी साधा फ़्रोक , तर कधी जे दिसेल ते गूडांळून बसलेली , माझ्याच वयाची , तिचे नाक मला माझ्यासारखे वाटायंचं , हे तिच्याबद्दलच्या आकर्षणाचे मूख्य कारण . ती रोज दिसायची , मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे अगदी बराच काळ रोखून बघायचो , मी अगदी तीच्या द्रूष्टीआड होईपर्यंत ती पाहत असायची . ती काय खात असेल ? , काय पित असेल ? , तिचे आई बाबा कोण असतील ? , शाळेत जात असेल का ? , तिला आवडेल का शाळेत जायला ? इथपासून ते तिला मासिक पाळी येत असेल का ? . . असे अनेक प्रश्न मनात घोंगावायचे माझ्या ! ! पण कधीच काही विचारलं नाही ! मी रोज शाळॆत , " आज तिला हा प्रश्न विचारायचा " असे ठरवून यायचे . कधी छानसा पदार्थ डब्यात असला की थोडा राखून ठेवायचे , जसे मैदान जवळ येइल तसे डबा काधून हातात घ्यायचे , पण तिच्यासमोर कधी उघडलाच नाही ! ! कधी मान वळवून तिच्याकडे पाहून हसलेही नाही . असा खेळ सतत तीन वर्ष चालला . . मी आठवी ते दहावीत जाईपर्यंत ! ! मग शाळा सूटली आणि तो मार्ग सुदधा ! मध्ये तीन वर्ष लोटली ! ! एक दिवशी अचानक PACE मधून घरी येताना ती दिसली , अरे हो ! तीच होती , पण आता तिने फ़्रोक घातला नव्हता , एक लांबच्या लांब कपडा साडीसारखा गूंडाळला होता , तिच्या वाढलेल्या पोटाच्या आकारावरून आणि तिच्या कमरेवरच्या शेंबड्या , आणि नागड्या पोरावरून मला काय तो अंदाज आला . . . तीने ही मला ओळखले , आणि त्या दिवशी इतक्या वर्षात पहील्यांदा हसली ! ! आमचा बराच काळ शब्दांवीना संवाद चालला होता . . माझा व्याकूळ चेहरा बहूतेक तिला विचारत होता , " तू ? , इथे कशी ? , ते मैदान सोडले ? , लग्न झाले तूझे ? , ती मूलं तूझीच का गं ? " तिचा चेहरा मात्र काहीच बोलत नव्हता ! ! तेवढ्यात मागून एक पोरकट पण दारू पिऊन अंग सूजलेला एक माणूस ( कि मूलगा ) आला . त्याने जोरात तिच्या पाठीत एक धपाटा टाकला , ती कळवळली आणि मी ही ! ! ती रागाने त्याच्याकडे बघू लागली तर त्याने जोरात तीला पूढे ढकलून , " इथे काय थांबलि ? पूढे चल ! " असे सूचवले . ती गेली , आज ती माझ्याकडे मी जाइपर्यंत पाहत नव्हती , आज ते मी करत होते ! ! कूठे असेल ती आता ? असेल कि नसेल ? किती मूलं असतिल एव्हाना तिला ? आणि तो तिचा नवरा ( कि अजून कोणी ) त्रास देत असेल तिला ? तीला येत असेल माझी आठवण ? मी इथे तिच्याबद्दल सगळ्यांना सांगतेय , हे तिला कळले तर ती काय म्हणेल ? हर्षदा . . . आमची ' शिवाजी मराठा ' म्हणजे त्यावेळचं चळवळीचं केंद्र होतं . बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे आणि बहुजन समाजाच्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे अशा स्वरुपाचा आग्रह धरणारी ती शाळा होती . तरी तिथे शिक्षक बरेचसे ब्राम्हणही होते . आश्चर्याची गोष्ट ही की बाबूराव जगतापांनी बहुजन समाजासाठी शाळा काढली तरी असा दु : स्वास कधी केला नाही की शिक्षक मराठा पाहिजे किंवा माळी पाहिजे किंवा अमुक पाहिजे . पुण्यामधल्या चांगल्या शिक्षकांचा जो गट होता तो त्यांनी उचलून आणला होता . शाळेत खूप शिस्त होती आणि शिक्षक जी ' ' मंडळी होती त्यांच्याकरता शाळा सुटल्यानंतर स्पेशल वर्ग घ्यायची . बस ! त्रासच व्हायचा खरं म्हणजे . इतर मुलं क्रिडांगणावर खेळत असायची आणि आम्हांला मात्र टांगून ठेवलेलं . ज्या विषयात आम्ही आहोत त्याची उजळणी व्हायची आणि हे अगदी डिव्होटेडली व्हायचं कारण तोपर्यंत शिकवण्या वगैरे भानगड नव्हती . उलट शाळा सुटल्यानंतरचे वर्ग हीच शिकवणी आणि त्याच्याकरता पैसे नाही द्यावे लागायचे . दप्तराचं मात्र फारसं ओझं नसायचं . अजूनही आठवतं की फार तर दोन - तीन वह्या आणि दोन - तीन पुस्तकं यांच्याशिवाय काही नसायचं . साधारण - ४थी ला पाटी सुटली . त्यानंतर सगळ्या विषयांकरता म्हणून एक वही . मोडी वगैरे गिरवली नाही . पण कित्ता गिरवला . त्या काळी व्ह . फा . ची परिक्षा होती . ती एक फार प्रेस्टीजचा प्रश्न मानली जायची . साधारण खेड्यातून आलेली मुलं व्ह . फा . होऊन लगेच शिक्षक होऊन जायची . त्यांना स्कॉलरशिप असायची . मग देवाने शब्द उच्चारले , ` गुरेढोरे , सरपटणारे प्राणी , जमिनीवरील प्राणी , वन्यपशू जे अस्तित्वात येवोत ' आणि तसेव घडले . मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला आणि जलचर , पक्षी , पशू सरपटणार्‍या प्राण्यांचे अधिपत्य त्याला दिले . मानवाच्या नाकपुड्यातुन त्याच्यात आत्मा " किंवा प्राण " फुंकला आणि आशीर्वाद दिला , ` फलदृप व्हा , बहुगुणीत व्हा आणि पृथ्वी व्यापुन टाका . जलचर , पक्षी , पशू यांच्यावर अधिकार गाजवा . प्रत्येक वनस्पती , प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल . प्रत्येक पशु , प्रत्येक पक्षी तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणुन मी हिरवी वनस्पती देत आहे . ' हे सर्व सहाव्या दिवशी घडले . निर्मितीचे कार्य पुर्ण करुन सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली . ( हाच दिवस म्हणजे सब्बाथ / शब्बाथ . या दिवशी काम करणे " ज्यू " धर्माला अमान्य आहे . ) तीळ भाजताना कढीलिंब टाका म्हणजे तो चुरचुरीत होतो . मग तेल गरम करा . त्यात चिंच भाजून घ्या , हिंग टाका , मग मिरच्या घालून जरासे परता . हे सर्व मंद आचेवर करा . मिक्सरमधे सगळ घालून बारीक करायचे . यामधे थोडे कोरडे खोबरेही भाजून घातले तर छान लागते . आणि चाचण्या कशा होतात - कसली भेसळ अपेक्षित आहे , त्यावर चाचणी ठरते . कुठल्याशा अनपेक्षित पदार्थाची भेसळ असली तर चाचण्यांमध्ये कळणार नाही . उदाहरणार्थ " मेलामीन " या पदार्थाच्या भेसळीने दुधात प्रथिनांचे प्रमाण अधिक भासते . प्रथिनांचे प्रमाण मोजायची चाचणी दुधातील नायट्रोजन मोजते . ( सामान्यपणे दुधात प्रथिनांमध्येच नायट्रोजन मूलद्रव्य मोजण्याइतपत असते . ) मेलामीन मध्ये नायट्रोजन मूलद्रव्य असते , पण हे प्रथिन नाही . . या ग्रूपमधे उद्योजक , उद्योजक होऊ इच्छिणारे , नोकरी करणारे , नोकरी शोधणारे , विद्यार्थी सगळ्यांसाठी प्रवेश असेल . वर # मधे लिहल्याप्रमाणे खरी माहिती द्यावी लागेल . सभासदत्व देताना कुठल्या क्षेत्रातले असावेत यावर बंधन नसले तरी व्यवसायानुसार प्रतिक्षा यादी असू शकेल . उदा . एका क्षणी Software मधले खूप सभासद झाले तर नविन software व्यावसायिकाला थोडे थांबावे लागेल पण Manufacturing मधल्या एखाद्याला लगेच प्रवेश मिळू शकेल . रमेश पानसे : ९८८१२३०८६९ , सुधा भागवत : ९८२२७६९५३५ . अफलातून . . . आवाज खूपच मुलायम आणि मधुर आहे . . हे गाण्याचे शब्द मस्त आहेत . . . . देव तुला नेहमी यश देवो हि इच्छा कीर्तीमालिनी ज्याचे चित्रपट आजही निर्माते - दिग्दर्शक - पटकथा लेखक यांना स्फूर्तीस्थान ठरतात पण क्वचितच त्याच्या एवढी उंची गाठू शकतात अशा या ओजस्वी कलावंताला माझा सलाम ! आधी रसायनशास्त्रातलं शिक्षण आणि संशोधन , त्यानंतर शेतीविषयक संशोधन , ह्याशिवाय औरंगाबादला अनेक उपक्रमांमधे सहभाग आणि आता सोपेकचं काम ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही कसं काय योगदान देऊ शकलात ? त्यामागचं रहस्य काय ? न्यूयॉर्क - मोलकरणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी न्यूयॉर्क येथील कामगार न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात भारतीय दूतावासातील अधिकारी प्रभू दयाल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत . प्रभू दयाल यांनी पासपोर्ट दिला नाही , मला गुलामासारखे वागविले आणि गैरवर्तन केले , अशी तक्रार संतोष भारद्वाज हिने कामगार न्यायालयात दाखल केली होती . या संदर्भातील खटल्याची सुनावणी आज झाली . त्या वेळी सर्व आरोप दयाल यांनी फेटाळले आहेत . कोडाईचा घाट चढायला सुरुवात केली तोवर संध्याकाळ झाली होती आणि हवेत गारवाही आला होता . दिवसभराच्या दगदगीनंतर तो गार वारा छान आल्हाददायक वाटत होता . कोडाईला पोहोचेपर्यंत रात्रीचे वाजले होते . बसने आम्हाला जेथे सोडले तेथून हॉटेलवर जाण्यासाठी एक टॅक्सी केली तर तिथल्या - १० टॅक्सी - ड्रायव्हर्स मध्ये भांडण सुरू झाले की आम्ही कुणासोबत जावे . त्यातले काही दारूही प्यायलेले होते . आता आमचा पेशंस संपत आला होता . शेवटी मैत्रिणीचा नवरा आणि वडिलांनी त्यांना काय सांगितले देव जाणे आणि आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो तिनेच हॉटेलवर पोहोचलो . कोडाईच्या हॉटेलातही उटीच्या हॉटेलसारखाच एपिसोड झाला . पुन्हा २००० रुपयांची दक्षिणा देऊन रूम्स घेतल्या , त्याही पुरेशी हवा नसलेल्या तळघरातल्या मिळाल्या . आताशा आम्हाला वारंवार येणारे प्रॉब्लेम्स अंगवळणी पडत चालले होते . कडकडून भूक लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे , रात्री उशिरा भरपेट जेवणे , सतत तेलकट , तळलेले खाणे , व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही ! एक्झॅटली . अतिसेवन , चुकीच्या जीवन पद्धती वगैरे कारणांनी शाकाहारी माणसेही गंभीर आजारांना आमंत्रण देतातच की . नाहीतर सर्व हॉस्पिटल्स फक्त मांसाहारी रुग्णांनीच भरलेली असती . असो . हा चित्रपट इंग्रजी चित्रपटावर आधारीत असण्यापेक्षा प्रसिद्ध नाणावटी आहुजा खटल्यावर आधारीत आहे . चित्रपट मलाही आवडतो . < < हिंदूत्वाच्या मुद्यावर उभा असलेला हा पक्ष किती टाकाऊ आहे हे ह्यातुन दिसुन येते . मागेही मुंबईत एका मुलीवर पोलीसाने बलात्कार केल्याच्या घटनेवर , ' आमच्या काळी मुली अश्या चौपाटीवर फिरायच्या नाहीत ' असे वक्त्यव्य भाजपा नेत्याने केले होते . > > केदार , तुझ्या लेखातील ह्या वाक्याशी माझा गोंधळ झाला > > दुसर्या वित्तीयसंस्था मग त्यांचे शेअर्स हे शॉर्ट सेल करुन बाजारात पॅनीक निर्मान करतात कारण त्यामुळे त्या दुसर्‍या वित्तीय संस्थेला फायदा होऊ शकतो . > > > > > ( अवांतरः कार्य म्हटले , की श्रीकृपेकरून हे समोर यायलाच हवे . म्हणजे आम्चे येथे श्रीकृपेकरून मलमूत्र - विसर्जनाचे कार्य योजले आहे , वगैरे . ) लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो अंगोपांगी आरस्पानी निरखतो टप्पोर्‍या पोरी ' बरोब्बर ' घुमवतो सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो इंग्रजीतून मराठीत रुळणारे शब्द एवढीच चर्चा नको तर त्यापुढे जाऊन जर शब्द रुळणार असतील आणि ते रुळवणे सहज होत असेल तर प्रतिशब्द शोधावेत का ? शोधल्यास त्यांचा निकष कसा ठरवावा ? जेम्स बाँडला नैतिकतेची चाड असून , आत्मपरीक्षणाची अशी क्षमता आहे जी त्याच्या खुनी विषयासक्त कारवायांमधील तटस्थता झुगारुन आत्मक्लेशाकडे झुकते . इयान फ्लेमिंग स्कॉटीश वंशाचे होते , आणि त्यांच्या मनात , बाँडची स्वसुखलोलुपता , त्याची व्होडका मार्टिनी ' शेकन नॉट स्टर्ड ' , महागड्या मोर्लंड स्पेशल सिगारेटची तलफ , परस्त्रियांशी भावनाहीन प्रणयाराधन , वेगवान गाड्यांचं वेड , या गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना होती . लोकांचे पोषाख , त्यांच्या शरीरावरील तीळ व्रण , एखाद्याच्या बोटाच्या लांबीतील अनियमितपणा , एखाद्याची मान किंवा कवटीचा विचित्र आकार , या गोष्टींचं बहुतेक मनोरंजक लिखाणांमध्ये आढळणारं , विस्तृत सबळ विवेचन त्यांच्या लिखाणात यायचं . हमारे हाटा कार्यालय के अनुसार स्थानीय तहसील परिसर में राहुल का जन्म दिन धूमधाम से मनाया गया और एक दूसरे को मिठाई खिलाई गयी इस दौरान सीएचसी पर मरीजों में फल वितरित किया गया आयोजन को ब्लाक अध्यक्ष कल्पनाथ सिंह , प्रमोद कुमार पाण्डेय , जगजीवन मिश्र , पूर्व ब्लाक प्रमुख रामाश्रय मल्ल , गोरख सिंह , सत्येन्द्र उपाध्याय , रमेश भारद्धाज , अरशद खां , महमूद खां , मु . शरीफ सिद्दीकी , विजय नारायण दूबे आदि उपस्थित रहे काही मंडळींची राजकारणातील सद्दी संपून नवी विटी नवे राज्य येणार असे दिसते . काम करणार्‍यांचे किंवा गुंतवणून केलेल्यांचे नुकसान होऊ शकते . जेंव्हा प्रकल्प चालू झाला तेंव्हा ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी हडप केल्या गेल्या त्यांचे नुकसान झाले त्यातलाच हा प्रकार आहे . तेंडुलकरांना आत्मचरित्र लिहायचं नव्हतं . पण हे लिखाण काहीसं त्याच अंगाचं आहे . पूर्ण झालं असतं तर कदाचित त्यांनी त्यात बदलही केले असते . पण तेंडुलकरांच्या मृत्यूमुळे हे लिखाण अपूर्ण राहिलं . तीच ही तेंडुलकरांनी आरंभ केलेली , पण अपूर्ण राहिलेली अर्धीमुर्धी संहिता - ' तें ' दिवस ( आरंभकाळ ) . गरम गरम मोदक ताटात घ्या आणी त्यावर भरपुर तुप घाला . तुपाशिवाय मोदक खाणे म्हणजे मोदकाचा अपमान . . . . चर्चचे वातावरण एकूणच धीर - गंभीर आणि काहीसे गूढ आहे . आम्ही चर्चच्या आत गेलो , तिथे खूप अंधार होता , सामुदायिक प्रार्थना सुरु होती . मधोमध येशूची मूर्ती तिच्या समोर एक मोठा पियानो , तो वाजवायला ( ? ) माणसे , तिथला पाद्री एखाद्या भयपटाच्या खलनायकासारखा भासत होता . ( ड्रॅक्युला , व्हॅयांपायर की काय म्हणतात ना तसेच ! ) त्यात बाहेर येऊन मागच्या बाजूला गेलो तर तिथे " गेव्हयार्ड " , आम्ही आपला तिथून काढता पाय घेतला ! माझी पहिली वहिली मराठी कादंबरी " सर्गारंभ " ही नुकतीच प्रकाशित झाली ( मनोरमा प्रकाशन ) . प्रसन्न , मृण्मयी , क्ष , चिन्या , मजा येतेय वाचायला ! V & C होण्यापासून हा group दूर राहून अशीच सुंदर चर्चा झाली पाहिजे . ही प्राईड प्लॅटिनमची वेबसाईट . http : / / www . pridegroup . net / pride - platinum / हा प्रोजेक्ट पॅनकार्ड क्लबजवळ आहे . क्वॉलिटी आणि फ्लोअर प्लॅन चांगले आहेत . अमेनिटीज फेसिंग फ्लॅटचा रेट ३८५० आणि नॉन फेसिंग ३६५० ( बहुतेक , नक्की आठवत नाही ) आहे . सध्या रस्त्याचे काम चालू आहे . एक्सप्रेस वे पासून आत साधारण - १० मिनिटे लागतात . काही वर्षांत प्रोजेक्टपासून डायरेक्ट एक्सप्रेस वे ला जाता येईल . आजूबाजूला बरीच प्रोजेक्टस चालू आहेत . त्यामुळे येत्या - वर्षात हा भाग खूप डेव्हलप होईल . सध्या सुद्धा फार अडचणीचे नाही . मीच पापी एकटा की देव भीतीने लपे ? वाटती अंधारलेले सर्व गाभारे मला पहिला नंबर अर्थातच चिं . वि . जोशी यांच्या ' चिमणराव - गुंड्याभाऊ ' चा लागला . " दूरदर्शनवर तेव्हा आम्ही सुपरस्टार झालो होतो . " , प्रभावळकर म्हणाले , " अगदी अमराठी लोकांमध्येसुद्धा ! " . . . " कारण तेव्हा त्यांना पर्यायच नव्हता , एकच दूरदर्शन होतं , आम्हाला कसलीच स्पर्धा नव्हती . . . " माझ्या मते तरी , इतकी प्रांजळ कबुली फार लोक देत नसावेत . आणि खरंच ते इतकं साधंसोपं नसावं . . तसं असतं तर ' पर्याय नाही ' म्हणून तेव्हाचे सगळेच कार्यक्रम ' फेमस ' झालं असतं . तुम्हाला खरच फोन घ्यायचाय काहो ? > > चांभारचौकशा करण्याची माझी इच्छा नसते आणि वेळही . . > किमान भारतात तरी अल्पसंख्यच निवडणुकीचा स्वहीतासाठी वापर करत > असावेत असे " व्होट बँक " या संज्ञेमुळे म्हणायला जागा आहे . भारतात आणि अन्य देशांत मनुष्यस्वभावात इतका मूलभूत फरक नाही . मतदार मतांचा धोरणी वापर करतील , हे लोकशाहीत अपेक्षित आहे . भारतीय मनुष्य ( आणि त्यापासून बनलेला समाज ) हा अन्य मनुष्यांपेक्षा ( आणि त्यापासून बनलेल्या समाजापेक्षा ) मुळातच हीन आहे , किंवा लोकशाहीचे वैयक्तिक < - > सामूहिक डावपेच हे इतर सर्व मनुष्यांपेक्षा वेगळे आहेत ही बाब पटण्यासारखी नाही . घोडखिंडीतली लढाई पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली . तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वत : लढतील . विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल . बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील . शिवाजीराजांना ते पटेना पण ' बाजी ' च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले . बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली , पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली . ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते . शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले , पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते . थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले . शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली . बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले . बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड . कधीही आवरलेलं घर ही बायको घरी नसल्याची खूण आहे ! ! ! ! थोडे लिहून झाले , आता आपल्या हातातला वेळ संपलाय . लेखन अर्धवट लिहून झाले आहे . पुढे काय कराल ? त्याही खालच्या Preview आणि Save टॅब्ज दिसत आहेत ? Preview केले , की लेखन कसे दिसेल हे समजते आणि Save केले की लेखन सेव्ह होऊन प्रकाशित होईल . वेळोवेळी ही Save टॅब सीलेक्ट केलीत , की तेव्हतेव्हाचं लेखन आपोआप सेव्ह केलं जातं . उपाखफा , ते स्कोरकार्ड त्या ५० व्या शतक वाल्या मॅचचे नाही . ८८वर्षीय ऋषीतुल्य कृषीयुवकाचे उद्गार मटा ऑनलाइन वृत्त मुंबई " शेती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . ती रासायनिक करू नये . निसर्ग नियमांना जराही धक्का लावू नका . त्यांच्याप्रती आदर आणि विश्वास बाळगा , " अशी भावना ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि नैसर्गिक शेतीपद्धतीतील गांधी म्हणून परिचित असणाऱ्या भास्करराव सावे यांनी आज व्यक्त केली . ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबईचे सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र अध्ययन केंद्र आणि साप्ताहिक विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते . महाराष्ट्रातील कॄषी विषयक समस्यांना सेंद्रिय शाश्वत शेती विकासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते . " पूर्णं पूर्णमिदं पूर्णात्‌ पूर्णम्‌ " हे निसर्गाचे सूत्र आहे . माती , जल , वायु , वनस्पती , पशु - पक्षी आणि जीव ही सृष्टीची सहा परिमळे आहेत . सूर्यप्रकाश आणि परिमळे यांचा प्रभावी वापर करून आपण शेती केली पाहिजे , अशी शेतीची अध्यात्माशी सांगड त्यांनी घातली . इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग अँड आग्रिकल्चरल मूव्मेंट्स ( इफॉअं ) या संस्थेतर्फे वन वर्ल्ड जीवन गौरव पुरस्कार २०१० करिता भास्करराव सावे यांची निवड करण्यात आली आहे . हे निमित्त साधून त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . सत्काराला उत्तर देताना ते पुढे म्हणाले , " गांधीजींनी सुचवलेले अहिंसेचे तत्वच शेतीसाठी उपयुक्त आहे . शेती हा व्यवसाय नसून तो धर्म आहे . " जपानी कृषी तज्ज्ञ फुकुओका यांच्या डॉ नतिंग सूत्राची त्यांनी आठवण करून दिली तसेच सेंद्रिय शेती म्हणजे निसर्ग नियमांना धक्का लावता करायची शेती , अशी सोपी व्याख्या त्यांनी सांगितली . भास्कररावांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना ओआरेफ मुंबईचे अध्यक्ष श्री . सुधींद्र कुलकर्णी यांनी केंद्र आणि राज्य शासनाने अशा प्रयोगांची दखल आपल्या कृषी धोरणात घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी बोलताना साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक श्री . दिलीप करंबेळकर यांनी शाश्वत सेंद्रिय शेती म्हणजे काय हे स्पष्ट करत या परिसंवादातून सेंद्रिय शेतीच्या उत्क्रांत पद्धतींची चर्चा व्हावी आणि या पद्‌धतींकडे पहाण्याचे वैज्ञानिक निकष तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली . रासायनिक शेतीचे दुष्परिणाम , अर्थकारणाभोवती फिरणारी शेती , पशुधन - मृदा - जलसंधारण आदिंची गरज आणि शाश्वत शेतीचे निकष या विषयांवर परिसंवादात चर्चा करण्यात आली . सदर परिषदेस कृषी तज्ज्ञ , मृदा तज्ज्ञ , पशुतज्ज्ञ , प्रयोगशील शेतकरी आणि कृषी अभ्यासक उपस्थित होते . अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्या , कृषी उत्पादनांच्या वाढत्या किंमती आणि शेतीतील अशाश्वतता या कृषी समस्यांवर उपाय ठरू शकणाऱ्या राज्यभरातील सेंद्रिय शेती प्रकल्पांची माहिती देणारी संशोधन पुस्तिका आयोजकांतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी | * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * या संदर्भात श्री . धनंजय लिहितात " येथे हवेच्या दाबाचा संबंध नसून गुरुत्वाकर्षणाचा संबंध आहे . " ते योग्यच आहे . श्री . टग्या म्हणतात " . . . . यापैकी काही उष्णता कशीही करून भांड्यापर्यंत पोहोचलीच , तर फक्त विस्तवानजीकचे पाणी तापेल , आणि ( गुरुत्वाकर्षणाभावी ) कन्व्हेक्शन ( अभिसरण ) नसल्यामुळे , उरलेले पाणी तापणे हे मुख्यत्वेकरून वहनावर अवलंबून राहील , ज्याला ( पाणी हा त्यामानाने तितकासा चांगला वाहक नसल्यामुळे ) आणखीच जास्त वेळ लागेल , त्यामुळे विस्तवाच्या नजीकचे पाणी उकळले तरी उर्वरित पाणी बराच काळ उकळणार नाही , हे सर्व मान्य . . . . " मुळात हा प्रश्न देताना माझ्या मनात हेच उत्तर होते . श्री . टग्या यांनी ते अधिक विस्तृतपणे आणि प्रभावीपणे मांडले आहे . त्यांना मनःपूर्वक धन्यवाद ! ऑफिस मधुन जातो आहे . . . उद्या जमले तर लिहितो पुढे . . तुम्ही लिहा नाहितर पुढे . . . धन्यवाद दर्ग्याच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्त आहे . तरीही एकदोन ठिकाणी भिंतीवर " गो बॅक इंडिया " रंगवलेले दिसले . लष्कराचे सैनिक आताश्या या अश्या रंगरंगोटीकडे दुर्लक्ष करता बहुधा कारण लाल चौकात तर हे जागोजागी रंगवलेले आहे म्हणे . असेही लष्कराला ही रंगरंगोटी साफ करण्याऐवजी दर शुक्रवारी होणारी दगडफेक थांबवण्यात रस असणार . दर शुक्रवारी नमाज अदा करुन झाला की हजरतबलच्या परिसरात , लाल चौकात आणि सरकारी इमारतींच्या आसपास खच्चुन दगडफेक होते . हिंदुस्तानी मिडीया अपप्रचार करते तो असा . आपण या बातम्या कधीकधीच ऐकतो की काश्मीरी युवकांनी दगडफेक केली मग लष्कराने अश्रुधुराचा वापर केला वगैरे . प्रत्यक्षात जे दर शुक्रवारे घडते . दगड फेकण्यासाठी युवकांना चक्क पैसे दिले जातात . दुर्दैवाने आम्ही गेलो तो मंगळवार होता . त्यामुळे सुट्टीच्या दिवसात थोडी कमाई करण्याचा चान्स हुकला . मुंबई - & nbsp बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद आणि बॅडमिंटन क्वीन साईना नेहवाल गुरुशिष्याचे नाते आता संपल्यात जमा आहे . गोपीचंद यांच्याकडूनच मार्गदर्शन घेत यशाची एकेक पायरी चढणारी साईना सध्या भास्कर बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे . अर्थात , साईनाने या वृत्ताचा इन्कार केला असला , तरी गोपीचंद यांनी मात्र तो तिचा निर्णय , असे सांगून एका अर्थाने या वृत्तास दुजोराच दिला . स्पर्धांची निवड आणि प्रशिक्षण कार्यक्रमावरून या दोघांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे . महत्त्वाचे म्हणजे साईना या वर्षी मार्चपासूनच भास्कर बाबू यांच्याकडे मार्गदर्शनाला जात आहे . केवळ साईनाच नाही , तर पी . कश्‍यपनेही बाबू यांचीच निवड केल्याचे समजते . साईना आता बाबू यांच्याबरोबरील करार 2012 च्या लंडन ऑलिंपिकपर्यंत वाढविण्याचा विचार करत आहे . गोपीचंद या वृत्ताला दुजोरा देत असले , तरी त्यांनी या मागील कारण स्पष्ट करण्यास नकार दिला . गोपीचंद म्हणाले , " " राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून माझ्यावर राष्ट्रीय संघातील सर्वच खेळाडूंची जबाबदारी आहे . साहजिकच युवा खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित करणे मला आवश्‍यक वाटते . त्यांचा आणि इतर तमाम रसिक वाचकांच्या मनातला गैरसमज दूर व्हावा म्हणून हे लेखन . आपल्याला आवडलं ब्वा . . पण विडंबन म्हणून नाही . तर स्वतंत्र कैच्याकै म्हणून . विहीर : खोल अन गुढ अंधारी , काळीकुट्ट , सगळ्यांना कवेत घेणारी कन्टेन्ट्सबाबत - ही वैयक्तीक मते आहेत कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही . वळुन पाहिले प्रत्येक वळणावर कधी तरी तुझी साद येईल . . . ना वाटले कधी प्रेम तुझे इतक्या लवकर कच खाईल . . . ना केली मी पर्वा स्व : ताची , ना मला तमा या जगाची . . . तुझ्या सहवासात आयुष्य जावं हीच एक इच्छा मज वेडीची . . . तु मात्र कधी जाणली नाहीस किंम्मत त्या प्रेमाची . . . मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस स्वप्न आपल्या प्रीतीची . . सांभाळु ना शकलास तु नात्यांचा हा डोलारा . . . ना उरले हाती माझ्या काही , विस्कटत गेला डाव ह्यावेळी सदस्य आणि ४६ पाहुणे आलेले आहेत . कोलंबो - & nbsp " पुन्हा एकदा आम्ही थोडक्‍यात कमी पडलो , ' अशी खंत विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार डॅनिअल व्हिटोरीने व्यक्त केली . या पराभवापाठोपाठ व्हिटोरीने एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोडले आहे . प्रेमदासा स्टेडियमवर काल झालेल्या या सामन्यात 217 धावा करणाऱ्या न्यूझीलंडने या धावसंख्येचे संरक्षण करण्यासाठी जोरदार लढा दिला , परंतु त्यांची झुंज अखेर तोकडी पडली . विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड सहाव्यांदा उपांत्य फेरीचा अडसर पार करू शकले नाही . अगोदर काय घडले याबाबत मी बोलू शकत नाही , परंतु या संघाबाबत मी बोलू शकतो , असे व्हिटोरीने सांगितले . स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी आम्ही जोरदार खेळ केला , परंतु श्रीलंकेविरुद्ध थोडक्‍यात कमी पडलो असे मत व्हिटोरीने व्यक्त केले . विश्‍वकरंडक स्पर्धेत ग्रॅमी स्मिथ , रिकी पॉंटिंग यांच्यानंतर पराभवामुळे नेतृत्व सोडणारा व्हिटोरी तिसरा कर्णधार ठरला आहे . आध्यात्मिक उपायांसाठीच्या प्रार्थना श्री आकाशदेवाला आणि अन्य प्रार्थना श्रीकृष्णाला करा ! वा ! छान ! ! ! सध्या मिपावर भयकथा सप्ताह सुरु आहे असे दिसतेय : SS काहि दिवस मिपा पासुन दुर राहावे का : S : ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला . छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते . या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर , दक्षिणेस हुबळी , पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश - वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता . भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे , हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले . चांगल्या , भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली . १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले . महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली . आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे . एका खडकावर गणेशमूर्ती , एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली . असं म्हणतात की , किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले . उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला . ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले , त्यांना गावे इनामे देण्यात आली . ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे , तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे . या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे . त्यांचा तट मैल इतका आहे . तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे . तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत . बुरुजाभोवती धारदार खडक आहे . पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे . पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले . सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे . या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही . पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते . या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते . हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे . उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो . त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे . आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे . तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे . बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो . पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते . आजही तेथे लोक वस्ती करुन राहतात . श्री शिवराजेश्वरांचे देवालय मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते . शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही . सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते . इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करुन टाकला . किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो . मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता . त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता . ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत . मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे . त्यांची नावे दूधबाव , दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत . हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते . किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे . गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत . बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे . सैनिकांसाठी पायखाने आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे , हे विशेष होय . कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते . सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे . असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो . सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे . ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे . सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय . . १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले . या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज १८१२ पर्यंत फडकत होता . १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली . राज्य सरकारचा कारभार मराठीतूनच चालला पाहिजे असा कायदा होऊन तो दोनदा गॅझेटमध्ये नोंदविला गेला . तरीही त्याची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही , याबद्दल विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर टीका केली . महाराष्ट्रातील मराठीचे भवितव्य या विषयावर ते बोलत होते . मला आता नेमके गावाचे नाव आठवत नाहीये ; पण कोकणात एका गावी शिवशाहीतील अशा काही प्रसंगांचे शिल्पांच्या रुपात कायम स्वरूपी प्रदर्शन ( म्युझियम म्हणा हवे तर ) मांडलेले आहे असे वाचनात आले होते . आठवण्याचा प्रयत्न करतोय . बघू या ! आठवतेय का ! ही निराशा मानवजातीच्या भविष्याबद्दल आहे तशी ती तांत्रिक प्रगतीबद्दलसुद्धा आहे . एवढी प्रगती होऊनही गरीबी , हलाखीसारखे प्रश्न सुटलेले नाहीत आणि मनुष्य आनंदी नाही . हे दाखवण्यासाठी अंधाराबरोबर येणारा दुसरा एक घटक म्हणजे प्रखर अनैसर्गिक प्रकाशझोत . रस्त्यावरच्या निऑन साइन्स आणि सर्व अवकाश व्यापणाऱ्या अजस्र जाहिराती यांचा सतत मारा होत असलेले मनुष्य आपलं मानसिक संतुलन हरवून बसलेले असणार , याची जणू ग्वाहीच प्रत्येक चौकटीतून मिळत रहाते . उदा . हे पहा : तसाच इटालियन " मलेना " ही बाजूला ठेवलाय परत बघायला म्हणून . आणि बर्गमनचा पर्सोना लिस्ट मध्ये आहे . हस्तिमलजी हे दापोडी येथे एस्टी मधे वर्कशॉप प्रमुख म्हणुन काम करित होते , तेंव्हा पानकुंवरजी या प्रोढ शिक्षण वर्ग चालवायच्या दापोडीला . प्रौढ लोकांना शिकवायची एक निराळीच पध्दत तिने सुरु केली . छोट्या छॊट्य़ा गोष्टी रचलया , आणि गांधीजिंच्या अनुभवातुन शिक्षण पध्दतीने शिकवणे सुरु केले . हा रस्ता अटळ आहे ! अन्नाशिवाय , कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय , मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको , डोळे शिव ! नको पाहू जिणे भकास , ऐन रात्री होतील भास छातीमधे अडेल श्वास , विसर यांना दाब कढ माझ्या मना बन दगड ! हा रस्ता अटळ आहे ! ऐकू नको हा आक्रोश तुझ्या गळ्याला पडेल शोष कानांवरती हात धर त्यांतूनही येतील स्वर म्हणून म्हणतो ओत शिसे संभाळ , संभाळ , लागेल पिसे ! रडणा - या रडशील किती ? झुरणा - या झुरशील किती ? पिचणा - या पिचशील किती ? ऐकू नको असला टाहो माझ्या मना दगड हो ! हा रस्ता अटळ आहे ! येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळोखात ; हसतात विचकून काळे दात आणि म्हणतात , कर हिंमत आत्मा विक उचल किंमत ! माणूस मिथ्या , सोने सत्य स्मरा त्याला स्मरा नित्य ! भिशील ऐकून असले वेद बन दगड नको खेद ! बन दगड आजपासून काय अडेल तुझ्यावाचून गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी ? काय तुझे हे निःश्वास मरणा - याला देतील श्वास ? आणिक दुःख छातीफोडे देईल त्यांना सुख थोडे ? आहे तेवढे दुःखच फार माझ्या मना कर विचार कर विचार हास रगड माझ्या मना बन दगड हा रस्ता अटळ आहे ! अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा , होतील भुते या सोन्याचे बनतील सूळ सुळी जाईल सारे कूळ ऐका टापा ! ऐका आवाज ! लाल धूळ उडते आज त्याच्यामागून येईल स्वार या दगडावर लावील धार ! इतके यश तुला रगड माझ्या मना बन दगड कवी - विंदा करंदीकर नविन पैकी एक गाणे मधेय सारखे एफ् . एम वर लागायचे मी लगेच चॅनेल चेंज करायचो . गाणे होते : x x x तेरे लिये . . आणि अर्थात प्रत्यक्ष विषयाच्या निवडीतसुद्धा समकालीन किंवा कालातीत पण परिचित भारतीय विषय त्यांनी निवडले . त्यांत घोडे , हत्ती , गाई असे भारतीयांचे आवडते प्राणी होते ; गांधीजी , इंदिरा गांधी , मदर तेरेसा अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या . त्यात सामाजिक विषय होते ( उदा . गरीबी , भ्रष्टाचार , शिक्षणाचा अभाव ) ; सांस्कृतिक घटक होते . उदा : ' घाशीराम कोतवाल ' हे नाटक पाहून त्यांनी काही अप्रतिम चित्रं रंगवली आहेत . त्या काळात मुंबईत अलेक पदमसी , इब्राहिम अल्काझी अशा अनेकांनी जे नवनवीन नाट्यप्रयोग केले ते पाहून काढलेली त्यांची चित्रं गाजली . वाराणसीच्या घाटांवरची त्यांची एक अख्खी मालिका आहे . अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील . त्या दोघी - एक निचरा करूनही - नावडती एक उचापती करुनही - - आवडती ! वृत्त हे शुद्ध ध्वनींबद्दल ( अर्थापासून अपोद्धार - ऍब्स्ट्रॅक्शन करून ) मर्यादा आहे . 1991 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मानवी अधिकार समितीनं ( UNHRC ) यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं . हा कायदा संसदेनं पारित केला असला तरी तो समर्थनीय कसा ठरु शकतो असा सवाल या समितीनं विचारला होता . " काय आहे हे ? " , एखादी मेलेली पाल बघावी तसा चेहरा करत रिटा म्हणाली . " बेब्स . , . हा आपल्या दोघांमधला करार आहे " , मी म्हणालो . " करार ? कसला करार ? " , चेहऱ्यावरचा अविर्भाव कायम ठेवत रिटा म्हणाली . गुवाहाटी - कांचनजुंगा एक्‍स्प्रेसमध्ये स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव आज रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला . कामाख्य रेल्वे स्थानकावर आज पहाटे तपासणीदरम्यान स्फोटकांनी भरलेली बॅग या गाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली . गुवाहाटी स्थानकात स्फोटके सापडल्यानंतर राज्यभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे . गाडीच्या बोगी क्रमांक एस - 6 मध्ये 22 क्रमांकाच्या सीटवर छोटी , पण वजनदार बॅग रेल्वे पोलिसांना आढळून आली . बॅगमध्ये चार किलो स्फोटके , चार डिटोनेटर आणि एक टायमर स्फोटक आढळून आले . त्यानंतर गाडीतील 1100 प्रवाशांना स्थानकावर उतरविण्यात येऊन गाडीची पुन्हा कडक तपासणी करण्यात आली . गुवाहाटी स्थानकावर पोचणाऱ्या प्रत्येक रेल्वेची तपासणी करण्यात आली . रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे महासंचालक भास्कर ज्योती महांता म्हणाले . श्री भैरवोवाच श्रृण देवि परं गुह्यं यत्त्वया परिपृच्छति ऋद्धिसिद्धिप्रद देवि शन्ति मङ्गलदायकं राज्यभोगप्रदा लष्मी व्याधिविघ्नविनाशनं कौमारी पूजनाद्देवी सर्व्वकर्म्म प्रशस्यते षडाम्नायेश्वरी देवी आदितशक्तिस्वरुपि भुक्तिमुक्तिप्रदं देवि श्रूयतां वीरवतसरे अशभुं केशहीनञ्च मध्यभ्रूवर्त वर्ज्जयेत् शिरवर्त श्रृंगवर्त रक्तकेशं विवर्ज्जयेत् कपिकेश चित्रकेशं अतिलोयं विवज्जर्येत् पिंगाक्ष रक्तनेत्रं क्रुरनेत्रं विवर्ज्जयेत् नकारं चैव तं कुब्जं ओषददन्तविहीनकं दस्तुरो भग्नदत्तच मध्यदन्त विवर्ज्जयेत् दन्ता किलकिलाये वर्ज्जयेत् हस्तपादं सर्व्वाङ्गे गात्रहीनं बर्ज्जयेत् हीनाधिकं सर्वाङ्गे अति सर्व्वं वर्ज्जयेत् कुशीलं चंदनं चैव अति क्रोधि विवर्ज्जयेत् कपिवर्ण्णं चित्रवर्ण्णं श्यामवर्ण्ण विवर्ज्जयेत् अशुभ भयाख्यातं शुभं अधुना श्रृणु हस्तपादं सर्व्वा मे सर्व्वलक्षणसयुतं सुमुखी नयननाशा वक्त्रदन्तशुभं तथा वन्धूकपुष्पसकश ओष्ठजिव्हा सुलक्षण कर्ण्णकेशं शुभ चैव सुशील सुमनं तथा करुणस्वरुप दृढप्रज्ञासमन्वितं निरोगी महादेवी एतल्लक्षणसंयुतं शुभलक्षणदेवेशि सर्व्वकर्म्म प्रशस्तेय एवं शुभं मयाख्यातं वर्ण्णभेदं तथा श्रृणु वेश्या शौण्डी चकंवर्त्ती षट्को कंडुकी तथा रजकी छिप्पिनी चैव कोषटी तथास्तमं ब्राह्मणी क्षत्रिणी चैव वैश्यनी शुद्रिणी तथा नटी कापालिनी चैव रजकी नापितांगना गोपाल , कन्यकांग्घानां ब्राह्मी सुगदकन्यकां तत्र श्रेष्ठा ब्राह्मणी तथा सुगदकन्यका वर्ण्णकुलसमाख्यात प्रयोगं अधुना श्रृणु ब्राह्मणी क्षत्रिनी गोपीधाना सुगदकन्यकां शान्तिके पुष्टिके देवी महाष्टम्यां विशेषतः पुरश्चरणयज्ञेषु दमन पवित्रके वश्यकर्म्मेषु देवेषु वैश्यं सुगदकन्यकाः वनिकी कण्डुकी चैव तथा आकर्षणेसु अभिचारेषु संप्रोवतं सौडिनी षटकी तथा रजकी छिप्पिनी चैव कौषटी समायुतं मारणे महादेवी एते वर्ण्ण प्रशस्यते वर्ण्णभेदं मयाख्यालतं वर्षभेदं तथा श्रृण त्रिवत्सरा समारभ्य द्वादशाब्दं तु पूजयेत् न्यूनं नाधिकं चापि भोजयेत् परमेश्वरीं त्रिवत्सरा षडाब्दान्तं बालामित्यमिधीयते षडाब्दा नववर्षान्तं यौवनं परिगीयते नवाब्दाद द्वादशाब्दान्तं वृद्धा कौमालिका स्मृता इति कौमारी लक्षण सर्व प्रथम हा चर्चा प्रस्ताव सुरु केल्या बद्दल अभिनंदन . चांगला आणि कळीचा विषय आहे . तुम्ही उदाहरण दिलेल्या वाहन प्रकारांबद्दल आपण एक एक करुन विचार करु . जळवा सगळ्या नष्टच केल्या होत्या नव्हत्या त्या इकडे या थंडीची सवय असलेल्या लाल सैन्याने आपली लश्करभरती चालूच ठेवली होती . जर्मन सैन्य मॉस्कोपासून हाकेच्या अंतरावर आले असता सोवियेत सैन्याने प्रतिहल्ले सुरू केले . आपली राजधानीच इरेला पडलेली पाहून त्यांनी केलेल्या या कडव्या हल्ल्यांनी आधीच अगतिक झालेले जर्मन सैन्य मागे हटले . सोवियेत रेटा इतका जबरदस्त होता की अक्ष सैन्याने काही दिवसातच १५० - २५० कि . मी . पीछेहाट केली . दुसर्‍या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांची ही पहिली माघार होय . अन्य ठिकाणी ही सोय चालु होण्याचे काही chances ? बनावट नोटांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर समित्या भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी खोट्या पैशांचा मोठा पाऊस पाडण्याच्या पाकिस्तानच्या आएएसआय या गुप्तचर संघटनेच्या कारस्थानांना प्रतिबंध करण्यासाठी आता महाराष्ट्रात जिल्हास्तरावरही समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के . पी . रघुंवशी यांनी " सकाळ ' ला दिली . पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवरून भारतात मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात येणाऱ्या बनावट चलनी नोटांच्या वितरणाला आळा घालण्याकरीता केंद्र सरकारच्या स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे . दरम्यान , पाकिस्तान सरकारच्या छापखान्यात छापल्या जाणाऱ्या या बनावट नोटांच्या वितरणाचा व्यापार दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली . देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बांगलादेश आणि नेपाळमार्गे या बनावट नोटा आजही मोठ्या प्रमाणात येतात . मुंबईत राहणारे फेरीवाले , मजूर अशा काही दुर्लक्षित घटकांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत या बनावट नोटांचे वितरण होते . एक लाख रुपयांच्या नोटांचे वितरण केल्यानंतर त्यातील 30 हजार रुपये या नोटांचे वितरण करणाऱ्या दलालाला दिले जातात . बनावट नोटांच्या या व्यापारातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांकरीता वापरला जात असल्याचे 11 जुलै 2006 रोजी रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत स्पष्ट झाले . भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी बनावट नोटांचे हे जाळे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेमार्फत पसरविले जात असल्याचेही उघडकीस आले आहे . 15 मे रोजी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने माझगाव येथून तीन लाख 45 हजार रुपयांच्या बनावट नोटांचे वितरण करणाऱ्या सहा जणांना अटक केली . आरोपींकडून मिळालेल्या या नोटांची छपाई अतिशय उच्च प्रतीची होती . रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर वाय . व्ही . रेड्डी यांच्या स्वाक्षरीच्या या बनावट नोटांची छपाई पाकिस्तानच्या शासकीय छापखान्यातच झाल्याचा अंदाज तपासयंत्रणांनी व्यक्त केला आहे . भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे नोटांच्या छपाईसाठी जर्मनीहून कागद आयात करतात . पाकिस्तानकडून मात्र त्यांना छपाईकरीता आवश्‍यक असलेल्या कागदापेक्षा 25 टक्के अधिक कागद मागविण्यात येतो . हाच अतिरिक्त कागद भारतीय चलनी नोटांची छपाईसाठी वापरला असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली आहे . त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे ( एनआयए ) सोपविण्यात आल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली . सीमेपलीकडून भारतात बनावट चलनी नोटांच्या वाढत्या वितरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत . त्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे . याशिवाय राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्याही स्थापण्यात आल्या आहेत . बनावट नोटा बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाया करण्यापासून सामान्य जनतेत नोटांविषयी जागृतीचे काम या समित्यांद्वारे केले जात आहे . रिझर्व्ह बॅंकेनेही नोटांच्या छपाईच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यायला सुरवात केल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के . पी . रघुवंशी यांनी सांगितले . गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी डोंगरी येथे छापा घालून साडेएकोणीस लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या होत्या . यावेळी पोलिसांनी " आयएसआय ' शी असलेल्या कथित संबंधांवरून सुलेमान पटेल नावाच्या आरोपीला अटक केली होती . यापूर्वी पाकिस्तानात छपाई करण्यात आलेल्या नोटा दुबईमार्गे भारतात विमानाने पाठविल्या जात होत्या . पोलिसांनी हे रॅकेट उद्‌ध्वस्त केल्यानंतर हवाईमार्गाने बनावट चलनी नोटा आणणे थांबले . यानंतरच्या काळात भारतीय नोटांची छपाई बांगलादेशातही केली जात होती . या बनावट नोटांच्या वितरणाला आळा घालण्यासाठी गव्हर्नर वाय . व्ही . रेड्डी यांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेने सुरक्षिततेच्या उपाययोजना करून नवीन नोटांची छपाई केली होती . मात्र , या नोटांसारख्याच बनावट नोटांची पाकिस्तानच्या छापखान्यातून छपाई झाल्याचे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत उघड झाल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने " सकाळ ' ला सांगितले . ( sakaal , 15 th july ) हे शहर ज्वालामुखीच्या मुखावर बसले आहे कधी , केव्हाही काहीही होऊ शकते फार लवकर विसरून जातो कालची घटना २६ / ११ ची घटना मेणबत्त्या लावून साजरी केली जाते नि आजचा रंगीत कार्यक्रम बघण्यात हरवून जातो . . मी , तुम्ही , आपण . . . नि हा समाज . . डोळे क्षणभर बंद करून ठेवतो उघडतो नि दिसतेय . . संस्कृती कशी बदलून जातेय एका क्षणात जगण्याची , जीवनाची झिंग घेतोय भरून बार फुल आहेत , डान्स बार फुल आहेत कुणाचीतरी नजर बारीक आहे उद्या काहीही होऊ शकते कधीपण . . केव्हापन . . ! ! थोडसे घाबरून पुन्हा सावरण्याची सवय होऊन गेलीय मला , तुम्हाला , सगळ्यांना . . ! ! तसे फीडिंग करून ठेवलेय ते डिलीट पण करता नाही येत कारण कोणीतरी ते लाक करून ठेवलेय . . आणीबाणीच्या काळात सैनिकांनी वापरावयाचा हा एस्केप सूट आणि ब्रीदिंग ऍपरेटस . . . अशा लोपल्या आज आणा भाका , जसे घेतलेले वसे लुप्त झाले . . ठोकरे खाता फिरे वो दर बदर जिंदगी के बोझ का मारा लगे . . माझं स्वतःचं मत असं की विज्ञान आणि गणित हे विषय आठवीपुढे इंग्रजीतूनच शिकवावे कारण मराठी शास्त्रीय शब्दांचा पुढील जीवनात फारसा उपयोग होत नाही . त्यातून मराठी ही फक्त भारतातील एका गटाची भाषा आहे . महाराष्ट्राबाहेर या परिभाषिक शब्दांचा फारसा उपयोग नाही . फोटो खरच मस्त आला आहे . मला स्वतःला खुप आवडला . बघा तुम्हाला आवडतो का ते . जो शिख समाज हा एका अर्थी देश रक्षणार्थ एक संप्रदाय म्हणून तयार केला गेला , ज्या शिखसमाजाचे भारताच्या इतिहासात , स्वातंत्र्यचळवळीत आणि नंतरचे योगदान हे नक्कीच मोठे आहे अशा शिख समाजाने आणि त्यांच्या अकाल तख्ताने पाणी आणि प्रदेशवाटपाच्या कारणावरून आणि नेहमीच गृहीत धरत दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून ही चळवळ चालू केली . आणि बघता बघता त्या चळवळीचे रुपांतर हे पंजाब दहशतवादात झाले आणि खलीस्तान हे स्वतंत्र राष्ट्र मागण्यापर्यंत त्यांची मजल गेली . . . . आता तिला राजीखुशी सासरी पाठवा . . . पण जाताना पद्मश्री काढून घ्या she is no more indian now अवांतर : आमच्या सहजकाकांच्या अनुपस्थितीची इथे नोंद व्हावी असे वाटल्यास हे उगाच अवांतर , आजकाल ते आमच्यावर नाराज आहेत असे सुत्रांकडुन समजले . मनी अहिराणी शिकी र्‍हायनी आणी तुम्ही कुठं गायब व्हयनी . > > > याले थोडस दुरुस्त करस आते : - मी अहिराणी शिकी र्‍हायनु आणी तुम्ही कुठं गायब व्हयनात . पक पक पकाक . . evergreen hit साळु माझी सोनपरी . . जीवन लई सुंदए हाये . . भारी एकदम भारी . . प्रेषक : महेंद्र कुलकर्णी | दिनांक : फेब्रु २१ , २०१० | प्रवर्ग : निबंध , विचार , इतर , अनुभव | प्रतिक्रिया डोंबिवलीत सुनामी आली की काय ? ? तुम्ही एक्दम काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात म्हणून बोल्लो . मधले गुलाबी तुरे खासच . ११ मधलं निळ्या फुलांच झाड आहे माझ्या घरी . आणलं त्यावेळी अर्थातच सुंदर फुललं होतं . पण नंतर फुलं नाही येत आहेत . . . . गाडी येताना दिसल्यावर मी पुस्तक आत टाकलं , पर्स आणि ओढणी सरसावून पुढे सरकले . मागून ते आजी - आजोबाही होतेच . गाडीच्या दरवाज्यापाशी प्रचंड गर्दी आणि धक्काबुक्की सुरू झाली होती . ' आधी तुम्ही चढा आणि सामान आत घ्या ; नको तू थेट आत जा , आम्ही सामान चढवतो ; किती गर्दी आहे हो , जमेल ना चढायला ? ' . . . आजी - आजोबांची घालमेल शब्दरूपाने कानावर पडत होती . मी डाव्या हाताने गाडीच्या दरवाज्याचा कडेचा गज धरला . आता गाडीत चढणार इतक्यात अचानक मला काय वाटलं कोण जाणे पण मी त्या आजी - आजोबांना पुढे जाऊ द्यायचं ठरवलं . म्हातारी माणसं शिवाय जवळ सामान होतं ; माझं काय , एकटी सडी - फटिंग होते , त्यांच्या मागाहूनही चढता येईल असा विचार केला आणि त्या आजोबांना पुढे जायची खूण केली . एकदम हायसं वाटल्यासारखं दोघांनी माझ्याकडे पाहिलं . माझे आभार मानून तीनही पिशव्या घेऊन ते आत चढले . मी डावा पाय गाडीत ठेवला . त्यांचा मुलगा पाठोपाठ त्यांची बॅग आत ठेवतच होता . मी माझा दुसरा पायही उचलणार तेवढ्यात ते आजोबा क्षणभर घुटमळले . मागून मुलाकडून बॅग घ्यायची आहे हे त्यांना आठवलं आणि ते एकदम मागे वळले . एक सेकंद मलाही अडखळायला झालं आणि या सगळ्या गडबडीत गाडीच्या पायरीला थटून माझ्या उजव्या पायातली चप्पल खाली रुळांवर पडली ! ! ! त्या क्षणी माझ्या चेहेऱ्यावर जे - जे भाव उमटले - म्हणजे , पु . लं . च्या भाषेत गाडी चुकल्यासारखे , गणिताच्या पेपरला समाजशास्त्राचा अभ्यास करून गेल्यासारखे , भर पावसात छत्रीची काडी तुटल्यासारखे , लग्नाचं बोलावणं करायला जाताना लग्न - पत्रिका घरी राहिल्यासारखे किंवा दुकानातून चांगला हलवून , खात्री करून आणलेला नारळ घरी आल्यावर कुजका निघाल्यासारखे - या सगळ्याचा एक विनोदी चित्रपट तयार झाला असता ! ! पहिले एक - दोन सेकंद मी अत्यंत बावळट चेहेऱ्याने खाली वाकून रुळांवरच्या त्या चपलेकडे बघत राहिले . काय करावं आधी काही सुचेना . एकदम भानावर येऊन आजुबाजूला पाहिलं . माझी फजिती खरं म्हणजे कुणीच पाहिली नव्हती ! ! ! खाली उतरून तडक घरी निघून जावं हा पहिला विचार मनात आला . पण घरी जाऊन काय होणार होतं ? मुंबईचं यायचं - जायचं आरक्षण वाया गेलं असतं शिवाय नवीन चपलांचा जोड विकत घ्यावा लागणारच होता . त्यापेक्षा ठरल्याप्रमाणे जायचं आणि मुंबईत पोचल्यावर नवीन चपला विकत घ्यायच्या असा निर्णय मी घेतला . गाडीला हिरवा सिग्नल मिळाला , फलाटावरचा तिकिट - तपासनीस आता चढायच्या तयारीत होता . जणू एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी अत्यंत निर्बुद्धपणे त्याला " ती चप्पल काढून द्याल का ? " म्हणून विचारलं . विचारतानाच त्यातला फोलपणा मला शब्दाशब्दाला जाणवत होता . पण , जाणो , त्याच्या कारकिर्दीत असा प्रसंग या आधी कधीतरी आलाच असेल , त्यावेळी त्याने कदाचित काहीतरी शक्कल लढवली असेल , अशी एक आशा उगीच मला वाटली . अर्थात त्याच्या चेहेऱ्यावरून तो ' शक्कल ' वगैरे लढवणारा वाटत नव्हता तो भाग निराळा ! ! त्याने तशी काही शक्कल तर लढवली नाहीच शिवाय वर मला मूर्खात काढायची संधीही सोडली नाही . . . ती तशी कुणीच सोडली नसती म्हणा ! " क्या मॅडम , जान से ज्यादा चप्पल प्यारी है क्या ? ऐसी और दस चप्पल ले लेना लेकीन पैर कट गया या जान चली जायेगी तो क्या होगा ? " असं म्हणून त्यानं माझा परतीचा शेवटचा दोर कापून टाकला . इतक्यात गाडीही सुटली . चेहेऱ्यावरचा तो विनोदी चित्रपट तसाच पुढे चालू ठेवून मी आत शिरले आणि मुकाटपणे माझ्या जागेवर जाऊन बसले ; तर ते मगाचचे आजी - आजोबा माझ्याच शेजारी होते . आता सामान - बिमान बाकाखाली ठेवून जरा ' हुश्श ' करून निवांत बसले होते . त्यांना तो निवांतपणा देण्याच्या नादात मला माझी चप्पल - आणि ती ही एकाच पायातली - गमवावी लागली होती हे त्यांच्या गावीही नव्हतं . प्रवासात अनेक प्रकारे गोंधळ आणि फजितीचे प्रसंग येतात . बॅगेचे हॅंडल तुटणे ही एक लोकप्रिय फजिती ( इतरांची जी फजिती बघायला मनातल्या मनात मजा येते त्याला लोकप्रिय फजिती म्हणायला हरकत नाही . ) दोन वेगवेगळ्या आरक्षणांवर एकच सीट - क्रमांक असणे ही दुसरी लोकप्रिय फजिती . त्यामानाने तिकिट हरवणे किंवा गाडी चुकणे हा जरा गंभीर मामला आहे . या यादीत आता ' एका ( ) पायातली चप्पल पडणे किंवा हरवणे ' या फजितीची भर पडली होती . पहिली दहा - पाच मिनिटे माझी जरा अस्वस्थतेतच गेली . डोळ्यांच्या कोपऱ्यांतून मी सारखी इकडे - तिकडे बघत होते . कुणा - ना - कुणाचं आपल्या पायांकडे लक्ष जातंय आणि ते आपल्याला मनातल्या मनात वेड्यात काढताहेत असं वाटत होतं . खरं म्हणजे वेळ कुणाला होता माझ्या दोन्ही पायात चपला आहेत की नाहीत ते पहायला ! अनवाणी उजवा पाय थेट खाली टेकवायला नको वाटत होतं . मग वाणी पायावर ( चप्पल नसलेला पाय अनवाणी , तर मग ज्या पायात चप्पल आहे तो आपोआपच वाणी ) हे पाऊल जरा तिरकं करून टेकवलं . उरलेल्या दुसऱ्या चपलेचं काय करायचं याचा मी आता विचार करायला लागले होते . तीही टाकूनच द्यावी लागणार होती . बिचारीची साथीदार तिला ' जीवन - भॅंवर में ' एकटी सोडून गेली होती . खरं म्हणजे ती दुसरी तरी मी पायात अजून का जपून ठेवली होती कोण जाणे . पण बुडत्याला काडीचा आधार तसं अर्ध्या - अनवाणीला एका चपलेचा आधार वाटत होता बहुतेक ! पण चप्पल टाकून द्यायची म्हणजे तरी नक्की काय करायचं ? एखादा कागद आपण टाकून देतो म्हणजे तोपर्यंत तो पर्समध्ये किंवा पिशवीत किंवा कपाटात असतो , तो त्याक्षणानंतर खाली म्हणजे जमिनीवर दिसायला लागतो . पण चप्पल तर आधीपासूनच जमिनीच्या संपर्कात असते . ती ' टाकायची ' म्हणजे वेगळं काय करायचं ? नुसती पायातून काढून पुढे चालायला लागलं की झालं ! पण मग ' टाकून दिली ' या शब्दप्रयोगातली जी नको असलेली वस्तू भिरकावून देण्याची मजा आहे ती यात नाही . तसंही , चप्पल ही वस्तू अनेक मजांपासून वंचितच असते म्हणा ! बरं , भिरकावून देण्यासाठीसुद्धा खाली वाकून ती कुणी हातात घेण्याचे कष्ट करणारच नाही . वाटेत एखादे मनगटी घड्याळ , पाकीट किंवा पर्स पडलेली दिसली तर बघणारे क्षणभर तरी थबकतातच . पण एखादी ( ) चप्पल पडलेली दिसली तर कुणी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही ! तात्पर्य काय , तर ती दुसरी चप्पल टाकून देणं हे इंग्रजीत ज्याला आपण ' लो प्रोफाईल ' म्हणतो असं एक काम होतं जे करणं भाग होतं . प्रवासात किंवा एकंदरच सार्वजनिक ठिकाणी माझं लोकांच्या पेहेरावाकडे वगैरे लगेच लक्ष जातं . कुणाच्या हातात कसली पर्स आहे , कुणी कसलं घड्याळ घातलं आहे , कुणाच्या पायात कसली पादत्राणं आहेत या गोष्टी आधी दिसतात मला . त्या दिवशी पर्स , घड्याळ नाही मात्र प्रत्येकाच्या पायातल्या चपलांकडे - आणि त्या सुद्धा दोन्ही पायातल्या - सारखं लक्ष जात होतं . सर्व चप्पलांकृत उजव्या पायांचा मला हेवा वाटत होता . लोकं एकाच हातात ब्रेसलेट घालतात , एकाच कानात डूल घालतात , पूर्वीच्या काळी एकाच डोळ्यावर लावायचा चष्माही असायचा पण एकाच पायात कुणी चप्पल घातलेली स्मरणात नव्हती . सगळेजण एकतर दोन्ही पायांत चपला घालतात किंवा दोन्ही पायांत घालत नाहीत . . . मी एकाच पायात घातली होती ! ! सारखा तिरका ठेवल्यामुळे आता उजवा पाय अवघडायला लागला होता . गाडीच्या दारापासून बाकापर्यंत अनवाणीच चालत आले होते , त्यामुळे आता पाय वर घेऊन मांडी घालून बसायलाही नको वाटत होतं . पण बसल्या जागी चुळबुळ करण्यापलिकडे काही करणंही शक्य नव्हतं . एखादं स्थानक जवळ आलं की खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या दुकानांतून नेमकं माझं लक्ष एखाद्या चपलांच्या दुकानाकडेच जात होतं . . . चोराच्या मनात चांदणं तसं अनवाणीच्या मनात चपला ! आठ - साडेआठचा सुमार असल्यामुळे ती सगळी दुकानं अजून बंद होती . अजून तासाभरात गाडी मुंबईत पोचली असती . तोपर्यंत तिथली दुकानं तरी उघडली असतील की नाही ही चिंता आता मला सतावायला लागली . तिथे उतरून अनवाणीच चालत तसल्याच एखाद्या दुकानाचा शोध घ्यायचा होता , नवीन चपला खरेदी करायच्या होत्या आणि हे सगळं करून वर लग्नाचा मुहूर्त गाठायचा होता . खरंच की . . . ! ! लग्न , तिथे सगळी भावंडं , नातेवाईक भेटतील या ज्या आनंदात मी सकाळपासून होते ते सगळं त्या पडलेल्या चपलेच्या नादात विसरायलाच झालं होतं . कराची - विश्‍वकरंडक ट्‌वेंटी - २० क्रिकेट स्पर्धेसाठी शाहीद आफ्रिदी तसेच कामरान आणि उमर या अक्‌मल बंधूंची निवड करण्यात आली आहे . या तिघांना गैरवर्तनाबद्दल नुकताच जबर दंड ठोठावण्यात आला आहे . संघ - सलमान बट्ट , महंमद हफीज , खलीद लतीफ , मिस्बा - उल - हक , फवाद आलम , उमर अक्‌मल , शाहीद आफ्रिदी , अब्दुल रझाक , यासर अराफत , हम्माद आझम , कामरान अक्‌मल , उमर गुल , महंमद असिफ , महंमद आमीर , सईद अज्‌मल . आठवडी बाजार चुकता भरत होता . सकाळपासून सुरू असलेले गाडी बैलांचे आवाज , धिवरांच्या झपझप चालण्यातील लय , लमाणणींच्या तांड्यांचा झम्मक् - - - झम्मक् आवाज - - - सारे सुरळीत सुरू होते . यात काकीची हाळी तेवढी कधी कधी नसायची . मग बाजारात जायचा हट्टही मी दादांजवळ फारसा धरीत नसे . संध्याकाळ झाली की आई ओसरीत डोकावून जाई . देवघरातील दत्ताच्या तसबिरी जवळ दिवा उजळताना ती हाक देई . देवाला नमस्कार करुन झाला की ती विचारी , " कारे , काकी नाही दिसली तुला - - " वरील महत्त्वाच्या व्यक्तिंबरोबरच मुन्नी कधी कधी ' आम म्हणजे सामान्य ' होऊन जाते . यातूनच आपल्याला तिची सर्व परिस्थितीत जुळवून घेऊ शकण्याची क्षमता दिसून येते . नवी दिल्ली - " " संसदेपुढे योग्य ( सही ) स्वरूपात लोकपाल विधेयक मांडले गेल्यास आपण 16 ऑगस्टपासून उपोषण करू , ' ' असा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर जाहीर केला . योग्य स्वरूपाचे विधेयक म्हणजे काय , हे स्पष्ट करण्याचे त्यांनी टाळले . विधेयकाचे स्वरूप योग्य असेल तर आपण उपोषण करणार नाही आणि संसदेत त्या विधेयकावर जो काही निर्णय होईल तो मान्य करू , असेही त्यांनी जाहीर केले . सरकारकडे दोन्ही मसुदे आहेत त्यांनी त्याआधारे योग्य उचित असा विधेयकाचा मसुदा तयार करून तो संसदेपुढे सादर करावा , असे ते म्हणाले . अण्णांच्या या उपोषणाच्या इशाऱ्यावर कॉंग्रेस सरचिटणीस द्विवेदी यांनी , " अण्णांनी आपले व्यक्तिगत मत मांडले . बैठकीत तसा काहीही विषय निघाला नाही . त्यामुळे त्यावर पक्षाला काहीही बोलायचे नाही , ' असे स्पष्ट केले . सोनिया गांधींच्या समवेत असा कोणताही विषय झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . हजारे आणि सोनिया गांधी यांच्या आज झालेल्या भेटीचे स्वरूप सौजन्य आणि औपचारिकता एवढेच राहिले . बरं मग येत्या वर्षात तुम्ही पथ्यं सांभाळून घरकाम सुरू करणार का ? अप्सरा आहेत का ते माहित नाही पण मंदिरात सर्व बाजूंना अशीच शिल्पे आहेत . हे बघा अजूनही काही चित्रे . . . पुजार्‍यांना विचारले असता त्यांनीही काही विशेष माहिती दिली नाही . प्रधाजनी : काय रे हातमोडे , काय चोरी मारी , खुन दरोडे ? अंजली शहाचा आवाज फार चांगला नव्हता तरी ती गाणी बरी म्हणायची . पण आशा लता रोज घरी पाणी भरतात असा आव असायचा . ती काही शब्दातल्या ' ' चा उच्चार ' ' असा करायची . . गुजराथी भाषेत ' ' परीपणा जास्त आहे म्हणून असेल कदाचित . त्यामुळे ' कांची रे कांची रे ' मधली ' कांचा रे कांचा रे ' ही ओळ कांचीनं शिंकत शिंकत ' कांछा रे कांछा रे ' अशी म्हंटल्यासारखी वाटायची . अंजलीला किशोरकुमार आवडत नाही हे ऐकल्यावर तर ती माझ्या मनातून साफ उतरली . शिल्पा , छान झालीय मुलाखत . जरा वेगळे काहीतरी . रामायण / महाभारताचा संदर्भ वाचुन एकदम ट्युब पेटल्यासारखे झाले . हा सगळा जाणत्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाचा परिणाम आहे . ह्या लोकांना स्वतः निर्णय घेता येत नाही . राजसाहेब अप्रतिम . इथे साला बायको आणि मुलं थोड्यादिवसाकरता जरी भारतात गेली तरी एकटं वाटतं आणि मग मुली परत भेटतात तेव्हा खूप छान वाटतं . . . तुमची काय अवस्था झाली असेल , विचार सुद्धा करवत नाही . दैव दुबळे ; शाप माझा भोगते जन्मांतरी मी राम तो नव्हता , अहिल्येची शिळा माझीच होती ह्या संपूर्ण घटनाक्रमात , मी नियम पाळला नाही , असे कधी झालेय ? मला दाखवून द्या . चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गोष्टीला भगवद्गीतेचे महत्त्व अद्याप प्राप्त झालेले नाही . ती गोष्ट कोणीही देवघरात ठेवून तिची पूजा करत असल्याचे ऐकलेले नाही . ( चू . भू . दे . घे ) त्यावर कोणाही संताने ग्रंथ वगैरे लिहून नंतर आपले जीवनकार्य याच साठी होते आता ते सफल झाले असे म्हटल्याचे ऐकलेले नाही . कोणा , शिवाजी सावंत , रणजीत देसाई , दुर्गा भागवत , ईरावती कर्वेंनी चल रे भोपळ्या टुणुक टुणुकवर साहित्य किंवा शोधकार्य प्रकाशित केलेले नाही . तेव्हा आपण तरी ते करावे : - ) म्हणजे गीता आणि चल रे एका पंक्तित बसू शकतील अशी माझी आपल्याला विनंती आहे . : - ) आपल्यापैकी बहुतेकांनी चार्ल्स डिकन्स या प्रसिद्ध लेखकाच्या कादंबर्‍या किंवा किमान त्यांची भाषांतरे नक्की वाचली असतील . डेव्हिड कॉपरफील्ड , ऑलिव्हर ट्विस्ट , वगैरेसारख्या त्याने लिहिलेल्या कादंबर्‍या इंग्रजी साहित्यात अजरामर झालेल्या आहेत . या कादंबर्‍यांच्यात व्हिक्टोरियन इंग्लंड मधल्या प्रायव्हेट शाळांचे जे चित्रण त्याने केले आहे त्याला खरोखर तोड नाही . या शाळांमधील . . . विमानसेवेतील कोणत्यातरी पदासाठी ( नेमके पद आठवत नाही ) इतर देशांतील उमेदवारांना बोलावल्यास त्यांना इंग्रजी भाषा येण्याची सक्ती अमेरिका इंग्लंड येथेही नाही , पण भारतात आहे . त्यामुळे आपण सहाशे परदेशीयांकडून कर मिळवण्याची संधी गमावली . डोंबिवली / प्रतिनिधी डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली येथील पालिकेच्या शाळा क्र . २० येथे सर्व शिक्षा अभियानातून शाळेची इमारत उभारण्यात यावी , अशी मागणी नगरसेवक नवीन सिंग यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे . तूच सुंदरा , तूच चंचला प्रित बावरी राधा तू कमल नयना , लज्जीत वदना नदी काठची संध्या तू जिंकला का अनिरुध्द ? ? गूड ! एकतरी डिसर्व्हिंग विनर मिळाला . . राहूल सक्सेनाला जिंकवल्याबद्दल झी मराठीचे अभिनंदन . . अरबी भाषेत असा प्रकार फार दिसतो की अर्थ जमवायचा असेल तर एका आख्याताचे नकारात्मक रूप दुसर्‍याच आख्यातात करावे लागते . भाग : धा ता दिं ता कत तिट धा दिं ता कत मात्रा : १० माहिती आणि प्रतिसादही उत्तम आहेत . धन्यवाद . ही लिपी काही अक्षरांबाबतीत अगदी सध्याच्या अक्षरांशी जुळते . मोडी लिपी का मागे पडली असावी असा प्रश्न पडला . हे ब्रिटिशांनी केले का हळूहळू मराठीसाठी देवनागरी लिपीच प्रमाण झाली ? किंबहुना एखादी लिपी का मागे पडत असावी ? रात्री ताई मुक्कामाला प्रशांतरावांबरोबर हॉस्पिट्ल मध्येच राहिली . मी टेरेसवर आलो . सावजी समोर होताच . सिगारेट पेटवताच बोलायला लागला . डॉ . रामाणी कडे होतो मी दिवसभर . मी म्हनलो नाई , लई घ्याट म्याट हॉस्पिट्ल हाय म्हणुन ? डॉ . रामाणी ला राजापुरहुन फोन आला होता . दोघ डॉक्टर बोलले यावरुन तुमच्या दाजीला विशेषकाय झाल नाय . पन या हॉस्पिट्लची योजना हाय . काय ते मार्केटींग प्लॅन दुसर काय . जेव्हड बील पुन्याच्या या हॉस्पिट्लला होईल त्याच्या वीस ट्क्के राजापुरच्या डॉक्टरचे . आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी - कधी पुढे येतात . असे होणे खरोखरच शक्य आहे काय ? मी शक्यतो मिक्सर वापरत नाही म्हणून कांदा , टॉमेटो किसून घेते . मिक्सर किंवा फुडप्रोसेसर मधून अगदी बारीक केले तरी चालते . नवरात्रात किंवा सणासुदीला / करवा चौथ वैगरेला कांदा लसूण खात नाहीत . त्यावेळी आल्याचं प्रमाण थोडं वाढवून बाकीचे पदार्थ तसेच ठेवले तरी छान होते . येथील आपल्या शेतातील मका पिकाची सायकल कोळप्याच्या साहाय्याने कोळपणी करताना सौ . कुंदा बाळासो . ईचके . - - - - - - - - - - - - - - - - पावसाळी हंगाम सुरू झाला तरी पेरण्यासाठी पुरेसा पाऊस अद्यापही झालेला नसल्याने बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे . तरीही बळीराजाने उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या आधारावर खरिपातील नकदी हमखास पैसे मिळवून देणारी कमी कालावधीत येणारी पिके घेण्यास सुरवात केली आहे . मधुमका ( स्विट्‌कॉर्न ) , गवार , भेंडी , टोमॅटो , मेथी , कोथिंबीर ही पिके घेतानाचे चित्र सध्या कवठे - सविंदणे परिसरातून दिसत आहे . कवठे - सविंदणे रस्त्यावर असलेल्या इचकेवाडी येथील कुंदा बाळासाहेब इचके या शेतकरी महिलेने उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या श्रोतावर आपल्या अर्धा एकर मुरमाड जमिनीची मशागत करून १५ दिवसांपूर्वी गोल्डन शुगर ७५ या जातीच्या मका पिकाची लागवड केली . बैलांच्या साहाय्याने या अर्धा एकर क्षेत्राची नांगरट करून शेणखत ट्रॉली , १० : २६ : २६ या खतांची मात्रा शेतात पांगविली सऱ्या पाडल्या . साधारण एक फुटाच्या अंतरावर वरील जातीच्या म्नयाच्या बियांचे टोबण करून पाणी दिले . १५ दिवसात वेळा पाणी दिले असून , आता पिकाची खुरपणी सुरू केली आहे . मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने खुरपणी घरच्याच लोकांना करावी लागते . खुरपणी करताना हलकी जावी उगवलेले तण लवकर काढता यावे , म्हणून सायकल कोळ्प्याच्या साहाय्याने कोळपणी केली . या जातीच्या म्नयाचे पीक ७० दिवसात तयार होत असल्याने एकच खुरपणी केली तरी चालते असे सौ . कुंदा म्हणाल्या . पावसाच्या पाण्यावर सुद्धा हे पीक जोमदार पणे वाढेल असा त्यांना विश्‍वास आहे . म्नयाची कणसे चारा यातून अंदाजे २५ हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे . गेल्या वर्षी ही त्यांनी याच जातीच्या म्नयाचे अर्धा एकरात पीक घेत चांगले उत्पन्न मिळवले होते . ( राजपुत्र तुरूंगात आहे . राणीसरकारही दुसर्‍या तुरूंगात आहेत . ) ही लढत म्हणजे महंमद अलीच्या झळाळत्या कारकीर्दीवरचा सुवर्णकळस होता . नंतर अली बर्‍याच लढती खेळला . अगदी जो फ्रेझियरला देखील त्याने " Thrilla in Manilla " म्हणून प्रसिद्ध झालेल्या लढतीत हरवलं ( ह्याच लढतीवरून पुढे Rocky चित्रपट बनवण्यात आला ) , ७६ मध्ये आधी त्याला हरवलेल्या केन नॉर्टनला हरवलं . पण Rumble in the Jungle च्या वेळेचा अली पुन्हा बघायला नाही मिळाला . लिऑन स्पिंक्स , लॅरी होम्स आणि शेवटी ट्रेव्हर बर्बिककडून हरल्यावर मात्र अलीनी निवृत्ती जाहीर केली . एक पुसटसे आठवणारे गाणे , त्याचा अस्पष्ट आठवणारा विषय , किंचित रागबोध , त्यावरुन जाणकारांचे तर्क - वा ! काय प्रचंड माहितीचा खजिना उघडला आहे ! संकेतस्थळ स्थापनेचा उद्देश सफल झाला असे वाटते ! अवांतरः ' सख्या रे घायाळ मी हरिणी ' किंवा ' बाई गं केळेवाली मी ' तर नाही ? ऐहिक माझ्यासाठी ही कविता , मी त्याला सांगायचा प्रयत्न करतेय . , इथेच संपली . . . आवडली प्रतिसादा बद्दल धन्यवाद . यावर एखादा लेख लिहिणे आपल्याला अवघड नाही असे वाटते : ) नाय कवा कवा पाकीट फोडुन वाचत्यात . . . मन्ग प्राबलेम म्नताना ईचारल ? दुकानदार - हो . अरे ले लो भाई फटाके ले लो . . ( परत आरोळी देतो ) मृण्मयी ( मोठी ) सिंडी ( मोठे + लहान ) पग्या ( मोठे ) वैद्यबुवा राहूल ( मोठे + लहान ) मैत्रेयी ( मोठे + लहान ) सायो ( मोठे + लहान ) अमृता ( मोठे + लहान ) परदेसाई ( ) फचिन ( ) माणूस ( मोठे ) अंजली ( मोठे + लहान ) पूर्वा ( मोठे + लहान ) पन्ना ( ) प्रीति ( ) स्वाती आंबोळे ( नक्की , मोठा आणि लहान अनिश्चित ) सीमा ( ) असामी ( ) चमन ( ) मधुरिमा उर्फ सुमॉ ( हम दो , हमारे दो ) अनिलभाई ( ) ज्ञाती ( मोठे , लहान ( माझी महिन्याची लेक ) आईचे नावं कायं ? बाबांचे नावं कायं ? आईचे नावं कला ही , बाबांचे तेचं होय . काही विषेषज्ञांनी हा धोका आधीच ओळखून बाजाराच्या विरुध्द गुंतवणूक ( against the market trading ) करुन या परिस्थीतही नफा कमावला आणि आधीच घायकुतीला आलेल्या विमा कंपन्यांना पुरते बुडवले . कुटुंबात सलोखा निर्माण होताना कुटुंबातील सर्वांचा एकमेकांवर अधिकार असतो , आणि एकमेकांच्या बाबतीत जबाबदार्‍या असतात . हे अधिकार आणि जबाबदार्‍या समाजातील दोन ( एका कुटुंबात नसलेल्या ) व्यक्तींपेक्षा अधिक असतात . श्वास कसा जातो कसा येतो हे नीट कळायला लागले , आता जाण्याचा वेग बाहेर येण्याचा वेग , हे सगळे ' जाणवायला ' सुरुवात झाली . आपण केवढी तरी हवा आता घेत असतो ते कळायला लागले . मला माहितच नाहते आपण ' इत्तकी ' हवा आत घेतो ते . हळूहळू तेवढ्या भागातल्या जाणीवा इतक्या तीव्र झाल्या , कि आपण वास नक्की कुठून घेतो , त्या ग्रंथी देखील जाणवायला लागल्या . शिवाय कुंपणापलिकडच्या गाईम्हशींचा वास स्पष्ट यायला लागला . याची मात्र मला खूप गंमत वाटायला लागली . ध्यान करता करता ( आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणतात तशा ) अनेक गोष्टी आठवत होत्या , पहिले दिवस काय काय कुठले कुठले , साफ विसरलेले , लहानपणचं , असे काहिही आठवून अचानक रडायला वगरै यायचे . खूपच त्रास होत होता त्या विचारांचा . घरी परत पळून जावेसे वाटायचे . परत गुरुजींचे शब्द यायचे , ' फक्त ' बघा . शांतपणे बघा . त्यांच्या आश्वासक शब्दावर विश्वास ठेउन जरा धीर धरला , आणि ४थ्या दिवशीच्या ' अ‍ॅक्चुअल विपश्यना ' ची वाट बघत राहिले . दुसर्‍या एका वेळी मी सांगत होतो की भारतीयांनी स्वतःच्या ज्ञानाने , हिंमतीने अण्वस्त्रे बनवली , चंद्राकडे यान पाठवले , तर लगेच दुसरा म्हणतो , " छे : छे : , इस्रो नि सगळे अमेरिकेकडून चोरले . मी म्हंटले तुला काय माहित ? तो म्हणाला , भारतीयांना हे शक्यच नाही ! ! ! ! त्याचप्रमाणे , ' तुम्ही शंकर , कृष्ण यांना मानता ना ? मग उचला गोवर्धन पर्वत किंवा प्या विष ! ' अशी अतिरेकी विधाने करणे . आपला चर्चाप्रस्ताव इंट्रेस्टींग आहे . त्यानुसार आम्ही आपलं मन मोकळं करत आहोत . . १३ ऑक्टो . आज सकाळी धावत पळत ( अक्षरश : ) केकोच्या स्टुडिओमधे गेलो . त्यांच्याकडून फिरेंजे शहराचे द्रुष्य असलेले मोझेक विकत घेतले . स्टुडिओमधे एरवी मोझेकची विक्री होत नसल्यमुळे ते क्रेडिट कार्ड घेत नाहीत . एव्हाना आमच्याकडले युरो ट्रॅव्हलर्स चेक संपत आले होते . बॅंकेत जाऊन अमेरिकन डॉलरमधले ट्रॅव्हलर्स चेक देऊन रोख रक्कम काढायचा प्रयत्नं केला . पण त्यासाठी नुसते ओळखपत्रं दाखवून भागत नाही , तर पासपोर्ट जवळ असावा लागतो . तो आमच्या जवळ त्या वेळी नव्हता . म्हणून डेबिट कार्ड वापरुन एटीएम मधुन पैसे काढावे लागले . उशीर होऊ नये म्हणून आज आम्ही बसनी प्रवास करायचे ठरवले होते , पण कुठे उतरायचे आणि चढायचे ते नीट माहित नसल्याने उलट जास्तच वेळ वाया गेला . एकदा तर बस गावाबाहेर जाऊ लागल्यावर काहीतरी घोटाळा झाल्याचे लक्षात आले . इतकं असुनही निघण्याच्या आधी पलाझ्झो पिट्टी जमला तर बघावा म्हणुन तिथे गेलो पण तिकिट बरेच महाग होते आणि आम्हाला काही तितका वेळ नव्हता म्हणुन परतीची बस पकडली . स्टेशनवर जायला टॅक्सी बोलवली होती . त्या टॅक्सीवाल्यानी इतका उशीर केला आम्ही पायी जायलो निघालो . तेव्हढ्यात तो आला . टॅक्सीमधे बसताच अर्थातच टॅक्सीवाल्याशी संवाद साधण्याची संधी नवरा सोडणार नव्हता . अगदी पाच मिनिटाचाच प्रवास होता तरी नवर्‍यानी मला डिक्शनरी काढायचे फर्मान सोडले . ती नेमकी आता सामानातुन शोधून काढायचा मला कंटाळा आला म्हणून मी टॅक्सीवाल्याला " पारले इंग्लिश ? " ( इंग्रजी येतं का ? ) तर तो म्हणाला हो . अडचण मिटली आणि दोघांचा संवाद सुरु झाला . तेव्हढ्यात स्टेशन आले . तिकिटे काढून बसची वाट पहात उभे होतो . मला जरा भूक लागली होती . व्हिगन पासपोर्ट घेऊन काही तरी खायला घेण्यासाठी मी स्टेशनच्या बाहेर पडले . जवळच्या एका बार मधे पासपोर्ट दाखवला आणि माझ्यासाठी स्पाघेटी आणि नवर्‍यासाठी जिलाटो घेऊन परत स्टेशनवर आले . ती चविष्ट स्पाघेटी नवर्‍याने चाखल्यावर त्याचीही भूक चाळवली . त्यावर ताव मारत असतानाच आमची बस आली . सामान डिकीत ठेऊन उरलेली स्पाघेटी बसमधे बसून खावी असे म्हणून मी चढू लागले , पण ड्रायव्हरसाहेबांना ते मुळीच रुचले नाही . इटालियन मधे काही तरी बडबड करत त्याने मला खाली उतरायला लावले . त्यावेळी माझ्या लक्षात आले की आधीही आम्ही असं बस स्टॉपवर उभ्या उभ्या खात असल्याचं पाहून लोक आमच्याकडे विचित्रं नजरेनी पहात होते . अमेरिकेत लोक सतत खाण्याचे पदार्थ हातात घेऊन इकडून तिकडे जात असतात . खाण्यासाठी वेगळा वेळ घालवणे त्यांना मुळीच आवडत नाही , पण इथे मात्रं ही कल्पना तेव्हढी मान्य नाही असे दिसते . असो . उरलेली स्पाघेटी कशीबशी घशाखाली उतरवल्यावर बसमधे चढायला मिळाले . काही मिनिटातच शहराचा गाजावाजा मागे टाकत , डौलदार वळणे घेत आमची बस ट्स्कनी प्रांताकडे निघाली . टस्कनीचे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी आम्ही दोघेही आतूर झालो होतो . हिरव्यागार टेकड्या , ऑलिव्हची झाडे , निमुळ्त्या पेन्सिल सारखे दिसणारे सायप्रस वॄक्ष टस्कनीच्या कंट्रीसाईड मधे आमचे आगमन झाल्याची वर्दी देऊ लागले . दोन तास कसे गेले ते कळलेही नाही . सिएना बस स्टॉपवर उतरलो तेव्हा सर्व्हास सद्स्य व्हिनिचिओ आमची वाटच बघत होते . त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व बघुन आमचा प्रवासाचा होता नव्हता तो शीण पार विरुन गेला . त्यांच्या गाडीत बसुन आम्ही होटेलमधे गेलो . १० - १५ मिनिटात तयार होऊन खाली आलो . आजचा दिवस एका वेगळ्याच कारणासाठी महत्वाचा आहे आणि मी या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते . का ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच . तुर्त आम्ही व्हिनिचिओंच्या गाडीत बसुन शहराचा फेर - फटका मारायला निघालो आहोत . फिरेंजेच्या मानाने सिएना खुपच लहान आहे . १२ व्या शतकात सिएना हे या भागातले सर्वात महत्वाचे शहर होते - फिरेंजेपक्षाही महत्वाचे . त्या काळात ही छोटी - छोटी राज्ये होती . सिएना आणि फिरेंजे ही प्रतिस्पर्धी राज्ये होती . पण १३ व्या शतकात सिएनाला प्लेगने गाठले , त्यामधे या शहराची जी हानी झाली ती आजतागायत भरुन निघालेली नाही . टेकडीवर वसलेले किल्लेवजा शहर कोटाच्या आत बंदिस्त आहे . आमचे हॉटेल कोटाच्या जरा बाहेर असल्याने आम्हाला फारच सोयीचे झाले आहे . ( तो कोट आणि त्याचे दरवाजे पाहुन मला अमरावतीच्या केविलवाण्या कोटाची आठवण झाली . पण इटली प्रवास संपवुन भारतात गेल्यावर यंदा मात्रं कोटाच्या बाहेरचे अतिक्रमण हटवुन सौंदर्यीकरण केल्याचे पाहुन मला सुखद धक्का बसला ) . कोटाच्या आत वाहनबंदी घालण्यात सिएनाचा पहिला नंबर लागतो . ऐका , ऐका या हॉटेलमधुन कपबशांचीही किणकिण ऐकु येते आहे की नाही ? इथे गाड्या असत्या तर त्या घरीघरी पुढे तुम्हाला दुसरे काही ऐकु आले नसते . आज जगातल्या किती तरी शहरांनी सिएनाचे अनुकरण केले आहे . व्हिनिचिओ अभिमानाने सांगत होते . पहिल्या दरवाज्याच्या आत थोडे पुढे गेल्यावर पियझ्झा सेलिम्बेनि आला . इथे जगातली सर्वात प्राचीन बॅंक सुरू झाली . इस १४७४ मधे सुरु झालेली ही बॅक आजही कार्यरत आहे . व्हिनिचिओंच्या मते सलिनबेनी यांनी स्वत : ही बॅंक सुरु केली . पण मी जे काही वाचले आहे , त्यामधी तसा उल्लेख कुठेही आढळत नाही . सलिमबेनी हे एक कलाकार होते आणि बॅंकेचे प्रमुख कार्यालय सलिमबेनी पियाझ्झामधे आहे याच्यापलिकडे सलिमबेनीचा आणि बॅंकेचा संबध असल्याचे मला तरी काही सापडले नाही . वाचकांपैकी कुणाला याची माहिती असेल तर जरूर नोंद करा . फ़्रन्सिस्कन ऑर्डरच्या धर्मगुरुंनी बँकिग व्यवस्था प्रस्थापित केली . इटली मधील चर्चची भव्यता पाहुन त्यांच्या ताब्यात किती प्रचंड संपत्ती होती ते लक्षात येते . त्यामुळे धर्मगुरूंच्या अर्थकारणाच्या ज्ञानाबाद्दल मुळीच आश्चर्य वाटायला नको . त्यात असिसीचे सेंट फ्रॅन्सिस हे पददलितांचे कनवाळु होते . रिनायसंसच्या सुरुवातीच्या काळात श्रीमंत आणि गरीबांमधली दरी वाढत होती . ती कमी करण्याच्या समाजोपयोगी ध्येयाने प्रेरित झालेल्या मॅजिस्ट्रेटने या बॅंकेची स्थापना केला . चालत चालत आम्ही पियाझ्झा डी कॅंपोमधे आलो . चारी बाजुंनी भिंतींनी वेढलेल्या या पियाझ्झामधे उतराय्ला पायर्‍या केल्या आहेत . हा पियाझ्झा सिएनाच्या जनजिवनाचा एक महत्वाचा हिस्सा आहे त्याप्रमाणे इतिहासाला जोडणाता एक महत्वाचा दुवा आहे . आजही इथे घोड्याच्या शर्यतींची परंपरा चालवली जाते . शिंपल्याच्या आकाराच्या ह्या प्रचंड पियाझ्झामधे चौपाटीवर असावे असे वातावरण होते . आजुबाजुला छोटी - छोटी खाद्यपदार्थांची दुकाने , आणि उन्हात पहुडलेले लोक हे खुणावणारे दृष्य असले तरी त्यावेळी आम्हाला तिथे थांबता येणार नव्हते . उद्या आम्हाला कार भाड्याने घेऊन उम्ब्रिया प्रांताकडॆ रवाना व्हायचे आहे , म्हणुन व्हिनिचिओं बरोबर आम्ही हर्टझ कार रेंटल मधे जाऊन सगळं ठरवुन आलो . संध्याकाळी व्हिनिचिओंच्या एका मित्राकडे खास आमच्यासाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली आहे . त्यामुळे गावाचा फेरफटका आटोपता घेऊन आम्ही व्हिनिचिओंच्या घरी गेलो . व्हिनिचिओंची पत्नी पियेरा मोठी मुलगी अमिलिया यांच्याशी परिचय झाला . उत्तम प्रतीच्या ऑरगॅनिक सफरचंदांच्या रसाचा आस्वाद घेतला . व्हिनिचिओं शांतीवादी तसेच पर्यावरणवादी असल्याने निसर्गाशी समतोल साधुन उत्पन्न केलेले ऑरगॅनिक खाद्यपदार्थ तसेच , नैसर्गिक संपदा कमीतकमी वापरण्यासाठी जवळपासच्या परिसरात निर्माण केलेल्या वस्तु घेण्याकडे त्यांचा कल आहे . थोड्याच वेळात आम्ही सर्व व्हिनिचिओंच्या गाडीतुन त्यांचे मित्रं एड्रियानो यांच्या घरी जायला निघालो . एड्रियानोंचे घर गावाच्या बाहेर एका माळरानावर आहे . गाडीत गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या . आश्चर्य म्हणजे छोटी अमिलियाही मोकळेपणानी गप्पांमधे सहभागी झाली होती . कारण काहीही असो , पण त्या वयातील अमेरिकन मुले मोठ्यांशी अगदी कमीतकमी संवाद साधतात . अगदी नजरही भिडवत नाहीत . त्या पार्श्वभुमीवर अमिलियाचा मोकळेपणा वार्‍याच्या झुळुकेप्रमाणे आल्हाददायी वाटला . सिएना हे टुरिस्ट आकर्षण असल्यामुळे त्यांच्याकडे महिन्यात एकदा तरी सर्व्हास प्रवासी येऊन रहातात . अशा वातावरणात वाढल्यामुळे ती काही वेगळी आहे , की सर्वच इटालियन मुले तिच्या सारखी आहेत ते मला सांगता येणार नाही , पण तिच्या निरागस वयाला शोभतील अशा शाळेतल्या गमती - जमती , पुस्तके , संगीत अशा विषयांवर गप्पा मारायला मला फार आवडले . एड्रियानो आणि त्यांची पत्नी मौरा यांच्या फार्महाऊसवर पोचेपर्यंत अंधारच पडला होता . हसतमुखाने त्यांनी आमचे स्वागत केले . एकिकडे त्यांचा दहा वर्षांचा मुलगा टिटो आणि कुमारी अलिचिया यांचे बालसुलभ खेळ सुरु झाले . मोनिका नावाच्या आणखी एक सर्व्हास सदस्याही तिथे आल्या होत्या . फळांचा रस आणि खास आमच्यासाठी केलेल्या उत्तम खाद्यपदार्थांनी केलेल्या पाहुणचाराने आम्ही भारावुन गेलो . काही वेळात पियेरा अमिलियाची छोटी बहिण एंजिलिनाला घेऊन आली . एंजेलिनाचा नृत्याचा क्लास तिथुन जवळच असतो . पण मगाशी म्हंटल्याप्रमाणे या मैफिलीचा उद्देश काही वेगळाच आहे . एड्रियानो काही वर्षांपूर्वी भारतात गेले होते , आणि तिथुन त्यांनी एक सतार आणली आहे . मी सतार वाजवते हे ऐकुन त्यांना कोण आनंद झाला होता ! या दिवसाची ते किती वाट पहात होते ते त्यांच्या उत्साहावरुन लक्षात येत होते . एड्रियानो स्वत : संगितज्ञ असले तरी अनेक वर्षात त्या सतारीच्या तारा जुळवलेल्या नव्हत्या . एक तरफेची तारही तुटली होती . ती कशी लावायची आणि पाश्चात्य पद्धतीचे सूर वापरून तारा कशा जुळवायच्या ते मी त्यांना दाखवले . त्यानंतर यमन आणि बागेश्री वाजवुन दाखवला . भारतिय व्यक्तिने आपल्या घरी येऊन सतार वाजवुन दाखवल्याचे अप्रूप त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टं दिसत होते . त्याच प्रमाणे इटलीमधे भारतिय संस्कृतीबद्दल असलेले त्यांचे प्रेम बघुन आणि इथे येऊन चक्कं सतार वाजवायला मिळाल्यामुळे मी ही भारवुन गेले होते . शिवाय नवर्‍याने स्वत : चे पाककलेचे पुस्तक भेट देऊन सगळ्यांच्या आनंदात भरच टाकली होती . हा कार्यक्रम संपवुन आम्ही सगळे जवळच्या एका गावात पिझ्झा खायला गेलो . अशा छोटेखानी घरगुती खाणावळीत पिझ्झा खाण्याची आमची इच्छा होतीच . आतल्या खोलीत बसलेल्या घोळक्याच्या गप्पांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता . मालक बहुतेक गिर्‍हाईकांना जातीने ओळखत होते . अमेरिकेतल्या यांत्रिकी जिवनात अशी रंगत नाही असे मी नवर्‍याला म्हणायला आणि " ईट इज व्हेरी नॉयजी हियर " असे त्यानी म्हणायला एकच गाठ पडली ! ! मग आमच्या इटालियन मित्रांनी खाणावळीच्या मालकांना " आमचे पाहुणे व्हिगन आहेत , त्यांना दुध , अंड चालत नाही . . . " वगैरे वगैरे सांगत होते . त्यांचा मदतीने आम्ही पालकाची भाजी , मशृम पिझ्झा आणि व्हाईट पिझ्झा ऑर्डर केला . असा पिझ्झा खाण्याचा योग पुन्हा पुन्हा येत नाही . खाता खाता अर्थातच गप्पा रंगल्या होत्या . टिटो भारतात जाऊन एक दो तीन चार . . . दहा पर्यंत शिकला होता . ते त्याने आम्हाला म्हणुन दाखवले . अशा सगळ्या गमती जमती सुरु असतानाच व्हिनिचिओनी नकाशा दाखवुन उद्या मोंतालीला कसे जायचे ते मला समजवुन सांगितले . जेवणे आणि गप्पा आटोपल्यावर व्हिनिचिओंबरोबर आम्ही हॉटेलमधे परत आलो . रात्रं बरीच झाली होती , तरी उद्या सिएना बघायला फार वेळ मिळणार नाही म्हणुन आम्ही पुन्हा एकदा शहराचा फेर फटका मारायचे ठरवले . हॉटेलपासुन डुओमोपर्यंत चालत गेलो . निरनिराळ्या दुकानात डोकावुन बघितले , पुरातन इमारती , चर्च , अरूद पूल , बारिक गल्ल्या . . जमेल तितके सिएना बघुन हॉटेलमधे परतलो . आजची सुरेल संध्याकाळ कायमची स्मृतींमधे कोरली आहे .

Download XMLDownload text