EN | ES |

Text view

mar-30


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

महाराष्ट्र सरकारची मराठीबद्दलची असणारी आस्था किती बेगडी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही . विरोधकांनी मराठीचा मुद्दा उचलून धरुन राजकारण सुरु केले की सत्तेतील राज्यकर्त्यांना मराठीचे प्रेम वाटू लागते . आम्हालाही मराठीबद्दल किती तळमळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यकर्ते करतात . पण कुठे ना कुठे नव्हे , तर प्रत्येक ठिकाणी सरकाअचे हे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडते सरकार तोंडघशी पडते . सांस्कृतिक संचनालय हे किती सुसंस्कारीत आहे हे लपून राहिलेले नाही . म्हणूनच पारितोषिकांचे नामांकने जाहिर करताना नेहमीप्रमाणे सरकारी गोंधळ घातला गेला . म्हणून पूर्वतयारी , विहार आणि विरामानुकूलन ह्यांसकट केलेला दररोज किमान तासभराचा विहार अत्यावश्यक . ह्याशिवाय , खरे तर संगीताच्या तालावर केलेले व्यायामप्रकार ( हे करणे मी अजूनही सुरूच केलेले नाहीत हो ! ) , प्रत्येक तासाला आपल्या स्थितीतून बाहेर पडून आळोखेपिळोखे देणे , बैठ्या , उभ्या इत्यादी दीर्घकाळ चाललेल्या अवस्थांना विराम प्राप्त करून देणे ( यू नीड ब्रेक ! ) , प्रतीक्षेचा काळ सुसह्य करणार्‍या कारनाम्यांना अंजाम देणे , आणि हो , सतत कार्यरत राहणे , सलग संजीवित हालचाल जेवढी निरंतर करता येईल तेवढी करत राहणे आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देऊ शकेल हे उमजून घेणे आवश्यक आहे . मलाही वर्णन फोटोज प्रचंड आवडले ! ! मस्त दिसतोय हा भाग ! ! काही अंशी आई - वडील तर काही अंशी तो ज्या मित्रमैत्रीणींमध्ये खेळतो त्यांच्यातलं वातावरण कारणीभूत असतं . श्रीमंत् - गरीब . . अजूनतरी लेकाला यातलं काही कळत नाहीये . परवा बीजे ' ज् मध्ये गेलो होतो तेव्हा एका लिमोझाईन कार साठी भरपूर हट्ट केला त्याने . पण पूर्णपणे दुर्लक्ष केलं . त्याला सांगितलं की , तुझे + १० पॉईंट्स झाले की ती लिमोझाईन घेणार तुला . ही पॉईंट सिस्टीम म्हणजे काही चूकीचं केलं - आणि चांगलं वागला की + अशी आहे . त्यामुळे सध्यातरी लिमोझाईनचं भूत डोक्यावर असल्यामुळे घरात शांतता आहे . गया - माओवादी नेता जगदीश मास्टर याच्या अटकेच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज ( गुरुवारी ) घोषित केलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे . बंद यशस्वी व्हावा यासाठी माओवाद्यांनी एक रेल्वे स्थानकच पेटवून दिले , पोलीस स्थानकावर हल्ला चढविला वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईलचे सहा मनोरे उडवून लावले . ' माओवाद्यांनी कोठी पोलीस स्थानकावर हल्ला चढविला आणि बंद यशस्वी व्हावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईलचे सहा मनोरे उद्ध्वस्त केले ' , असे शहर पोलीस अधिक्षक रत्नमणी संजीव यांनी सांगितले . कादंबिनीव म्हणजे योगिनीप्रमाणे . धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्यामोत्यांना ' मृत्तिकेसमान ' मानणारे श्रीतुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी , जोवरी देखिला नाही दृष्टी तुकाराम . या शिवकाळातील सारेच संतसत्पुरुष असे होते . मठ करून ताठा करणारे नव्हते . जनतेच्या भाबड्या श्रद्धेचा उपयोग करून ' इस्टेटी ' निर्माण करणारे नव्हते . म्हणूनच रयत सुसंस्कारांच्या अभ्यंग स्नानात नहात होती . याचा अर्थ इथं शिवाजीराजांच्या पाच - दहा वर्षांच्या स्वराज्यकाळात अगदी स्वर्गलोक अवतरला असंही नव्हे . समाजाची गती ही सावकाशच असते . स्वराज्यपूर्व काळातील इथलं लोकजीवन किती केविलवाणं होतं . पण स्वराज्य वाढू लागल्यापासून तेच जीवन बदलत गेलं . माणसा खावया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलुख स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकरतुकडा खाऊ लागला होता . राजकारणी कवियत्री जॅकीबाईंच्या कवितेचा संदर्भ हा फक्त विषयाकडे जाण्यासाठी वापरलेला धागा आहे . खरा ठसठसणारा सवाल हा ' तीव्र प्रश्नांकडे समाज हळूहळू निश्चितपणाने पाठ फिरवताना दिसतो ते का ? ' हा आहे . थांब टकल्या भांग पाडतो . एव्हढ एकच आठवतय हो , बाकि सार विसरल . हाईला ! ! ! जिप्सीला नेल्याचे पैसे वस्सूल ( ज्याने कोणी मणिसचं बिल दिलं त्याचे ) > > > जल्ला मंजु मणिसचं बिल जिप्सीनेच दिलं . . . यांतील पहिले वाक्य मराठी म्हटले तर तिसरे वाक्य कोणत्या भाषेतील आहे हे कसे ठरवायचे ? आणि किती परभाषिक शब्द वापरुन मराठी ही मराठीच राहिल हे देखील कसे ठरवायचे ? मग पुन्हा एकदा कृष्णा आत्याकडे एक चक्कर . तिथं गेलं की तपकीर नाकात घालत बसलेले उत्तमकाका आधी मला पकडत आणि दर आठवड्याला विचारलेले तेच प्रश्न पुन्हा एकदा विचारून उगाच भंडावून सोडत - " काय रे , कितवीला आहेस यंदा ? किती टक्के पडले गेल्यावर्षी ? " " सहावीला आहे . गेल्यावर्षी पासष्ट टक्के पडले . " " आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही ? मी पाहिलंय तुला . सांगू का बाबूकाकाला ? " " मी कुठं पोहोत होतो हो ? मी नमी हत्ती पाहायला गेलो होतो " " अस्सं काय बेट्या - तु इथं आलास की नेहमी भोंगळ्यानं गंगात पोहोताना पाहातो मी . . खोटं बोलू नको " मी त्यांच्या तावडीतून सुटुन दुसरीकडे पळत असे . मग अशीच दुपारच्या चहाची वेळ . मोठ्यांच्या गप्पा उगाच कान देऊन ऐकणे , तिथल्या पोरासोरांच्या खोड्या काढणे . नमीचे पोरा तुझ्या नाकात दोरा वगैरे गाणे सुरू होत असे . आणि रात्री दहा वाजता पंचपदी ! मंदिराच्या लाऊडस्पीकर मधून नोम - तोम - नोम - तोम - राम - राम - तुक्काराम - राम - राम - तुक्काराम - राम - राम - तुक्काराम ऐकू येऊ लागले की सर्वजण लगबगीनं मंदिराकडे पळत . पंचपदीची सुरूवात रंगावधूत महाराजांच्या गुजराती भाषेतल्या दत्तबावनीनं होत असे - मतल्यात ' व्हा ' असे शेवटचे अक्षर स्पष्ट झाले असल्याने नंतरच्या शेरांत ' वा ' घेणे कितपत योग्य आहे ? ) भारतीबूवाचा मठ : - - देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो . याचे मुळ पूरूष रणछोड भारती . यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे . मठ जुना , मजबूत प्रेक्षणीय आहे . ह्या सदरात तुम्हाला आवडणाऱ्या उपकरणांची अनुभवलेली माहिती मी मराठी भाषेतून लिहिण्याचा हा प्रयत्न करीत आहे . मराठीतून तंत्रज्ञान माहिती असावी हाच एक उद्देश आहे . इथे वापरलेले शब्द शक्यतितके कार्य दर्शविणारे असावेत हा प्रयत्न मी केला आहे . दुमत असू शकेल . अशा ह्या प्रखर दोषामुळे आज जगतात आपल्या सभोवार अनेक कुटुंबीय अज्ञानाने दुखाच्या दारात उभे आहेत . परंतु आम्हा मानवांच्या कल्याणार्थ वेळोवेळी परमेश्वराने अवतार घेण्यात कमीपणा मानता अवतार घेतला आहे . हा अवतार घेण्यामागे परमेश्वराला नांवारुपाला किंवा नांवलौकिकाला पात्र होण्याची इच्छा नसून , तो कमीपणा त्या दयावंत परमेश्वराने आम्हा मानवांच्या कल्याणार्थ जीवनरक्षणार्थ घेतला आहे . तरीसुद्दा आम्ही मानव आज भौतिक युगाच्या चाकोरीतून स्वतःला नाशाप्रत नेत आहोत . पण प्राप्त झालेल्या बहुमोल जीवनाचा गैरवापर अज्ञानाने होत आहे याची जाणीव चुकुनही एक दिवस आपल्याला होत नाही . आज आपली विचारधारणा भौतिक युगपरत्वे अशी झाली आहे कीं , गुरुमार्गी होणे किंवा गुरुमाध्यमाला पूज्य मानणे म्हणजे आपण अज्ञानी असून प्राप्त जीवनात अशा या मार्गाची ओळख करून घेणे म्हणजे सामाजिकदृष्ट्या कमीपणाचे आहे अशा विचाराने जीवनाचा निरर्थक असा दुरुपयोग आपण करीत असतो . प्राप्त जन्मांत कर्तव्य म्हणून आपल्या मुलाबाळांची जबाबदारी आपल्यावर आहे . त्यांची भवितव्ये ही केवळ इच्छेने अपेक्षेने पूर्णावस्थेला नेण्यास तुमच्या इच्छा - अपेक्षा आज समर्थ नाहीत . कारण इच्छा - अपेक्षा असणे हा जरी स्वाभाविक मानवी धर्म आहे तरी आज तुमच्या इच्छा - अपेक्षांचा पाया हा देवनिष्ठेचा नसून ऐहिक विषयाचा आहे . ऐहिक विषय हा केंव्हाही इच्छा - अपेक्षा साकार करण्यास समर्थ असू शकत नाही . कारण या भिन्नाभिन्न विषयांची निर्मीती त्या विषयांची आसक्ती आम्ही मानवांनी परस्परात केली आहे . ज्या ठिकाणी इच्छा - अपेक्षा आहेत त्यांच्या पूर्ततेची तरतूद परमेश्वराच्या अधिष्ठानावर स्थापित आहे अशा इच्छा - अपेक्षा ह्या केवळ या जन्मातच साकार होणार नसून तुमच्या पुढील अनेक जन्मांत अनेक पिढ्यात साकार होतील . पण आपण आपल्या भवितव्याचा इतका विशाल विचार करून जीवन व्यतीत करीत नाही . ही एक दुर्दैवाची गोष्ट आज आपल्या वाट्याला आली आहे . जो देव आपल्या इच्छा - अपेक्षा ह्या अनेक जन्मकालपर्यंत पूर्ण करण्या समर्थ आहे . त्या परमेश्वराला प्राप्त करण्यास जितका सहज सोपा मार्ग या जगतामध्ये आहे यापेक्षासुध्दा अवघड अशा भौतिक मार्गाचा अवलंब करून आपण ' देव मानीत नाही ' असे शाब्दिक भूषण जीवनामध्ये भूषविता . हे भूषण समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्यास जरी करणीभूत होत असले तरी कर्मपरत्वे प्राप्त झालेला जन्म , ही प्रतिष्ठा वाकविण्यास भाग पाडतो . प्रकटः हा विकेंड फक्त तू आणि मी , बाकी कोणीच नाही . गर्भितार्थ : दोन दिवस मी मकरासनात लोळत पडणार आहे . इथे चल तिथे चल , शॉपिंग करू , फिरायला जाऊ असं म्हणून प्लीज माझं डोकं खाऊ नकोस . नाही मी चिरंजीव पण वाहतं मन आहेच म्हणूनच ठरलो कदाचित मी एक अश्वत्थामा ज्याने हे शब्द प्रथम वापरले त्याची अनुभूती , आनंद , तृप्तता काही वेगळीच असावी . वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावा , परीश्रम करावे आणि नंतर त्याचे गोड फळ मिळावे , तेव्हा असा सुंदर शब्दप्रयोग जन्माला आला असावा . आपल्यातही असा विसंवाद उद्भवू शकतो अशा वेळीही सहन करू आपण एकमेकांना समजून घेऊ एकमेकांना , क्षमाशील राहू या एकमेकांचे आहोत आपण या विसंवादात खोटेपणा नसेल यत्किंचितही , म्हणूनच असणार आहोत आपण सहप्रवासी , शेवटपर्यंत > > वेगळेपण पचवण्यासाठी प्रबोधनाचा कांगावा केला तरच ते सुकर होत . करमणुकीचा अविष्कार म्हणुन कांगावा केला असता तर कदाचित संस्कृती रक्षकांच्या हातात कोलीत दिल्यासारखे झाले असते . RSS आणि BJP त्यांच्याच १२ लोकांनी जेम्स लेनला पुस्तक लिहण्यास मदत केली होती आज हि त्या लोकावर न्यायालयात केस चालू आहे . घाल टोपी , फेड धोतरं , सोड लाज जन्तेची काट पत्ते , हाण गुद्दे , कर बर्बादी सगळ्यांची कमरा पहला है कठीण काल गर तू करेगा सहि इस्तेमाल तेराही होगा ये नाचीझ हमाल भायेगा गर लालचका जाल खुदा फिर तूही संभाल १९७४ साली आला आय . एस . जोहर यांचा ' फाईव्ह रायफल्स ' हा चित्रपट . राकेश खन्ना आणि शाही कपूर असे look - alike कलाकार घेऊन केलेला हा चित्रपट सपशेल पडला , पण आधी मेहेफिल - - समां मध्ये जानी बाबू कव्वालांनी गाजवलेली कव्वाली त्यांनी या चित्रपटात वापरली ती मात्र खूप गाजली ; झूम बराबर झूम शराबी . चित्रपटासाठी वापरलेली कव्वाली गायली होती अझीझ नाझा यांनी , कल्याणजी - आनंदजी यांच्या संगीत दिग्दर्शनात . तिला न्याय मिळणार नाही हे तितकेच खरे आहे . कायद्याची आणि शिक्षेची दडस बसेल कशी या गुंडाना ? भारतात कितीही गंभीर गुन्हा केला तरी आरोपीच्या जीवाची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात घेतली जात नसेल . या ना यांना मदत करणारे पुढारी पोलीसे या ना आदी फासी दया . चूक आणि बरोबर , चांगले आणि वाईट या भानगडीत तुम्ही जेव्हा बिलकुल नसाल तेव्हा तुम्ही कधीच काहीही चुकीचे करू शकणार नाही . तुम्ही या दोन डगरींवर अडकलेले असाल तोपर्यंत तुम्ही नेहमीच चुकीचे करीत राहाल . ' रिक्षा ' जपानी आहे हे या प्रतिसादाने चाळवलेल्या उत्सुकतेमुळे कळले . धन्यवाद . प्लीज . . . भ्रष्टाचार कुठे नाही असे परिस्थितीचे बाष्कळ समर्थन कुणी करू नका . ही बातमी वाचली , आणि अक्षरशः नातेवाईक गेल्याचे दुःख झाले . १९७० पासून त्याचे साहित्य वाचतोय . पहिली कादंबरी वाचली , चंद्राचे सावली . खरोखर मूर्तिमंत भय . ती कल्पना , काही औरच . नंतर वाचली " ऐसी रत्ने मेळवीन " अशी कल्पना कोणीतरी करू शकतं , यावर विश्वासच बसू शकत नाही . एवढ्या मुलांमधून काही असामान्य , प्रगल्भ , मुलांचा शोध लावून त्यांच्यातील शक्तीचा परलोकी वापर करून करून घेण्याची कल्पना , बस तिथे नारयण धारपच पाहिजेत . बाबूराव अर्नाळकरांनी काही व्यक्तीरेखा अजरामर केल्या , काळापहाड , झुंजार वगैरे , त्याच प्रमाणे ' समर्थ ' व्यक्तीरेखा समर्थपणे नारायण धारपांनीच पेलली . रसायनशास्त्राचा पदवीधर असं काही लिखाण करू शकतो ? पण सर्व रसायन अगदी जमून गेलं . १३ ) ( महाराष्ट्राचे थोर तत्वज्ञ , श्रीजगद्गुरु , केवल अवधूत न्यायरत्न विनोद यांचा नवमहाराष्ट्रला त्याच्या निर्माण - कर्त्यांना आशिर्वाद मार्गदर्शन ) लेखक : श्री जगद्गुरु , केवल अवधूत न्यायरत्न विनोद , पुणे . ~ कथासंग्रह ~ किंबहुना : राजन खान तिची कथा : गौ दे , प्रि तें , मे पे . खुणेची जागा : मंगला गोडबोले आहे हे असं आहे : गौरी देशपांडे व्हायरस : जयंत नारळीकर वामन परत आला : जयंत नारळीकर सर्वोत्कृष्ट मराठी कथा ( खंड ) : राम कोलारकर ( संकलक ) निळासावळा : जी कुलकर्णी मला सूर्याला सांगायचे आहे , जर मनसे ने की काय काम केला हवा असेल तर रोज नवाकाळ पेपर वाच मग समजेल पाकिस्तानी सैन्य जेंव्हा " पाकिस्तानी तालीबान " बरोबर शांतीचे करार करत होते त्यावेळेला ते खरे तर अल् कायदाबरोबर करार करत होते . पण आता त्यांची ( " पाकिस्तानी तालीबान " ची ) पीछेहाट झाली आहे त्यामुळे अल् कायदा संघटना त्यांची माणसे आता वझीरिस्तानमधून बाहेर काढून सोमालिया आणि येमेनसारख्या देशात पाठवायची योजना आखत आहे . शिवाय संगमेश्वर , लातूर , आळंदी अशा दूरदूरच्या गावातली ही मुलं आहेत हे पाहून अधिकच आनंद होतो . आपल्याला एखाद्या आवडत नसलेल्या गोष्टीस बंदी आणली तर त्यात आपण समाजाला आंजारत - गोंजारत त्यांच्यातील दरी नकळत वाढवतो , त्यापेक्षा जे काही प्रदर्शीत करायचे ते करा ( अर्थात सभ्यतेच्या मर्यादा सोडता - रस्त्यावर नंगानाच करा असा याचा अर्थ नाही ! ) . ज्यांना आवडले नाही ते वैयक्तिक अथवा संघटीत विरोध करू शकतात , वाद घालू शकतात इत्यादी . काळाच्या कसोटीवर असले लिखाण जेंव्हा समान स्वातंत्र्य असते आणि ते वापरले जाते तेंव्हा टिकत नाही हा अनुभव आहे . सरपंच - विजय बाळासाहेब भोस उपसरपंच - रुखसाना शब्बीर शेख गावची लोकसंख्या - ४०६० दूरध्वनी क्रमांक - उपलब्ध नाही तलाठी - उपलब्ध नाही ग्रामसेवक - उपलब्ध नाही इथे एक प्रसिद्ध गोष्ट आठवते की कोण्या एका गावात पाऊस पडत नसतो म्हणून राजाला स्वप्नात येऊन शंकर सांगतो की माझ्या पिंडीला दुधाने अभिषेक करा गावात पाऊस पडेल . राजा आपल्या राजवाड्यातील दुधाने अभिषेक करतो पण पिंडी भिजत नाही , नंतर तो दवंडी पिटतो की गावातील सर्वांनी आपापल्या घरातील दूध आणून पिंडीला अभिषेक करावा . लोक आपल्या पोराबाळांना उपाशी ठेवून पिंडीवर दुधाचा अभिषेक करतात तरी पिंडी भिजत नाही . चायला , वाजले की म्हणाजे भारतात चक्क संध्याकाळचे , ३० ! ! ! छे , सोहळा सुरु झाला असेल , कुठे पहायला मिळेल ? जीवाची नुसती तगमग होत आहे , माहिती नसले तर ठीक होते आता संयम राखणे कठीण आहे . कुठुन तरी लिंक मिळवायला हवीच त्या टेलीकास्टची . . . . तंव त्याची वधू काकुळती येत अरे तूं मित्रसह राजा पुण्यवंत गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य माझा कांत मारूं नको ३२ आपण एकादा दगड सहसा सरळ उभ्या रेषेत वर फेकत नाही . तो तिरक्या रेषेत फेकला तर फक्त त्याचा वर जाण्याचा वेगच तेवढा गुरुत्वाकर्षणामुळे कमी होतो . पण वर जातांना तसेच कांही उंची गांठल्यानंतर खाली पडून जमीनीवर येईपर्यंत तो समोर जातच असतो . आपण त्याला जास्त वेगाने फेकला तर तो जास्त उंची गाठतो तसेच जास्त दूर जातो असा अनुभव आपल्याला येतो . अशा वस्तूंच्या गमनाचे मार्ग वर दिलेल्या चित्रातील आकृती मधील क्रमांक , या वक्ररेषांनी दाखवले आहेत . त्याचप्रमाणे जमीनीला समांतर रेषेमध्ये एक दगड फेकला तर तो समोर जातांजातांच गुरुत्वाकर्षणामुळे खाली येत जातो आणि वर दिलेल्या चित्रातील क्रमांक , या वक्ररेषांनी दाखवलेल्या मार्गाने जात कांही अंतरावर जमीनीवर पडतो . , आणि , या उदाहरणांत वस्तूच्या फेकण्याचा वेग वाढत गेला आहे , तसेच त्या जमीनीवर पडण्याचे अंतर वाढलेले दिसते . ह्याच रिफ्लेक्टरचा वापर करून चंद्र हा ११०० च्या सुमारास झालेल्या अ‍ॅस्टरॉईडच्या धडकेमु़ळे एका विशिष्ट फ्रीक्वेन्सीने अजूनही थरथरतो आहे असे खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे . लग्नानंतर पाकिस्तान कडूनच खेळ आणि खेळत राहा . नाहीतरी खेळात तू काय दिवे लावलेस ? पण यात झालं असं की भारतीय शैलींचा परिचय शिक्षणचौकटीत होत नव्हता . भारतात हजारो वर्षं अनेक प्रकारची कला निर्माण होत होती . मोहेंजोदारो , भीमबेटका आणि अजिंठा - वेरूळ अशा काळापासून ते मधुबनी किंवा कांगरा अशा आपल्या परंपरेतल्या अनेक शैलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कलाविष्कार होत होता . मस्तच फोटो आणि सोपी रेसिपी . लोणचं मसाला उरलाय घरात तेव्हा कैर्‍या मिळाल्या की करुन बघेन . बाकी तो काळा आहे , घनश्याम आहे असे म्हणत सारखे त्याचा वर्ण आणणे आणि मग सुमार म्हणणे हे नक्की वंशवादी नाही ना ? नाही . रंगांचा आणि सुमारपणाचा काहीही संबंध नाही हेच ह्यातून स्पष्ट होते आहे . कारण हिटलर गोरा . कुलकर्णी काळा . मात्र दोघे सुमार . आणि माझ्यामते काळा हा सुरेख वर्ण आहे . माझ्या प्रतिसादाला तुम्हीच खोडसाळपणे वंशवादी रंग दिला आहे . - असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे . ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते . - त्या ट्रेनीला समीरा रेडी आवडत असावी . असिनला तसाच लुक दिला आहे . ( कॉस्च्युम डिजायनरही मिळालेला दिसतो त्याला . तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत आणि हिला घालावेत . < संपादन > * आणि असिनचे आधीचे तिला घालावेत . ) व्हाळ : रुंद , मोठा ओढा खळावतो : पाउस थोडे दिवस थांबतो . ताप पडणे : उन पडणे . कुकारा : खच्चून , लांबवर एकू जाइल अशी मारलेली हाळी . धोंड : प्रवाहाच्या पात्रातील विस्तीर्ण , काळे पाषाण . कोंड : प्रवाहाची धार एकत्र , थोड्या उंचीवरुन पडून खड्ड्यासारखा भाग तयार होतो . तिथे पाणी गोल फिरते . थोडावेळाने ठरावीक उंचीपर्यन्त आले की पुढे सरकते . प्रवाहात भोवरा बनतो पूर्वतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् | दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम् | | | | हॅ हॅ हॅ ! समजले . ६० प्रतिसाद माझा ! सगळे प्रतिसाद नंतर माझ्या फालतू कौलाच्यावेळेस वसूल करून घेइन . वसई - विरार शहर महापालिका क्षेत्रात एप्रिलपासून ' स्थानिक संस्था करा ' ची ( लोकल बॉडी टॅक्स - एल . बी . टी . ) अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे . पालिकेने या करवसुलीसाठी सध्या ४० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे . हा कर नवीन असल्याने कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे . महापालिकेकडे कर्मचारी वर्ग अत्यंत तुटपंुजा आहे . त्यात या कराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणखी वाढीव कर्मचारी लागणार आहेत . यामुळे सध्या पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे . महाराष्ट्र राज्य शासनाने फेब्रुवारी रोजी वसई - विरार महानगर पालिका क्षेत्रात जकातीऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार हा कर लागू करण्याबाबत पालिकेने तयारी सुरू केली होती . उपभोग , उपयोग किंवा विक्री यासाठी मनपा क्षेत्रात आयात केलेल्या मालावर एप्रिलपासून स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला आहे . स्थानिक संस्था कराबाबतची नोंदणी करावी पात्रतेनुसार कर भरावा , असे आवाहन पालिकेने सर्व दुकाने , आस्थापना , व्यापारी संस्था , उद्योजकांना केले आहे . याबाबत पालिकेने नुकतीच वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती . स्थानिक संस्था कराची नोंदणी करण्यासाठी पालिकेने ११ ठिकाणे निश्चित केली आहेत . त्याठिकाणी कर नोंदणी फॉर्म सर्व संबंधित व्यापारी इतरांना उपलब्ध होत आहेत . हे फॉर्म भरून नोंदणी केल्यानंतर संबंधितांना कर नोंदणी प्रमाणपत्र मिळेल , असे उपायुक्त देविदास टेकाळे यांनी सांगितले . सर्वच व्यापाऱ्यांना आयात केलेल्या मालाचे मासिक विवरणपत्र दरमहा दाखल करावे लागेल त्यांना पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत स्थानिक संस्था कर पालिकेने नेमून दिलेल्या बँकेत भरणा करावा लागणार असल्याचेही टेकाळे यांनी सांगितले . याबाबत पालिकेला सहकार्य केल्यास या कर नियमातील तरतुदीनुसार शास्ती पुढील कारवाई होऊ शकते . महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागासाठी सध्या ४० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे . पालिकेला आधीच कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता भासत आहे . त्यात या विभागासाठी गावांमधील तसेच इतर भागातील कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे . या कर्मचाऱ्यांना चार दिवस प्रशिक्षण देण्यात आले असून अद्यापि माहिती देणेे सुरूच आहे . येत्या काही दिवसात आणखी साधारणत : ७० ते ७५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता स्थानिक संस्था कर विभागासाठी पालिकेला लागणार आहे . या कराची माहिती असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांकडून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे . सध्या व्यापाऱ्यांच्या नोंदणीचे काम सुरू झाले आहे . नोंदणी फॉर्म वाटप , फॉर्म भरून घेणे याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे . शिवाय मुदांक शुल्क नोंदणीमध्ये एक टक्का रक्कम मनपाला मिळणार आहे . स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून पालिकेने आगामी आथिर्क वर्षात २०५ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे . हा कर नवा असल्याने या कराची इतकी वसुली होईल का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे . पालिकेचे कर्मचारी नवीन असल्याने तसेच याबाबत मनपा क्षेत्रात फारशी माहिती नसल्याने पालिकेला वेगाने काम करावे लागणार आहे . पालिका बजेटच्या महासभेत एलबीटी ३०० कोटीही वसूल होऊ शकतो , असा ' ठाम ' विश्वास महापौरांनी व्यक्त केला होता . यामुळे कराच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे . अनुभवी कर्मचारी हवे वसई - विरार मनपा क्षेत्रात एलबीटी लागू झाल्यानंतरही पालिका प्रशासन अद्यापि तयारीतच गंुतले आहे . वसई - विरारमध्ये यापूवीर् जकात कराची वसुली करण्यात येत नव्हती . यामुळे एलबीटीसाठी पालिकेच्या इतर विभागातून कर्मचारी उपलब्ध करून अंमलबजावणी करावी लागत आहे . पालिकेचे कर्मचारी अनुभवी नाहीत . त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण मार्गदर्शन करावे लागत आहे . या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून या कार्यपद्धतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी मीरा - भाईंदर पालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागातील एक अनुभवी कर्मचारी वसई - विरार मनपाच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने द्यावा , अशी विनंती मीरा - भाईंदर आयुक्तांना करण्यात आली आहे . मीरा - भाईंदर मनपा क्षेत्रात मागील वषीर् सरकारने प्रायोगिक तत्वावर स्थानिक संस्था कर लागू केला . हा कर लागू झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात भाईंदरमध्ये अपेक्षित वसुली होत नसल्याने पालिकेला आथिर्क चणचण भासत होती . मात्र वर्षअखेरीस मीरा - भाईंदर पालिकेने एलबीटीतून चांगली वसुली केली असून जकातीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले आहे . यासाठी भाईंदर पालिकेच्या एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांचे वसई - विरार मनपाचेे कर्मचारी मार्गदर्शन घेत आहेत . भाईंदरच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी केलेला पॅटर्न वसईत राबवावा , अशा सूचना करण्यात आल्या आहेत . " बाकी तुझी विपू सॉल्लीड फनी आहे . . एकिकडे आप्पे पात्र , वाटली डाळ , गूळपोळी . . आणि एकदम ' पॉटी ट्रेनींग ' " मैट्रिक परीक्षा का रिजल्ट जारी , लड़के आगे झारखंडः इंटर का रिजल्ट जारी , यहां देखें चाइना नहीं है झारखंड और वे लूट का कोई मौका नहीं छोड़ते अनिमेष चौधरी रांची का गौरव झारखंड टॉपर बनूंगी सोचा भी नहीं था : शेफाली शिक्षक नियुक्ति परीक्षा स्थगित झारखंड में पुलिस सिस्टम फ़ेल , गौतम दुखी . . लौट जाएंगे ! पहाड़ीटोला में 80 मकान ध्वस्त हजारीबाग में सबसे बड़े पावर प्लांट का प्रस्ताव इसके बाद फिर एक बदलाव आया . . . स्त्रियों का ऐसी कंपनियों में प्रवेश हो गया ! . . . अब नायक और नायिका दोनों अपनी अपनी भूमिकाएं निभाने लगे ! . . . उधर सायन्स तरक्क . लग्न , सत्यनारायण आणि तुळजापुरचं देवदेव सगळं व्यवस्थित पार पडलं . आज सकाळी लाडोबा तिच्या कॉलेजच्या शिबिराला गेली आणि दुपारी आई पंढरपुरला . मी ऑफिसात बसलोय . शनिवारचं फारसं काम नाहीये , पण पाच वाजेपर्यंत तरी बसुन रहायला पाहिजे . आज लेबर पेमेंटचा दिवस आहे त्यामुळं . सगळे पैसे चार वेळा मोजुन झालेत . दोनदा चुकीचे आणि दोनदा बरोबर . वेळा घरी फोन करुन झालाय . मैत्री ते प्रेम ते लग्न हा प्रवास फार थोडक्यात आटोपला आमचा . मैत्री तर कधी नव्हतीच असं वाटतंय , प्रेम झालंय असं वाटेपर्यंत आम्ही लग्न केलं . आता हा मैत्रि आणि प्रेमाचा गाळलेला पोर्शन कसा पुर्ण करणार आहोत काय माहिती . एकंदरीतच भारतात काय किंवा जगातही , काही असेही मुस्लिम तरुण असतील जे तुमच्या आमच्यासारखे रोज उठून ऑफिसला जात असतील , गाणी ऐकत असतील , पुस्तक , वृत्तपत्रे वाचत असतील , चहा पित असतील , हास्यविनोद करत असतील , आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाची काळजी करत असतील यावर कोणाचा सहजी विश्वासही बसणार नाही अशी परिस्थिती आली . दहशतवादी मुस्लिम तरुण कसे प्रशिक्षण घेतात , त्यांची मजबुरी , त्यांच्यावरही होत असलेले अन्याय वगैरेंना केन्द्रस्थानी ठेऊन या काळात काही चित्रपट बनले . दहशतवाद्यांचा एक चेहरा माणसाचाही असतो वगैरे विधाने सामान्य माणसाने फारशा सहानुभूतीने स्विकारली नाहीत पण असे चित्रपट मात्र बनले , काही गाजले . उदा . गँगस्टर . छान व्यक्तीची छान मुलाखत ! साधी साधी दिसणारी माणसे अफाट कष्टातून आणि सतत कार्यरत राहुन केवढी मोठ मोठी कामे करीत असतात नाही ? त्यामानाने आपण काहीच करीत नसतो ! विनय भाऊ , त्यान्ना आमचा दन्डवत कळवा ! ता . . शक्य असल्यास दिल्यास अशा व्यक्तीन्ची जन्मवेळ , जन्म दिनान्क ठीकाण घेता आले तर पहावे ! राजीव गांधींनी माझं स्वागत केलं . म्हणाले , " बोला कुरियनजी , तुमचं माझ्यापाशी काय काम होतं ? तुम्हाला काही अडचण आली आहे का ? " त्यावर लखनौ घराण्याचे चार कायदे , बनारसची उठान , पन्जाबचे दोनचार त्रिपल्ली चक्रदार असा ऐवज पुरवून मग उस्ताद झाकिर हुसेन हे सर्वसामान्य , निरागस , प्रेमळ , कुटुम्बवत्सल माणसाच्या दृष्टीने बघता एक अभिनेते आहेत . ' साज ' मधला त्यान्चा अभिनय पाहून त्यान्चे मूल्यमापन करा . बाकी तबला , ताल , लयकारी वगैरे अगम्य आणि निरूपयोगी गोष्टी कशाशी खातात ते आम्हाला माहित नाही / त्याचा कुणाला उपयोग नाही / तबला ही अगम्य बाजू वगळूनही झाकिर हे एक विनम्र इसम आहेत . त्यान्च्याकडून विनम्रपणा , वक्तशीरपणा आणि प्रसन्न हास्य एवढेच शिकण्यासारखे आहे . मला सन्गीतातले की ठो काही कळत नसूनही झाकिर हे काय रसायन आहे ते नेमके समजले आहे . नव्हे , आनिन्दोजी , स्वपनजी , शफात अहमद वगैरे सगळेच तबलजी विनम्र , वक्तशीर , रोज आन्घोळ करणारे , दर आठवड्याला नखे कापणारे आणि नेहेमी प्रसन्न असतात एवढेच काय ते महत्वाचे आहे . बाकी फ्युजन , कनफ्युजन ने काहीही बिघडत नाही . उलट रागदारी , लयकारीच्या चर्चेत प्रत्येक तबलजीने आठ दिवसात एकदा तरी नखे कापावी , रोज आन्घोळ करावी हा मूळ विषय बाजूला पडतो असा अफलातून धादान्तवादी ( ! ) प्रतिसाद यावा तसे या धाग्यावरची चर्चा वाचून वाटले . असो . सध्या आंब्याचा सीझन चालु आहे . बाजारात अनेक - हेचे आंबे दिसत आहेत . काही आंबे पाट्यांमधे असतात तर काही गाड्यांवर असतात . दुकानात मांडलेले असतात तर काही रस्त्यावर . काही पिकलेले काही कच्चे . काही गोड तर काही आंबटतुरट . काही चोखायचे तर काही कापायचे . काही झडप घालुन घेण्यासारखे तर काही हळुवार कोमलतेने हाताळायचे . एक ना अनेक हजारो प्रकार . काहींना हापुस म्हणतात , तर काहींना पायरी . काही तोतापुरी तर काही केशर . काही गावठी तर काही संकरित . आकारही किती विविध असतात . काही मुठीत बसतात तर काही दोन्ही हातात पण मावत नाहीत . आंब्याचा बाजार बघतांना कळतच नाही कोणता घ्यावा ते ? Hans Adventure Resort धम्माल आहे फक्त भरपूर पाऊस झाल्यानंतर जावे . कुंडलिका नदीत रिव्हर राफ्टिंग क्लास अनुभव आहे . तारा तीर तरे , रुते तरी रते , तारा तरे रात रे | रातोरात तरातरा , तरि रती रेतीत ती रात रे | रेती ती तरिता रुते रति तरी तीरात रातीत रे | तारी ती तरि ती रते , रिति तरी राती रती तीत रे | | | | किशोर पेटकर मडगाव - दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आज शनिवारी दुपारनंतर लख्ख सूर्यप्रकाश पडल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान उद्या रविवारी येथे होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा तिसरा सामना होण्याची शक्‍यता बळावली आहे . मुंबई ; आदर्श सोसायटी - प्रक्रणि नौदलाने आज आपला अहवालाचेसंरक्षण मंत्रालयाला सादर केला . अहवालाचे तपशील जाहीर करण्यात आले नसले . आदर्श सोसायतिला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते , अशी माहिती ' पी टी आय ' वृत्त - संस्थ ' तर्फे मिळालि आहे . कारगिल युद्धात शहीद झालेले सैनिक आणि त्यांच्या विधवांसाठी मुंबईत सहा मजल्यांची ही इमारत बांधण्याची योजना होती . प्रत्यक्षात ती 31 मजल्यांपर्यंत वाढल्याने आणि लष्कराशी संबंधित नसलेल्या अनेकांनी त्यातील फ्लॅट लाटल्याने वाद निर्माण झाला आहे . मुख्यमंत्रीचिहि खुर्ची या वादचा भोवर्यात डगमगाली आहे . दरम्यान , या प्रकरणाचा अहवाल नौदलाने आज संरक्षण मंत्रालयाला सादर केला . संरक्षणमंत्री . के . अँटनी यांनी या इमारतीत नक्की कोणाला फ्लॅट मिळाले , त्याबाबत नौदल आणि लष्कराकडे विचारणा केली आहे . दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करता येईल , याबाबतचा तपशीलआहवालात असलयाचे समजते . संध्याकाळी . ०० वाजताची ट्रेन पकडून आम्ही दुस - या दिवशी सकाळी १० . ३० वाजता जोधपूरहून मुंबईला पोहोचलो . ' १४७ चेंडूत २०० धावा ! ही अफलातून कामगिरी आहे शाब्बास सचिन . तो कधीच सहज विकेट फेकत नाही , यावरून त्याच्या मानसिक ताकदीचा अंदाज येतो . युवा खेळाडूंना या मास्टरकडून खूप काही शिकता येईल ' . महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी युवानेता - शरद पाटील ( अध्यक्ष , शिवक्रांती संघटना , महाराष्ट्र प्रदेश ) मोठय़ा झाडाच्या सावलीत लहान झाडं वाढत नाहीत , असं म्हणतात . हवा , पाणी , सूर्यप्रकाश अन्य अत्यावश्यक मूलद्रव्यं मोठी झाडंच शोषून घेतात . त्यामुळे छोटय़ा झाडांची वाढ खुंटते . हा निसर्गाचा नियम आहे . त्याचा प्रत्ययही आपल्याला पावलोपावली येतो . मात्र काही झाडं अशी असतात की , ती मोठय़ा झाडाच्या सावलीतही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढतात आणि ज्या झाडाच्या सावलीत आपण वाढलो , त्याच झाडाला आपल्या सावलीत घेतात . मात्र मोठय़ा झाडाच्या सावलीतही आपली प्रगती करणारी प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढणारी अशी झाडं फारच अत्यल्प अपवादात्मक असतात . निसर्गाचा हा नियम राजकारणामध्येही लागू होतो . मोठय़ा नेत्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलं ही त्यांच्यासारखीच मोठी ; किंबहुना त्यांच्यापेक्षाही मोठी होतात , हे फारच कमी प्रमाणात दिसतं . निसर्गाच्या नियमाप्रमाणेच मोठी झालेली मोठय़ा नेत्यांची जी चार - पाच मुलं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावताहेत त्यामध्ये सर्वात वरचं आणि मोठं नाव आहे डॉ . निलेश राणे यांचं . महाराष्ट्रातील , किंबहुना देशभरातील तरुणाईचं लक्ष त्यांच्याकडे लागून राहिलेलं आहे . मोठय़ा अपेक्षेने सर्वजण त्यांच्याकडे पाहात आहेत . खऱ्या अर्थाने युवानेते असलेले डॉ . राणे लवकरच राजकारणाच्या महासंग्रामात मोठय़ा ताकदीने उडी घेत आहेत . राजकारण गचाळ झालं आहे . कुणाचा पायपोस कुणाला राहिलेला नाही . तरुणाईचा राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे . सर्व घटकांतील लोक राजकारण्यांना दोष देताहेत . चांगली , सुशिक्षित , ज्यांना राजकारण कळतं अशी माणसं राजकारणात आली तर . . . , तर पूर्ण राजकारणच बदलून जाईल . राजकारणाला नवी दिशा मिळेल आणि ही दिशा देणारे नव्या विचारांचे , नव्या दमाचे तरुण असतील तर . . तर एका वेगळय़ाच उंचीवर राजकारण जाऊन पोहोचेल आणि देश प्रगतीपथाकडे वाटचाल करील . म्हणूनच डॉ . निलेश राणेंसारखे युवानेते आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात उतरताहेत . त्यांचाच आदर्श घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहताहेत . तेव्हा त्यांच्याकडून सर्वच समाज घटकांतील आणि राजकीय पक्षांतील तरुण - तरुणींच्या अपेक्षा वाढलेल्या दिसताहेत . ' डॉ . निलेश राणे हे कोकणातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत , ' ही नुसती चर्चाच तमाम तरुणाईला मोहित करणारी प्रेरणा देणारी आहे . एवढं मोठं आणि प्रचंड काम डॉ . राणेंचं कोकणात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात आहे . उच्चशिक्षित नेतृत्त्व मा . नारायण राणे यांच्यासारख्या वटवृक्षाच्या छायेत वाढलेले , त्यांचीच प्रेरणा घेऊन , त्यांनाच आदर्श मानून राजकारणात स्थिरावलेले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून यशाची एक एक पायरी चढणारे तसंच उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे डॉ . निलेश राणे आजच्या तरुणांचे ' आयडॉल ' आहेत . वटवृक्षाच्या छायेत वाढूनही स्वत : चं अस्तित्व स्वत : निर्माण करणारे डॉ . निलेश राणे हे स्वत : उच्चशिक्षित आहेत . एम . कॉम . , पीएच . डी . र्पयत त्यांचं शिक्षण झालेलं आहे . अमेरिकेसारख्या प्रगत देशात त्यांचं शिक्षण झालेलं आहे . अशी उच्चशिक्षित तरुणाई राजकारणात उतरली तर राजकारणाचा पूर्ण चेहरामोहराच बदलून जाईल . राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल . सध्या राजकारणाकडे ' पैसा कमावण्याचं साधन ' म्हणून पाहिलं जातं . कुठलाही कामधंदा वा व्यवसाय करता राजकारणातूनच सर्व काही कमावण्याकडे राजकारण्यांचा कल असतो . त्यामुळे गैरव्यवहार भ्रष्टाचार वाढले आहेत . ज्यांनी मर्यादा पाळायच्या त्यांनीच मर्यादा सोडल्या आहेत . मात्र आज राजकारणाकडे समाजकार्याच्या दृष्टिकोनातून पाहणारी नवी पिढी उदयाला येत आहे . त्यापैकी सर्वात वरचं नाव डॉ . निलेश राणे यांचं आहे . सर्वात लोकप्रिय युवानेते ते लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत , अशी चर्चा होताच सर्व तरुणांचा कल त्यांच्या बाजूने झाला . तरुण - तरुणींनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देऊन त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचं स्वागतच केलं . याचं कारणही तसंच आहे . डॉ . निलेश राणे निवडून येतील यात तीळमात्र शंका नाही . शिवाय निवडून आल्यानंतर नव्या पैशाचाही गैरव्यवहार करणार नाहीत , याचा सर्वाना विश्वास आहे . मा . नारायण राणे साहेबांचे चिरंजीव असलेले सोन्याचा चमचाच तोंडात घेऊन जन्माला आलेले डॉ . निलेश राणे स्वत : ही एक उत्तम व्यावसायिक आहेत . यशस्वी युवा उद्योजक म्हणून त्यांची तमाम महाराष्ट्राला ओळख आहे . हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचा जम बसला आहे . ' त्यांना स्वत : चं घर चालवण्यासाठी वा इतर कामांसाठी राजकारणातून पैसा कमवण्याची गरज नाही . ' या एकाच वाक्यात आजची तरुणाई त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे . त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लोकप्रिय युवानेते अशी त्यांची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली आहे . त्यांच्या वयाची तरुणाई अजून अंधारात चाचपडत आहे . दिशाहीन झाली आहे . काय करावं ? काय करू नये ? या संभ्रमात असलेली ही पिढी राजकारणात पडावं वा पडू नये ? या विचारात असतानाच डॉ . निलेश राणे यांनी राजकारणात आपलं चांगलं बस्तान बसवलं आहे . त्यांची राजकीय घोडदौड वेगाने सुरू आहे . शिवछत्रपतींचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून मा . नारायण राणे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली . त्यामुळे यश त्यांचंच आहे , यात शंका उरलेली नाही . प्रामाणिक लोकसेवक डॉ . निलेश राणे हे त्यांचा लहान भाऊ नितेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून ' स्वाभिमान ' या सामाजिक संघटनेचं कार्य करत आहेत . या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या दोघा भावांनी महाराष्ट्रभर सामाजिक कार्याचं जाळं उभारलं आहे . या संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचं नियोजन करतेवेळी डॉ . निलेश राणे यांची त्यांच्या सिंधुदुर्ग भवनमधील कार्यालयामध्ये पहिल्यांदाच भेट झाली . या वेळी त्यांना पाहताक्षणी ' युवकांची सर्व स्वप्नं पूर्ण करणारा युवानेता युवांना मिळाला ' याची खात्री पटली . अत्यंत चांगल्या स्वभावाचे अभ्यासपूर्ण बोलणारे डॉ . निलेश राणे माझ्या मनाला अक्षरश : भावले आणि या युवानेत्यासारखे लोकप्रतिनिधी जनतेला मिळाले तर खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा विकास होईल , असं प्रामाणिक वाटतं . सध्याच्या काळात ' निवडणुकीच्या आदल्याच दिवशी दिलेलं आश्वासन , निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विसरतात आणि जनतेचा विकास करण्याऐवजी स्वत : चाच स्वार्थ जपत राजकारण करतात , त्यांनाच लोकप्रतिनिधी म्हणतात , ' अशी सध्याच्या लोकप्रतिनिधींची समाजात ओळख आहे . एकंदरीत सध्याच्या काही लोकप्रतिनिधींचं वागणं पाहता राजकारण्यांची जमात ही विश्वासघातकी , पैशांची हव्यासी आणि अत्यंत खोटारडी आहे , असं नव्या पिढीचं म्हणणं आहे . अशा या जमातीमध्ये प्रामाणिक लोकप्रतिनिधी सापडणं ही कठीण बाब आहे , असं सर्वाचंच म्हणणं आहे . मात्र डॉ . निलेश राणेंना पाहिल्यानंतर , त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजकारणाच्या दलदलीतही काही चांगली माणसं आहेत आणि त्यामुळेच आपली लोकशाही टिकून आहे , यावर विश्वास बसतो . सामाजिक कार्य लोकप्रतिनिधी झाल्यावर आश्वासन देणाऱ्यांच्या एक पाऊल पुढे टाकत लोकप्रतिनिधी व्हायच्या आधीच डॉ . निलेश राणे यांनी सामाजिक कार्याला वेगाने सुरुवात केली आहे . ते ज्या कोकणचं प्रतिनिधित्व करत आहेत , त्या कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा , यासाठी त्यांनी केलेली मेहनत अफाट आहे . तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी ' स्वराज्य युवा ब्रिगेड ' ची स्थापना करून तरुणाईला जागृत करण्याचं त्यांच्या हाताला काम देण्याचं केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगं आहे . ' मिशन करिअर ' च्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी केलेल्या आर्थिक मदतीचं प्रमाणही खूप मोठं आहे . डॉ . निलेश राणेंच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करत आहेत . तर अनेक तरुण स्वत : च्या पायावर उभे राहिले आहेत . कोकणातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण मुलींचं सबलीकरण करण्यासाठी त्यांनी उचललेलं पाऊलही कौतुकास्पद आहे . मा . नारायण राणे साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यांनी कोकणामध्ये अनेक सामाजिक प्रकल्प उभे केले आहेत . त्या माध्यमातून कोकणचा विकास सुरू आहे . निवडून यायच्या आधीच डॉ . निलेश राणे यांनी सुरू केलेल्या विकासकार्याचा धडाकाच त्यांच्या आगामी झंझावाती कारकीर्दीची झलक दाखवून गेलाय . मा . नारायण राणे यांनी कोकणच्या भूमीत विकासाचा पाया भक्कम केला आहे . या भक्कम पायावर कळस चढवण्याचं कार्य डॉ . निलेश राणे करतील , यात शंका नाही . कोकणातील किंबहुना महाराष्ट्रातील युवांना त्यांच्या रूपाने एक खंबीर नेतृत्व मिळालं आहे . भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी युवानेता म्हणून त्यांचं नेतृत्व उदयास येत आहे . - - तुटपुंज्या पगारात पोट भरून वर प्रगती करतात , मुलाबाळांना डोनेशन देऊनही व्यावसायिक शिक्षणक्रमाला पाठवतात ज्या संघटनेची / व्यक्तींची विश्वासार्हता सिद्ध झालेली आहे , त्यांच्या बाबत हे सोपे नाही . अण्णा हजारेंवर त्यांचे हेतू प्रामाणिक नसल्याचा आरोप मी तरी ऐकलेला नाही . श्वान म्हणावे आणि गोळी घालावी ही रीतच आहे . एखाद्याची विश्वासार्हता ही काय वर्जिनिटी किंवा कौमार्य नाही . एखाद्याच्या हेतूबद्दल तुम्ही आरोप केलेले नाहीत ह्याचा अर्थ ते झालेच नाहीत , होणारच नाहीत असे नाही . सतीश शेट्टीच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित सभेत झालेली आणि प्रकाश घाटपांडेंनी इथे दिलेली भाषणे ऐकावी . ४८ ) हे गोकॅलीनचे संशोधन नेमकं काय आहे ? डॉ . मिशेल गॉकेलिन या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने जे प्रचंड संशोधन केले तसे संशोधन दुसऱ्या कुणीही केलेले नाही . साधारण १९६० ते १९७५ या काळात हे त्यांनी हे संशोधन केले . या संशोधनाचा सुरुवातीचा जो निष्कर्ष निघाला तो मार्स इफेक्ट या नावाने गाजला . लढाऊ प्रवृत्तीचा आणि मंगळाचा काहीतरी संबंध आहे असे त्यावरून दिसत होते . सर्वसाधारण म्हणजे अॅव्हरेज लढाऊ माणसांना हे तत्व लागू नाही असे गॉकेलिनचे म्हणणे होते . उच्च श्रेणीच्या म्हणजे शौर्य - पदके मिळालेल्या जवानांनाच फक्त ते लागू आहे , आणि ते सुद्धा त्यांच्यातल्या फक्त पाचसहा टक्के लोकांनाच लागू आहे असे त्यांचे म्हणणे ! आम्हाला हे सगळे अगदी विचित्र वाटते . गॉकेलिनने अपार कष्ट करून त्याचे निष्कर्ष काढले यात वादच नाही . पण त्याचा अन्वयार्थ ज्योतिष - समर्थकांनी जो लावला आहे तो आम्हाला पटत नाही . मंगळाच्या गूढ परंतु नैसर्गिक प्रभावाचा हा परिणाम आहे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही . मंगळाला बुद्धी आणि इच्छाशक्ती असेल तरच हे सगळे शक्य आहे . साधी गोष्ट आहे , ज्यांनी रणांगणावर आपल्या प्राणांची बाजी लावली पण ज्यांना फक्त कसलेही किताब मिळाले नाहीत अशा लाखो जवानांचा मंगळाशी काही संबंध नाही , फक्त काही मूठभर लोकांच्यावरच मंगळाचे नैसर्गिक प्रभाव पडतात ही गोष्ट तर्कशक्ती कितीही ताणली तरी मनाला पटत नाही . अर्थात् , मंगळाला जर चोखंदळपणे निवडानिवड करता येत असेल तर मात्र गोष्ट वेगळी ! याचा सरळ अर्थ असा होतो की गॉकेलिनने जो डाटा जमवला , जी सांख्यिकी पद्धत वापरली , तिच्यातच काही तरी गडबड घोटाळा नकळत का असेना पण शिरला असावा . कार्ल . कोप्पेनशार नावाच्या शास्त्रज्ञाने नेमके हेच दाखवून दिले . यूरो स्केप्टिक ९२ या नावाच्या नेदरलॅण्ड मधून प्रकाशित झालेल्या शास्त्रीय नियतकालिकात ' मार्स इफेक्ट अनरिडल्ड ` या शीर्षकाच्या लेखात त्याने गॉकेलिनच्या संशोधनात ' सिलेक्शन बायस ` हा दोष असल्याचे निदर्शनास आणले . दुर्दैवाने गॉकेलिन त्यापूर्वीच मृत्यू पावला होता , त्यामुळे हा वाद पुढे अनिर्णित राहिला . आता शास्त्रीय जगतात गॉकेलिनच्या संशोधनाचे महत्व उरलेले नाही . फलज्योतिषालाही या संशोधनाचा प्रत्यक्ष असा काहीच उपयोग झाला नाही . अप्रत्यक्ष उपयोग एवढाच झााला की ग्रहांचे प्रभाव माणसावर पडतात या मूलभूत कल्पनेला सलाईनचे एक इंजेक्शन मिळाले ! शारिरीक काम करून बनलेले दणकट शरीर गुणा फक्त नाच्या बनण्यासाठी जाणीवपूर्वक सडपातळ करतो , एवढेच नव्हे तर संपूर्ण देहबोली प्रयत्नपूर्वक बदलून दाखवतो , तेव्हा आपल्याला हादरा बसतो . > > खरच हादराच बसतो . राफा रॉक्स . . . अशक्य हसलिये . . दिनेशदा आणि मामी पण सहीच . . . पु वा फक्त मीच नाही तर ईतरांना देखील हा प्रॉब्लेम येतो . नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे . नायजरचा ८० % भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे . नायजर हा जगातील सर्वात गरीब अविकसित देशांपैकी एक आहे . ह्या देशाच्या ध्वजात भगवा , पांढरा हिरव्या रंगाचे सारख्या प्रमाणातले आडवे पट्टे आहेत . पांढर्‍या रंगावर देशाचे गोलाकार राष्ट्रीय प्रतीक रेखाटले आहे . Image by toddwshaffer via Flickrह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं . . . . माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव . . कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं . . . छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण . . . भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा . . . तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं . . . ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव . . . . नेहमीचा यार वाटत . . . . . आपलंही कुणी असावं . . . - मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी खूप दिवसांनी इथे आले , तुमची कविता लगेच वाचली . . छान आहे . . तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती गझल नाही आणि मला वाटतं कुठले वृत्त पण नाही . पण छान आहे रचना . . ठीक . म्हणजे शेवटी ते फिल्टर लिनिअर पोलरयझेशनच दूर करते , पण ज्या प्रकारे फोकसींग काम करते त्यामुळे लिनिअर पोलरायझर वापरणे जास्त क्लिष्ट होते . नमस्कार , मराठी सिनेविश्वात आपले स्वागत आहे . सांगली - महापालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीत घुसखोरी केलेल्या सोनेरी टोळीने भूखंड लाटण्याचा घाट घातला आहे . आराखड्यातील घोटाळ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकच जबाबदार आहेत , असा आरोप कॉंग्रेसचे प्रतोद मुन्ना कुरणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला . ते म्हणाले , ' माजी सत्ताधारी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आले नव्हते तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते . नंतर ते आमचे सहयोगी झाले . त्यामुळे महापालिकेत सत्ता राष्ट्रवादीचीच होती . आराखड्यात माजी सत्ताधाऱ्यांनीच घोटाळा केला आहे . त्यामुळे हे पाप कॉंग्रेसच्या माथी मारून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे ; पण घोटाळ्याच्या पापाचे धनी राष्ट्रवादी आहे . ' ' ' मागील सत्ताधाऱ्यांमधीलच सोनेरी टोळीची घुसखोरी महाआघाडीत झाली आहे . तेच कारभारी झाले आहेत आणि पदाधिकारी आहेत . त्यांनी आराखड्यातील भूखंड लाटण्याचा डाव रचला आहे . आपला डाव उधळला जाणार या नैराश्‍येपोटी त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केला आहे . माझ्या संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी जागा देण्याची मागणी केली आहे , ती जागा शाळेसाठीच आरक्षित आहे ; पण माझ्याबाबत सत्ताधारी गटाचे नेते सुरेश आवटी , महापौर मैनुद्दीन बागवान , उपमहापौर शेखर इनामदार यांनी खोटा आरोप करून दिशाभूल केली आहे . ' ' त्यांनी जागा विकली ; हे रस्ते विकतायत माजी सत्ताधाऱ्यांनी मोक्‍याच्या जागांची कवडीमोल किमतीला विक्री केली . आता आघाडीने रस्त्यांची विक्री सुरू केली आहे , असा आरोप श्री . कुरणे यांनी केला आहे . उदाहरणच द्यायचे झाल्यास येथील एका बिल्डरला जिल्हा परिषदेसमोरील बोळातील 1500 चौरस फूट रस्ता केवळ सात लाख रुपयांना विकला आहे . त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत तीस लाख रुपये होते . मुख्य कृती : - . चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं . . कुकरमध्ये चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं . त्यात - लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात . . लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं . . टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं . . थोडी हळद , / चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं . . मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं . त्यात अगदी थोडं मीठ घाला . . कुकरचं झाकण लावुन शिट्ट्या होवु द्याव्या . कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल . . आता कढईमध्ये - मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला . . नंतर वाटण घाला . हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या . साधारण १२ - १५ मिनिटं तरी परता . मग त्यात काजुची पेस्ट , लाल तिखट , गरम मसाला , हळद घालुन अजुन - मिनिटं परतुन घ्या . १० . ह्यात कुकर मधलं चिकन आणि सुप घाला . करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला . ११ . चवी प्रमाणे मीठ घाला , एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला . १२ . उकळी आल्यावर अजुन १० - १२ मिनिटं मंद आचेवर उकळु घ्या . कुठलाही संगीतकार २० % पेक्षा जास्त ओरिजिनल गाणी देउ शकत नाही हा जावईशोध सुद्धा त्याचाच . मी अन्नुची बरीच गाणी ऐकली आहेत . त्याची ती २० % तली गाणी कोणी ऐकली आहेत काय ? उत्तरप्रदेशी , बिहारी मंडळी ' संपूर्ण भारताच्या जनते ' मोडतात काय ? साल १९८१ . अर्धवट , कळत्या कळत्या वयात आलो होतो . अचानक एक तूफान आलं . . . ' एक दुजे के लिये ' . सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा ! भयानक गाजला . आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून . पण सिनेमा जेव्हा प्रमाणाबाहेर हिट झाला तेव्हा कशीतरी परमिशन काढून बघितला . वासू सपनाच्या प्रेमकहाणीच्या जोडीने लक्षात राहिला तो त्यात दिसलेला गोवा . हे माझं गोव्याचं प्रथम दर्शन . भन्नाटच वाटलेला गोवा तेव्हाही . मी अन तु , अगदी भिन्न माणस . मी अधिर , आवेगी , तु शांत , संयमी . आम्ही अदितीच्या प्रतिसादाला देत असलेला एक काही आक्षेपार्ह्य ( इन जनरल , आता कुणाची वैयक्तिक मते काय असतील ह्याचे काही ठोकताळे नाहीत ) नसताना वारंवार उडत आहे . . . . थोड्या दिवसांपुर्वी इतर कुठल्यातरी संकेतस्थळावर वाचले होते की खरडींमुळे देखील सर्वर वर ताण येउ शकतो . खरडवही मिपाची शान आहे . कुठल्याही अ‍ॅक्टीव्ह सदस्याच्या किमान हजारभर खरडी होतील असे वाटते , उदा . : माझ्या स्वतःच्या खवमध्ये १००० + खरडी आहेत , स्पावड्याच्या खवमध्ये २००० + आहेत , पराच्या खरडींची संख्या साधारण १८ हजार आहे . धम्याच्या खरडी २५००० + असतील . या सगळ्या खरडी उडवल्या , किमान जानेवारी २०११ च्या आधीच्या उडवल्या तरी सर्वरवरचा ताण कमी होणे शक्य आहे काय ? तुझ्या वरील वाक्याचा मी तीव्र निषेध आणि विरोध करतो ! मुंबईत भले सगळ्या देशभरातील माणसे येऊन राहात असतील , उद्योगधंदे करत असतील , तरीही मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या राजधानीचे शहर म्हणूनच केवळ आणि केवळ मुंबई ओळखली जावी असे माझे स्पष्ट मत आहे . . शिवसेनाप्रमुखांनी दुसर्‍यांच्या संस्था बळकावल्या नाहीत शिवसेनाप्रमुख श्री . बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत : कारखाने काढले नसतील , पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात शिवसैनिक जनहितासाठी असंख्य संस्था यशस्वीपणे त्यांच्याच आशीर्वादाने चालवीत आहेत . शिवसेनाप्रमुखांनी चळवळी उभ्या केल्या . यशस्वी केल्या . कारखाने आणि संस्था काढण्यासाठी नव्हे तर त्यांचा जन्म तीन पिढ्यांचे समाजसेवक घडवण्यासाठी झाला आहे . . . शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई यांनी केलेले परखड विवेचन . महाराष्ट्रात काही जणांची आडनावे जोडीजोडीने असतात . उदा . विखे - पाटील , ढोले - पाटील . तशी एक आडनावाची नवी जोडी नावारूपाला येत आहे . टगे - पवार ! महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वत : स्वत : ला ही बिरुदावली अभिमानाने लावून घेतली आणि आपल्या वर्तनाने ही आडनाव जोडगोळी अर्थपूर्ण करण्याचा विडाही उचलला . टगे - पवार ! या नावाला साजेसे वर्तन अजित पवारांनी नुकतेच केले . यावेळी ते घसरले ते कोट्यवधी मराठी माणसांचे श्रद्धास्थान असलेल्या माननीय शिवसेनाप्रमुख श्री . बाळासाहेब ठाकरे याच्यांवर . काय तर म्हणे बाळासाहेब ठाकरे यांनी कारखाने नाही काढले . बँका नाही काढल्या . दूध संघ नाही स्थापन केले . अशा संस्था काढणे ( आणि नंतर त्या बुडवणे ) हेच मोठे कार्य असे पवार समजतात . त्यांचे स्वत : चे कार्य मात्र संस्था काढण्यापेक्षा बुडवण्याचेच जास्त असल्याची माहिती महाराष्ट्राला आहे . राज्य सहकारी बँक हे त्याचे ताजे उदाहरण . ३६०० कोटी रुपयांच्या अनियमित घोटाळ्यामुळे आणि बँकिंगचा परवाना नसतानाही ' बँक ' चालवणे असे ठपके ठेवत रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले . गेली दहा वर्षे राज्य सहकारी बँकेची सूत्रे अजित पवारांकडेच आहेत . ते म्हणतील तो अध्यक्ष बसतो आणि त्यांनी सांगितल्यावर उठतो . पवार कुटुंबीयांचे कर्तृत्व पाहिले तर स्वत : संस्था - कारखाने काढण्यापेक्षा दुसर्‍यांनी स्थापन केलेल्या संस्था - कारखाने बळकावण्याचाच पराक्रम काका - पुतण्यांच्या नावावर आहे . राज्य सहकारी बँक ही शंभर वर्षे जुनी . धनंजयराव गाडगीळ , वसंतदादा पाटील अशा धुरिणांनी या बँकेचा विस्तार केला . शेतकर्‍यांची बँक म्हणून तिला नावारूपाला आणले आणि दिवाळखोर बँक म्हणून अवघ्या दहा वर्षांत अजित पवारांनी तो लौकिक धुळीस मिळवला . माळेगाव , सोमेश्वर आणि छत्रपती हे सहकारी साखर कारखाने आज पवार कुटुंबीयांच्या मुठीत आहेत . पण ते त्यांनी काढलेले नाहीत . माळेगाव साखर कारखान्याचे संस्थापक जाधवराव आणि हिरेमठ ही मातब्बर मंडळी होती . पुढे शरद पवारांनी तो बळकावला . मुकुटराव काकडे यांनी सोमेश्वर कारखाना सुरू केला होता . त्यावरही पवारांनी पकड बसवली . तिसरा छत्रपती साखर कारखाना काढण्यात जाचक नावाच्या व्यक्तीचे कष्ट होते . पुढे तो पवारांचा झाला . पुणे जिल्हा बँक मुकुटराव काकडेंनी पुढे आणली . आता या बँकेला पवारांचा विळखा पडला आहे . कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पत्नीचे दागिने विकून गरीबांच्या मुलांना शिक्षण देणारी रयत शिक्षण संस्था सुरू केली . तिचा वटवृक्ष केला . आज शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आणि तहहयात सदस्य आहेत . त्यांच्या स्वत : च्या विद्या प्रतिष्ठानचे वैभव मोठे आहे . परंतु एका बड्या उद्योगपतीची सरकारी कामे मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत करण्याच्या बदल्यात हे वैभव प्राप्त करुन घेतले अशी चर्चा आहे . सुप्रिया सुळेंची सध्या मुंबईतील चांदिवली येथील गाजणारी पवार फाऊंडेशनची मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकरवी गिळलेली शाळा फाऊंडेशनच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीतून चालवली जाणार ती गरीबांच्या नव्हे , तर नवश्रीमंतांच्या मुलांसाठी . कोथरुडात उभे राहिलेल्या शारदा प्रतिष्ठानच्या आलिशान वाणिज्यिक संकुलाची भांडवल उभारणी पुण्याच्याच कुमार बिल्डर्सच्या गुंतवणुकीचा चमत्कार आहे . पवारांनी कुमारांसाठी कमाल जमीन धारणा कायदा मोठ्या प्रमाणात वाकवला असे लोक बोलतात त्याला पवार काय करणार ? मंत्रालयाजवळच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ताबा शरद पवारांनी घेतला तो मुख्यमंत्री झाल्यावर . पण मुळात हे प्रतिष्ठान नीळकंठ कल्याणी , वसंतदादा पाटील , रत्नाप्पाअण्णा कुंभार , प्रतापराव भोसले , तात्यासाहेब कोरे या दिग्गजांनी सुरू केले होते . तशी छोटीशी पाटीच इमारतीवर आहे . शेतकर्‍यांच्याकडून उसाच्या प्रत्येक मोळीमागे ठरावीक पैसे वसूल करून त्या पैशावर चालणार्‍या प्रख्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पर्मनंट ट्रस्टी आहेत ना . शरद पवार , अजित पवार आणि निंबाळकर खून खटल्यातील नातेवाईक आरोपी डॉ . पद्मसिंह पाटील . बारामती दूध संघ मोडीत काढल्यानंतर टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे सध्या तिहार तुरुंगाची हवा खाणारा शाहीद बलवा आणि याचा पार्टनर विनोद गोयंका याचे वडील कृष्णमुरारी गोयंका यांना बारामतीत पाचारण करुन दूध संघाचे परिवर्तन डायनामिक्स डेअरीत करण्याचा विक्रमही पवारांच्या नावावरच मोडतो . पुणे जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या जागेत निसर्ग मंगल कार्यालय थाटून पुणे मार्केट यार्डात मंगलमय वातावरण तयार करण्यात पवार यशस्वी झाले आहेत . बारामती हॉस्टेलच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील वास्तूत सध्या अजित पवारांनी आपले कार्यालय थाटले आहे . महाराष्ट्रात फलोद्यान क्रांती आपणच घडवली असा शरद पवारांचा दावा असतो . मुळात ही संकल्पना वि . . पागे आणि तत्कालीन आमदार ज्ञानेश्वर खैरे यांनी पुढे आणली हे पवार नाकारतील काय ? तद्वतच पवारांच्या साम्राज्यातील विशाल सह्याद्री वृत्तपत्र चालवणारे विशाल सह्याद्री प्रतिष्ठान हे अनंतराव पाटील यांचे होते हे पुणेकर कसे विसरतील . आणि शेवटी ' सकाळ ' ग्रुप . ज्येष्ठ पत्रकार ना . भि . परुळेकरांची एकेकाळची नमुनेदार निर्मिती . पद्धतशीर हस्तांतरणानंतर हे प्रसार माध्यम पवार परिवारात दाखल झाले . एक ना दोन . इतरांनी कष्टाने उभ्या केलेल्या संस्था ताब्यात घेऊन मुठीत ठेवण्याचे पवारांचे कसब काळाच्या ओघात श्रेष्ठ ठरले आहे . कष्ट आणि सेवाभावापेक्षा सत्तेची जादू यामागे होती . या जादूमुळे उभ्या राहिलेल्या पवार साम्राज्याला एका पत्रकाराने ' पवार इन्क ' म्हणजे पवार इन्कॉर्पोरेटेड हे समर्पक नाव दिले आहे . आता राहिला बाळासाहेबांनी कारखाने - संघ काढले का ? हा प्रश्‍न . शिवसेनाप्रमुखांनी साखर कारखाने काढून पुढे ते बुडवण्याचे उद्योग केले नाहीत - की कुणाच्या संस्था बळकावल्या नाहीत . नाही म्हणायला मातोश्री वृद्धाश्रम ही नमुनेदार संस्था स्व . मीनाताईंनी स्थापन केली . आणि हेच ' मॉडेल ' युती सरकारने महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात सुरू केले . आज हजारो निराधार वृद्धांसाठी ती मायेची सावली ठरली आहे . चाळीस लाख झोपडपट्टीवासीयांसाठी पक्की विनामूल्य घरे उभारण्याच्या योजनेतून शेकडो सोसायट्या उभ्या राहिल्या आणि राहात आहेत . दलदलीत राहणार्‍या लक्षावधी गरीबांचे घराचे स्वप्न बाळासाहेबांमुळे प्रत्यक्षात आले आहे . कामगार सेना आणि लोकाधिकारच्या चळवळीतून हजारो कामगार कर्मचार्‍यांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला त्यामागील प्रेरणा शिवसेनाप्रमुखांचीच होती ना ? आणि मुख्य म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी पंचेचाळीस वर्षांपूर्वी डरकाळी फोडली नसती तर आज मराठी माणूस मुंबईत दिसला असता काय ? आणि महाराष्ट्रद्वेष्ट्यांचे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान पवारांच्या राष्ट्रवादी आघाडीला थांबवता आले असते काय ? माननीय बाळासाहेबांनी स्वत : कारखाने काढले नसतील , पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात शिवसैनिक जनहितासाठी असंख्य संस्था यशस्वीपणे चालवीत आहोत त्या बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने . शिवसेनाप्रमुखांनी चळवळी उभ्या केल्या . यशस्वी केल्या . कारखाने आणि संस्था काढण्यासाठी नव्हे तर त्यांचा जन्म तीन पिढ्यांचे समाजसेवक घडवण्यासाठी झाला आहे . हीच टिळक - सावरकर - प्रबोधनकारांची परंपरा होय . दोन कालसर्पांची मैत्री मेच्या मध्यरात्री पाकिस्तानात अबोटाबाद मुक्कामी अमेरिकन जवानांनी बिनदिक्कत घुसखोरी केली तिथे दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनची हत्या केली तेव्हा पाकिस्तान सरकारच्या अब्रूचा पुरेपूर पंचनामा झाला . अवघ्या जगाने दहशतद्यांच्या कळीच्या म्होरक्यास आश्रय देणार्‍या पाकी शासकांवर यथेच्छ टीका केली . अमेरिकेने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाची पर्वा करता स्वत : चे ईप्सित साध्य केले . याबद्दल रशियाने भले काही टीकाटिप्पणी केली असेल पण ओसामा बिन लादेन हा खलनायक या दुष्टाला आश्रय देणारे पाकिस्तानी सरकार यांचे मात्र कुणीही कौतुक केले नाही . खुद्द अरब विश्‍वातही यासंदर्भात मौन राखणेच श्रेयस्कर मानण्यात आले . या पृष्ठभूमीवर पाकिस्तानची निर्लज्ज पाठराखण करणारा चीन , पाकिस्तानच्या लेखी तारणहार ठरला असेल तर त्यात आश्‍चर्य नाही . म्हणून तर पाकिस्तानी पंतप्रधान गिलानी यांनी ओसामाच्या हत्येनंतर बीजिंगला जाऊन चिनी राज्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण चर्चाविमर्श करणे तातडीचे आहे असे मानले युद्धपातळीवर चीनचा दौरा केला . या दौर्‍यात अतिथीमहाशयांच्या भावनांवर हळुवार फुंकर घालण्यात यजमानाने उत्साह दाखविला . चीनचे पुढारी पाकिस्तानी पुढार्‍यांचे स्वागत करून थांबले नाहीत तर त्यांनी अमेरिकेलाही यानिमित्ताने ताकीद दिली . ' दि न्यूज ' नामक पाकिस्तानी वृत्तपत्राने युसूफ रझा गिलानी यांच्या चीन दौर्‍याविषयी खालील बातमी १९ मेच्या गुरुवारी आवर्जून छापली : ' चीन सरकारने अमेरिकेला नि : संदिग्ध तंबी दिली आहे की पाकिस्तानवरचा हल्ला हा चीनवर झालेला हल्ला आहे असे चीनचे शासक मानतात . ' म्हणूनच भविष्यात अमेरिकन सरकारने अधिक सावधगिरी बाळगावी पाकिस्तानी सार्वभौमत्वाचे कधीही उल्लंघन करू नये . चीनने मुद्दाम अमेरिकेशी सामरिक विषयांवर चर्चाविमर्श केला आहे त्यावेळीही अशाच आशयाची ताकीद अमेरिकेला दिली आहे . आपले संरक्षणमंत्री ऍण्टनी यांनी चीन - पाक मैत्रीबाबत काळजी व्यक्त केली आहे , कारण पाकिस्तानी पंतप्रधानांनी चीनच्या दौर्‍यात चीनकडून अत्याधुनिक बहुआयामी ५० लढाऊ जेट विमाने हस्तगत केली आहेत . तसेच व्यापारी संबंधही अधिक विस्तृत होतील . चीन - पाक नातीगोती सुदृढ होतील , अशी ग्वाहीही चीनकडून संपादिली आहे . हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासूनचा हिंदुस्थानचा पाकिस्तानविषयक अनुभव सर्वार्थाने पुरेसा बोलका आहे . पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी १९५० ते १९६० या दशकात जम्मू - कश्मीरच्या एकतृतीयांश हिश्शावरची आपली पकड अधिक मजबूत केली त्यातला मोठा भूभाग परस्पर चीनच्या हवाली केला . तेव्हाच जगाला कळून चुकले की , हिंदुस्थानने तिबेटवरचे चिनी स्वामीत्व मान्य केले . पाठोपाठ पाकिस्ताननेही चीनला भूदान केले यामुळे हिंदुस्थान मध्य आशिया यांना जोडणारी भौगोलिक नाळ पूर्णत : तोडली गेली . नंतर पाकिस्तानने अमेरिकेच्या लष्करी गटाचे सभासदत्व स्वीकारले . १९६५ मध्ये हिंदुस्थानवर हल्ला करताना पाकिस्तानला चीन आणि अमेरिका या दोहोंकडून अभय मिळेल ही खात्री वाटत होती . १९६५ मध्ये ताश्कंद करार झाल्यावर पाकिस्तानने थेट सोव्हिएत संघाकडून लष्करी साह्य प्राप्त केले . त्यानंतर अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची चीनची वारी शंभर टक्के सफल - संपूर्ण व्हावी म्हणून पाकिस्तानने मोलाची कामगिरी बजावली होती हेही विसरून चालणार नाही . चीनने तर हिंदुस्थानला सदैव शत्रू मानूनच पावले उचलली आहेत . तात्पर्य , हिंदुस्थानच्या जीवावर उठलेल्या दोन कालसर्पांची मैत्री तशी नवी नाही , पण अमेरिकेने पाकिस्तानबाबत कठोर नीती अवलंबिल्यानंतर दोन कालसर्पांची मैत्री हिंदुस्थान भूसाठी धोकादायक बनली आहे . चीनने पाकिस्तानात प्रवेश करून थेट अरबी समुद्रापर्यंत धडक मारली आहे . म्यानमार आणि बांगलादेश यांच्यामार्फत बंगालच्या उपसागरापर्यंत मजल मारण्यातही चीन यशस्वी झाला आहे . हिंदुस्थानच्या दोन्ही बाजूंनी घुसायचे आणि दक्षिणेचा हिंदी महासागर पादाक्रांत करायचा , क्रमाक्रमाने जगातल्या सर्व सागरी मार्गांवर स्वत : चे निरंकुश वर्चस्व उभे करायचे या महत्त्वाकांक्षेने चीन झपाटलेला आहे . चीन पाकिस्तान यांच्यातली युती म्हणजे हिंदुस्थानला विळखा घालणार्‍या आसुरी शक्तींची युती आहे . हा अर्थ संरक्षणमंत्री ऍण्टनी यांनी केलेल्या वक्तव्यातून ध्वनित होत आहे . अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा २०१० च्या दिवाळीत हिंदुस्थानात आले तेव्हा त्यांनी पाकिस्तानचा प्रवास टाळला . एवढेच नव्हे तर हिंदुस्थानच्या भावविश्‍वाचे कौतुक केले . पाकिस्तानने दहशतवादाच्या विरोधात खंबीर भूमिका घ्यावी , असे आवाहन केले . हिंदुस्थाननंतर त्यांनी इंडोनेशिया जपान या देशांचे दौरे केले चीनकडून संयस्त झालेल्या लोकसमूहांना दिलासा दिला . म्हणजे ओसामा बिन लादेनची हत्या करण्यापूर्वीच अमेरिकेने हिंदुस्थान , जपान , इंडोनेशिया अशा देशांशी मैत्रीचे धागे मजबूत केले होते . नेमक्या चीन आणि पाकिस्तान या दोन देशांना वगळून हे मैत्रीचे पाश अमेरिकेने सुदृढ केले होते . आता चीन पाकिस्तान परस्परांच्या हितसंबंधांची राखण करण्यासाठी अधिक सलगी वाढवीत आहेत . हे दोन्ही देश आपले शेजारी आहेत . दोघेही हिंदुस्थानविरोधी कटकारस्थाने करण्यात वाक्बगार आहेत . अशा वायू मंडळात हिंदुस्थानने धीर धैर्य दाखवून आपल्या सरहद्दींचे रक्षण केले पाहिजे हीच काळाची गरज आहे , वर्तमानाची अट आहे . - डॉ . अशोक मोडक ग्रेस ग्रीनवूड ( १८२३ ते १९०४ ) - पहिली महिला वार्ताहार . बैठकीत सुचवली आहे . यामध्ये दुर्गम भागात लढाई करण्यामध्ये प्रशिक्षित असलेली एक वेगळी तुकडी बनवावी , या भागात वायुसेनेची क्षमता वाढवावी , तसेच पायाभूत सुविधांचा विस्तार करावा , अशा सूचना केल्या आहेत . ( भारताची निम्म्याहून अधिक सीमा डोंगरदर्‍यांनी वेढलेली आहे . या हिमालयाच्या रांगांतील प्रदेशात चीनने सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत . अत्याधुनिक उपरकणांची सज्ज असे सैनिकी तळ भारताच्या सीमेवर निर्माण केले आहेत , तसेच अशा भागात लढाई करण्याचे प्रशिक्षणही चीनने त्याच्या सैन्याला खूप पूर्वीपासूनच दिले आहे . खिस्ताब्द १९६२ या वर्षीच्या भारत - चीन युद्धात भारतासह सार्‍या जगाने हे अनुभवले आहे . असे असतांना भारताला आता सैन्याला प्रशिक्षण देण्याचे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे सुचत आहे , ही गोष्ट काँग्रेसचे राज्यकर्ते देशाच्या सुरक्षेविषयी किती असंवेदनशील आहेत , हेच स्पष्ट करते . असे राज्यकर्ते जगात केवळ भारतातच आहेत . ही स्थिती पालटण्यासाठी हिंदुराष्ट्राला पर्याय नाही ! - संपादक ) अमेरिकेनेही चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचे ठरवले आहे . एका अहवालानुसार अमेरिका प्रशांत महासागर परिसरात मानवरहित यानाचा वापर करण्याची शक्यता आहे . तसेच आशियाच्या परिसरात मानवरहित विमाने तैनात करण्याचा विचारही अमेरिकेने चालू केला आहे . पर्फ्युमस , डीओ स्प्रे याने पण . ते सर्व दूर ठेवावे . मी माझा राहिलो तुझी तु राहिली मनी मोरांची रास थिरकत गेली अश्विनीमामी - एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे . कुत्र्यांच्या गळ्यात तसल्या फिता घालतच नाहीत . लेदर किंवा तत्सम पट्टे घालतात . पपीज सोड्लेतर घंटा घालत नाहीत . फिता त्यांच्या गळ्याला करकचून बसण्याची शक्यता आहे . इंद्रजीत - जी , हे बरेचसे वाचकांचा केवढ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो यावर ठरेल . म्हणूनच वाचकांनी प्रतिक्रिया , अनुकूल अथवा प्रतिकूल , नोंदविणे जरुरीचे आहे . त्यात मी सध्या जकार्ताला काम करतो रहातो , त्यामुळे हे वाटते तितके सोपे नाहीं ! बघू पुढे काय होते ते . पिकात सळसळ फुलात दरवळ नदीत खळखळ दिसे आता लहानपणचा वसंत हिरवा कवेत थोडा धरूत मित्रा > > > > मस्तच . . . मक्ता पण छान . . नीरज , टिप्पणी कैसे हटाई जाये यह समझाने के लिए धन्यवाद . देखा तो लगा कि कितना आसान था और क्यों मैं अपने आप समझ नहीं पाया था ! : - ) हाय , झॅक . . . . . खरे तर तुम्ही केव्हाच ' सुरू ' व्हायला हवे होते . टण्या ते शून्याशी संबंधीत नसून पूर्णाशी संबंधीत आहे . व्या दिवशी सकाळी तोरण्यावरील गडफेरीला निघालो . तोरण्याला माच्या आहेत . झुंझार माची आणि बुधला माची . आम्ही आधी झुंझार माचीकड़े निघालो . मंदिरापासून डाव्याबाजूला काही अंतर गेलो की तटबंदी आणि टोकाला बुरुज लागतो . ह्या बुरुजावरुन खालच्या माचीवर उतरायची वाट मोडली आहे . त्या ऐवजी थोड़े मागे डाव्याहाताला खाली उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी लावली होती . त्यावरून खाली उतरलो आणि माचीकड़े वळालो . . श्री . दिक्षित यांच्या ' आम्ही चित्पावन ' या पुस्तकात चित्पावन समाजाचा इतिहास , चालीरीती , स्वभाववैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती आहे . असो , प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता , एखादी कथा , किंवा साहित्यातील , कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? रसिकता ही जन्मजात असते ? विकसीत करावी लागते ? वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच ! ! ! ! नीलकांत , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन , नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला . आता ponting हेच म्हणणार . . . दुसरा पर्याय हि नाही त्याच्या कडे त्या बॅगेत कुठलीही स्फोटकं किंवा काहीही धोकादायक वस्तू सापडल्यानं पथकातल्या माणसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि आपलं साहित्य , आयुधं . घेऊन ते लोक निघून गेले . दोन आणि तीन नंबरवरच्या गर्दीचीही पांगापांग झाली . जितनी भी थी बट गयी जमीन अब तो बस आसमान बाकी है भोसे - नृसिंहवाडी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भोसे ( ता . मंगळवेढा ) येथील भाविकांची जीप झाडावर आदळून झालेल्या अपघातात सुरेश गोविंद भोसले ( वय 30 ) यांचा मृत्यू झाला . अन्य सहा जण जखमी झाले . सांगोला - मिरज रस्त्यावरती सोनी भोसे फाट्याजवळ काल मध्यरात्री हा अपघात झाला . गोविंद भोसले महाराज यांचा मुलगा सुरेश भोसले यांच्यासह चंद्रकांत पाटील , सुरेश काटकर , हरिदास निकम , सचिन निकम , चमन भोसले , घाटेमामा आदी सात जण काल संध्याकाळी स्नानासाठी देवदर्शनासाठी नृसिंहवाडीकडे ( एमएच 13 4454 ) जीपमधून जात असताना सोनी भोसे फाट्याजवळ अरुंद पुलावरून जाताना चालकाचा ताबा सुटल्याने जीप पुलाशेजारील झाडीत झाडावरती आदळल्याने झाडाचे खोड काच फोडून सुरेश भोसले यांच्या छातीत घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त केला . आज सकाळी अकरा वाजता भोसे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात सुरेश भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . याप्रसंगी भोसे , हुन्नुर , सलगर , चिक्कळगी , मारोळी , शिरनांदगी , मंगळवेढा , पंढरपूर , रड्डे आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते . आणि काही चौकटी बनवायच्या असतील तर हेच पुन्हा करावे . आणि शेवटी तयार झालेल्या साहित्य प्रकाराची चाचणी करावी . राहुल देशपांडेचे गाणे ऐकावे , तो किती कुठे कसे पैसे कमावतो आहे वगैरे वगैरे भानगड कामाची नाही . तेच सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटचे . तेच रहमानच्या , शंकर महादेवनच्या संगीताचे , आमीर खानच्या सिनेमाचे . त्या सोबत चंद्रमोहन कुलकर्णी , राजू देशपांडे आणि माधुरी पुरंदरे यांनी काढलेली मराठी बालपुस्तकांतलीही काही देखणी चित्रं प्रदर्शनात आहेत . चित्रपटात आत्महत्येची नव्हे , कृतिशून्य शासनाची , कृषिमंत्र्यांची , राजकारण्यांची , प्रसारमाध्यमांची खिल्ली उडवली आहे . मानांकनांमधे गुगलचा नेक्सस - जरी अग्रभागी होता , तरी तो अधिकृतरित्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने विक्रीपश्चात सेवा मिळाली नसती‌ , आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रू . २५००० चा केवळ हॅन्डसेट . . . अगं निंबुडे , त्या आडोला भेटायला ठरवण्यात आलेलं गेट टुगेदर . तू डोंबल्यात रहातेस ? स्वता सुपा भागातील असल्याने . . एका माळवदाच्या घरात राहत असल्याने आर्थिक चनचन म्हणजे काय हे मुटे म्हणत आहेत हे लक्षात येते आहे . स्वताच्या शेतातील पालापाचोळा दूर करायाला ही स्वताच्याच पैश्यातून खर्च करवा लागतोय अआणी उत्पन्न खर्र्चा पेक्षा कमी . . . पण या बाबतीत जोड धंदा करता येतो हे ही माहीती पाहिजे . . बाद में 13 - , फिरोजशाह रोड स्थित पार्टी कार्यालय में श्रद्धांजलि समारोह का आयोजन किया गया , जिसमें वक्ताओं ने चैधरी साहब के जीवन के विभिन्न पहलुओं पर प्रकाश डाला तथा उनके जीवन से पे्ररणा ग्रहण करने की अपील की गुलाबी पेरू ही शुद्ध फसवणूक आहे तो गोड लागत नाही . अश्विनी , आंबोलीला ये गुलाबी पेरू खायला . परत सफेद पेरुंकडे बघणारही नाहीस तु . कविता , अभिनंदन तुझं आणि सगळ्या चमुचं . मी भारतात असले तर लेकाला घेऊन नक्की येइन पुढच्या ट्रेकला फक्त ४०० उरलेत ? मला नाही खरे वाटत . कोकणात भरपुर आहेत . माझ्या मुलीची शाळा डोंगरावर आहे . तिथे यांची भरपुर पिल्ले तिने पाहिलीत . १९९० अनपेक्षित अशोक सराफ १९९० आमच्यासारखे आम्हीच अशोक सराफ १९९० आमच्यासारखे आम्हीच सचिन १९९० धडाकेबाज लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत / गंगाराम १९९१ गोडी गुलाबी रेखा राव १९९१ मुंबई ते मॉरिशस वर्षा उसगावकर भारती / आरती चिंगी , कष्टर्ड ला अंड्याचा वास येतो , म्हणून आईने घरात आणू पण नसते दिले , श्रावणात . ३१ डिसेंबर ची पार्टी . ' अरे आज मस्त बसू या . . उद्या काय हापिसात सुट्टी . उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही ! ' ' आज आम्ही के . पी . ला जाणार आहोत . हार्ड रॉक कॅफे ला . फुल धमाल . ' ' आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो . ' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील . . . म्हणजे आमच्या सारखे नसाल तर . आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत . पण एक्झिक्युशन ची वेळ आली कि मात्र , ' अरे , पिझ्झा ऑर्डर करू की ! ' असो . जर तुम्ही teetotaller असाल तर पुढे वाचू नका . नाही ऐकणार ? बरं . मग नका म्हणू , ह्या लेखात आम्हाला उपयोगी अस काहीच नव्हतं . ( आपण डिस्क्लेमर टाकलेला बरा ! ) राष्ट्रकुल स्पर्धेतील डबल ट्रॅप संघात रोंजन आशर नोरिया यांना देशांतर्गत स्पर्धेतील सरस कामगिरीच्या जोरावर संघात स्थान देण्यात आले होते ; पण दोघेही राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकू शकले नव्ह्ते . त्यामुळे संघनिवडीवर जोरदार टीका झाली होती . रोंजनने याची रोंजनने याची भरपाई करताना 186 गुणांसह अव्वल स्थान मिळविले . त्याने अमिरातीच्या शेख अल मक्तोम ( 182 ) आणि कतारचा हमाद अली अल मारी ( 181 ) यांना मागे टाकत हा पराक्रम केला . सांघिक स्पर्धेत रोंजनमुळे भारतास ब्रॉंझ जिंकता आले . रोंजन , आशर नोरिया विक्रम भटनागर या भारतीय संघाने 403 गुणांची कमाई केली , तर चीन ( 414 ) आणि कुवेत ( 407 ) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य जिंकले . असो , भल्या थोरांनी सांगितलयः लिना लिना भिकार चिन्हा . . . पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो | जीव हा कुढतो | वारंवार | | भातृ द्वितीया - इस त्यौहार को भैया दूज भी कहा जाता है इस त्यौहार को लड़कियाँ और महिलाएँ अपने भाइयों को सुख - समृद्धि के लिए कार्तिक शुक्‍ल द्वितीया को मनाती हैं बहन को भाई के प्रति स्नेह और श्रद्धा का भाव दिखने को मिलता है श्रीलंकेचे दहन हा शब्द प्रयोग अत्यंत चुकीचा आहे . सकाळ सारख्या वृत्तपत्राने याचा विचार करायला हवा होता . त्या पेक्षा भारतात इतर अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचारी राजकारणी नेते आणि सरकारी अधिकारी , गरिबी यांचे दहन करा . सकाळ ने या बातमीचे शीर्षक त्वरित बदलावे . ( विशेष : स्वतःला काही बोलायचे असले तर मराठी स्वभाषक व्याकरण शिकल्याशिवाय बोलू शकतो . वरच्या प्रयोजनांत कुठल्या ना कुठल्या बाबतीत शिकणारा दुसर्‍यांच्या शब्दप्रयोगाच्या अधीन असतो . म्हणून ही प्रयोजने पतंजलींनी वेगळी काढली असावीत . दुय्यम प्रयोजनांची यादी पुढे देत आहे . पुढचा भाग असा सुरू होईल - ) खरडफळ्याची सोय ह्या धाग्यावर हलवली आहे का ? लंडन - & nbsp राजघराण्याबद्दल ब्रिटनच्या जनतेला मोठा आदर आहे . राणी एलिझाबेथनंतर कोण राजा व्हावे , या संदर्भातील सर्वेक्षणात प्रिन्स चार्ल्स यांनाच लोकांनी अधिक पसंती दिल्याची बाब उघड झाली आहे . " प्रिन्स चार्ल्स की त्यांचा पुत्र विल्यम राजा व्हावा , ' असा प्रश्‍न विचारण्यात आला होता . त्यामध्ये प्रिन्स चार्ल्स राजे व्हावेत , असा कौल जनतेने दिला आहे . विल्यम यांचा विवाह लवकरच केट मिटलटोन हिच्याबरोबर 29 एप्रिलला होणार आहे . या पार्श्‍वभूमीवर ही चाचपणी करण्यात आली . 45 ते 37 टक्‍के लोकांनी चार्ल्स यांना , तर 41 ते 37 टक्‍के लोकांनी विल्यमला पसंती दाखविली . फश्त आणि कशाsssला एकदम उच्च ! उच्चार एकदम स्पष्ट आहेत वयाच्या मानाने . > > > थोडे अवांतर आहे पण ह्यावर अधिक वाचायला आवडेल . . . फक्त जिल्हे . . कधीची गोष्ट ? १६४६ ? १६६६ ? की १६८० ? खरच विचार करायला लावणारा धागा आहे . बोल बच्चन सगळेच . लोकांच्या नजरेत भराव अस काही भरिव कार्य अजुन तरी नाही घडलं . पण नेते / नट - नट्या / गुंड / भ्रष्टाचारी जो खोर्‍याने पैसा ओढुन देशा बाहेर नेतात त्याचा सुक्ष्म अंश कष्टाच्या कमाईने गेली काही वर्ष परत भारतात धाडतोय . ह्यात माझा स्वार्थच जास्त आहे हे कबुल . पण मझ्या सारखे अनेक जण हौद से जो गयी वो बुंद से आणण्यात हात भार लावताहेत . शंकराचार्य मंदिर म्हणजे आदि शंकाराचार्यांचे मंदिर असा बर्‍याच जणांचा समज आहे . तसे नाही आहे . हे शंकराचे मंदिर आहे . शंकराचार्य मंदिर भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असावे . असे म्हणतात इसवीसनापुर्वी २५०० वर्षे हे मंदिर बांधले गेले आणि वेळोवेळी त्याचा जीर्णोद्धार झाला . एक आख्यायिका अशीही आहे की भीमाने हे मंदिर बांधले . काही लोकांच्या मते हे मंदिर इसवीसनापुर्वी ५०० वर्षे बांधले गेले . खरेखोटे तो शंभुनाथ जाणे . पुर्वी हे मंदिर ज्येष्ठेष्वराचे मंदिर म्हणुन प्रसिद्ध होते . नंतर आदि शंकराचार्यांनी इथेच तपस्या केली आणि त्यांना शंकराने दृष्टांत दिला म्हणुन हे मंदिर शंकराचार्य मंदिर म्हणुन प्रसिद्ध झाले . अरे वा ! लहानपणी ही कविता अनेकदा म्हटली आहे . आज त्याचे विश्लेषण वाचून आनंद झाला धन्यवाद ! माझ्या जुन्या नोंदवहीत मिळालेली राशी + चरण + नक्षत्र यांची एक यादी - जानेवारी २००२ ते ३१ मे २००९ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात विविध कारणामुळे २५२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या . त्यापैकी फक्त आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली . मृत्यूनंतर दिल्या जाणार्‍या मदतीत फक्त पाचच आत्महत्या काय त्या बसल्या . उरलेल्या शेतकर्‍यांना शासनाने आत्महत्यांच्या वर्गवारीत विभागून टाकले आणि त्यांना दिली जाणारी मदतही नाकारली . कर्जबाजारीपणा नापिकीमुळे ७७ शेतकरी आत्महत्या झाल्या . यात कर्जबाजारीपणामुळे ५८ तर नापिकीमुळे १९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली . शासनाने शेतकर्‍यांच्या आत्महत्यामागच्या कारणाचा शोध घेतला असता आजारपणामुळे ३७ , व्यसनाधीनतेमुळे २६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे . आत्महत्यांमागचे निश्चित कारण कळू शकले नाही . तर आत्महत्या केलेले २५ जण शेतकरी नव्हते , असे नमूद केले आहे . अपघात आणि बेरोजगारीला कंटाळून प्रत्येकी , कौटुंबिक कारणांमुळे १२ आणि इतर कारणांमुळे ३६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली . या प्रकरणांपैकी २००७ चे , २००८ ची २६ २००९ ची अशी एकूण ३२ प्रकरणे प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले . नागपूर जिल्ह्यात २००६ साली सर्वाधिक ७३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली . २००२ मध्ये , २००३ मध्ये , २००४ मध्ये २१ , २००५ मध्ये १५ , २००७ मध्ये ६५ , २००८ मध्ये ६४ २००९ मध्ये शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले . २५२ पैकी शेतकरी आत्महत्या प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली तर उर्वरित प्रकरणांपैकी जिल्हा निवड समितीने पुनर्विलोकनानंतर ७२ प्रकरणे मदतीस पात्र ठरवली तर १४३ प्रकरणे अपात्र ठरल्याची माहिती मिळाली आहे . मदतीस पात्र ठरलेल्या प्रकरणी ७७ लाख रुपये वाटण्यात आले . यामध्ये २००२ मध्ये , २००३ मध्ये , २००४ मध्ये १० , २००५ मध्ये , २००६ मध्ये २९ , २००७ मध्ये २१ , २००८ मध्ये लाख रुपये मदत करण्यात आली . २००९ मध्ये एकाही कुटुंबास मदत करण्यात आली नाही , असे सूत्रांनी स्पष्ट केले . मनोसामाजिक कार्यकर्त्या श्रीमती देशपांडे म्हणाल्या , कोणत्याही इस्पितळातून रुग्णाने बरे होऊन पुन्हा आपल्या आप्तांसोबत जावे अशी अपेक्षा असते . परंतु मनोरुग्णांबाबत परिस्थिती बदलते . दवाखान्यात रुग्ण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असतात . परंतु घरी ते शक्य होत नाही . कुुटुंबातील मुलांच्या परीक्षा , इतर कार्यव्यवधाने तसेच आजूबाजूच्या लोकांचा दबाव यामुळे रुग्णाला घरी नेण्यात दिरंगाई होते . रुग्णालय हे आश्रम नसून उपचार केंद्र आहे . रुग्णाला घरची आठवण येत असते . अनेक रुग्ण घरी जाण्यासाठी विनवण्या करतात . अनेकविध कारणांनी रुग्णाला सांभाळणे कठीण , क्लेशदायक असले तरी , नातेवाइकांनी समाजाने सहानुभूतीने विचार केल्यास या व्यक्ती समाजात ताठ मानेने जगू शकतील . अरे ती सिंहीण इतकी खूश दिसतेय . . च्यामारी तो सिंह आमचा ऍडव्हायजर व्हायला हवा . . मंत्रीमहोदयांनी हॉलमध्ये बसलेल्या पी . . कडे पहाताच दात काढले , " बोला , पी . . काय म्हणतेय जनता ? " पी . . ने देखील बत्तिशी दाखवली , " हाणा म्हणतेय . " मंत्रीमहोदय दचकले , " काय ? " पी . . ने घसरलेली जीभ सावरली , " आणा म्हणतेय . साहेब हरवलेत त्यांना शोधून आणा म्हणतेय . " मंत्रीमहोदयांनी सोफ्यात बसकण मारली , " कोण म्हणतो आम्ही हरवलोय ? " पी . . समोर वाकला , " कामात हो . पाच वर्षे वॊर्डात फ़िरले नाही म्हणजे हरवले असं नाही म्हणत कोणी . " मंत्रीमहोदयांनी मान हलवून समोरची तपकिरीची डबी उचलली , " अरे मग , आम्ही काय रिकामे आहोत काय ? " पी . . ने तत्परतेने चिमूट पुढे केली . तसे मंत्रीमहोदय मागे सरले . चिमूटभर तपकीर आपल्याच नाकात कोंबतील या भीतीने . पण नुसतं बोट लावून पी . . पुन्हा उभे राहीले , " तर . . तर . . किती कामं . याला हात जोड , त्याला हात जोड . याच्या पाया पड , त्याच्या पाया पड , इथे नाक घास , तिथे घास . " मंत्रीमहोदयांची नाकाकडे जाणारी चिमूट थांबली , " पी . . , काय बोलताय काय तुम्ही ? " पी . . ने जीभ चावली , " परवा विठोबासमोर नाक नाय घासलत का ? घासल ना ? मग मी काय वेगळं बोललो का ? " पुन्हा बाजी सावरून पी . . उभे राहीले . मंत्रीमहोदयांनी चिमूट नाकात कोंबली , " तेही खरयं म्हण . लोकांसाठी साकडं घालावं लागतं देवाला . त्यात सोळा सोळा तास . . " ताबडतोब एक शिंक ' शिरल्या तपकीरीला जागली ' आणि बाहेर पडली . पी . . तातडीने " झोपा काढायाच्या . " म्हणत वाक्य पुर्ण केले . मंत्रीमहोदयांनी शिंकेतून स्वतःला सावरलं . " कोण मी ? " पी . . ना आपला गाढवपणा कळला . " लोकांनी . . . लोकांनी वर नाव ठेवायची तुम्हाला . पटत नाय ते आपल्याला . " मंत्रीमहोदय पुन्हा शिंकले . मंत्रीमहोदयांनी मान डोलावली . " करावं लागत सगळं . परवा सलूनचं उद्घाटन , काल शौचालयाचं उद्घाटन , कधी गल्लीत सत्कार , कधी चावडीत सत्कार . . " " कधी बाटली कधी बाई . . " पी . . ने ती ' कधी . . कधी ' ची गाडी पकडली . मंत्रीमहोदय चिडले . एक जबरदस्त शिंक हासडून ते ओरडले , " पी . . , काय बोलताय काय तुम्ही ? " पी . . चटदिशी मागे सरले . अंगावर काही उडू नये म्हणून . " बाटली नसते का हातात ? बिसलरीची . एवढा काम करणारा माणूस . तहान लागल्यावर करणार काय ? पिणार ना ? " त्यांनी पुन्हा उचललेली जीभ टाळ्याला लावणं टाळलं . मंत्रीमहोदय आता सौम्य शिंकले , " आणि बाईचं काय ? " पी . . पुढे सरले आणि हळूच बोलले , " कोणत्या बाईचं ? " मंत्रीमहोदय फिस्करले . " मघाशी बोललात ते ? " पी . . मागे सरले . चेहर्‍यावर उडालेले थुंकीचे थेंब त्यांनी शिताफीने टाळली . " ते . . . बाई म्हंजे बाईसाहेबांबद्द्ल बोलत होतो . आपली बायको . . . " येणारी शिंक थांबवण्याच्या नादात मंत्रीमहोदय इतकच बोलले . " आपली ? " आपली हो . . . म्हणजे तुमची . आदराने बोललो . सवय नाही का तुम्हाला आदराची ? " मंत्रीमहोदयांनी शेवटी एकदाचं रुमालाने नाक पुसलं . " ठीक आहे . " त्यांनी पी . . ला खूण केली . पी . . आता समोरच्या खुर्चीत बसला . " पण हे बेस तुमचं . एका बाजूला बकूळाबाई आणि दुसर्‍या बाजूला शेवंताबाई . दोन्ही बाजूला फ़ुलं . पण वास मात्र वेगळा - वेगळा . " मंत्रीमहोदयांनी रुमाल एका बाजूला उडवत पी . . कडे पाहील . " पण तुम्ही कशाला कुत्र्यासारखा वास काढताय ? " पी . . लाचारीने हसला . " कुत्र्या . . . . " मंत्रीमहोदयांनी त्यांच्याकडे नजर वळवली . " . . . . चा वास नाही हो . वास म्हणजे निवास . घर . " मंत्रीमहोदयांनी मागे नजर टाकली . " हळु बोला . भिंतीना कान असतात . " पी . . पुढे सरले . " काळजी नको . इथे नुसतेच पडदे आहेत . " मंत्रीमहोदय पी . . जवळ येताच बोलले . " पी . . शेवंतावरून आठवलं , आमच्या त्या फ़ुलसाईज फ़ोटोचं काय झालं ? " " तयार आहे , रेडी . लावायचाय ? " पी . . तोंड जास्त जवळ आणत बोलले . मंत्रीमहोदय मागे सरले . " काय ? " पी . . आता खुर्चीवरून पडण्याच्या बेतात आले , " फ़ोटो कुठल्या भिंतीला लावायचाय ते सांगा . " मंत्रीमहोदयांनी पुन्हा मागे नजर टाकत त्यांच्या कानाजवळ तोंड नेल . " शेवंताकडे पोचता करा . मग बघू . " " करतो . बरेच दिवस झाले बाईंना ऐकून . " पी . . ने आपलं तोंड त्यांच्या कानाजवळ नेलं . " ती काय लावणी करणार आहे तुमच्यासाठी ? " कानात भुणभुण झाल्याबरोबर मंत्रीमहोदयांनी कान झाडला . पी . . ने वासला . " हो काय ? अजून करतात काय ? " मंत्रीमहोदय तसे चिडले . " पी . . शुद्धीवर आहात ना ? " पी . . लाचारीने हसले . हसू लाळ गळावी तसं गळलं . " दिवसा असतो साहेब . पण तुम्ही महान आहात साहेब . सरकार आजकाल तमासगीरांना विचारतही नाही . पण तुम्ही बाईंना घर दिलत , दार दिलत , साडी दिलीत , चोळी दिलीत , . . . " " बस . जास्त डिटेलमध्ये जाऊ नका . " मंत्रीमहोदयांना ते दिलेल्या वस्तूंची यादी वाचतील याची भीती वाटली . " फ़ोटो पोचता करा . " पी . . आता गुडघ्यावरच आले , " करतो . पण एक अडचण आहे . " मंत्रीमहोदय दचकले . " तुम्हाला ? ? ? " पी . . गुडघ्यावरच माग हटले . " हो . . . तशी अडचण नाही . प्रोब्लेम आहे . " मंत्रीमहोदय स्पष्टीकरणावर खुष झाले . एखाद्या महाराजाने कंठा बहाल करावा असा आव आणत ते बोलले . " बोला काय अडचण आहे ? " " माझ्या भाच्याला सरपंच व्हायचय . " पी . . ने घोडे दामटले . " करू की . किती शिकलाय ? " मंत्रीमहोदयांना स्वतःचे शाळेतले दिवस आठवले . शिक्षणाचा विषय निघाला की त्यांना ते हमखास आठवत . चौथीच्या पुढे ते गेलेच नव्हते ना . " नको ते सगळ शिकलाय . शिक्षणाचं म्हणालं तर शाळेच्या गेटवर जाऊन आलाय . " पी . . च्या भाच्याची शैक्षणिक हद्द लक्षात येताच मंत्री महोदय आपण त्यापेक्षा जास्तच शिकलोय या वास्तवाने सुखावले . " असू द्या . त्याने काय होतयं ? ' शिक्षणाच्या आयचा घो ' भजा बोलला ना परवा . " " भजा ? " " भरत जाधव . बरं , दुसरी काही क्वालिफ़िकेशन ? " " खायला काळ आणि भुईला भार . " पी . एं . ने अचुक मुल्यमापन सांगितलं . " बघू मग . " हे प्रकरण आपल्या झेपायचं नाही हे मंत्रीमहोदयांच्या लक्षात आलं . " फ़ोटो पोचता करा . " " मग त्याला सांगू तो सरपंच होणार म्हणून . " पी . . ची सुई अजून त्याच ठेक्यावर अडकली होती . " बघू नंतर . आधी फ़ोटो पोचता करा . " दोन्ही पाय लांब ताणत मंत्रीमहोदयांनी आळस दिला . " त्याच काय आहे साहेब , फ़ोटोच माझ्या भाच्याकडे आहे . " पी . . लाथा लागू नयेत म्हणून बरेच लांब सरले . " मग ? " जांभई आवरत मंत्रीमहोदय उत्तरले . " तो म्हणतोय , आधी सरपंच करा नाहीतर . . . " पी . . अजून दोन पावलं लांब झाले . " नाहीतर . . . " मंत्रीमहोदयांच्या मेंदूत घंटा वाजली . पाय जवळ ओढून ते पुढे सरले . " शेवंताबाईचा आणि तुमचा फ़ोटो , बकुळाबाईंच्या पत्त्यावर पोचता करीन म्हणतोय . " सोफा मागच्या मागे सरला आणि मंत्रीमहोदय सोफ्यातून खाली घसरले . हातभर लांब असलेल्या पी . . ने आपला शासकीय हात मदतीसाठी पुढे केला . तो हात धरावा की टाळावा या विचारात मंत्रीमहोदय तिथेच बसून राहीले . गंधर्वांच्या नाटकांना आलेली आणि पहिल्या रांगांत बसलेली प्रेक्षकमंडळी ठेवणीतले कपडे - दागिने घालून , बग्ग्यांमधून वगैरे येणारी , गंधर्वांच्या उच्चभ्रू , लब्धप्रतिष्ठित चाहत्यांपैकीच असावीत हा आग्रह तरी कश्यासाठी असावा बुवा ? गंधर्व काय फक्त उच्चभ्रु लब्धप्रतिष्ठितांचीच मक्तेदारी होते ? अन त्याकाळी किती उच्चभ्रु , लब्धप्रतिष्ठित नाटकाला जायला ठेवणीतले कपडे - दागिने घालायचे हे तरी कुणी पाहिलय ? की कुणीतरी काहीतरी आवडलं म्हणलं म्हणुन उगीचच त्याला नावं ठेवायची ? हिंदुस्थानला पोहोचल्यावर त्याला भेटला तो फक्त त्याचा भूतकाळ ! " मला दिल्लीला जायचे होते पण मी ते धाडस नाही करु शकलो " मग त्याने सरळ ओमानला जाणारे गलबत पकडले . यानंतर बहुदा इब्न बतूतला जुझ्झीला ते सगळे परत सांगायचा कंटाळा आला असावा किंवा कहाणी संपत आल्यावर जसा एक प्रकारचा अलिप्तपणा येओ तसा त्याला आला असावा . कारण चीन - बगदाद - दमास्कस - कैरो - मक्का ( चौथ्यावेळी हाज ) हे वर्णन त्याने फार थोड्या पानात उरकले आहे . याच थोड्या पानात रिहालामधील काही अंगावर काटा आणणारी भयंकर वर्णने आहेत . ( भारतात स्वाईन फ्ल्यूने २७ माणसे मेल्यावर जो गोंधळ माजला त्याच्या पार्श्वभूमीवर तेव्हा काय झाले असेल याची कल्पना येते . ) तो काळ अलेप्पीतील १३४८ च्या वसंत ऋतूचा शेवट होता . तेथे त्याला गाझामधे प्लेगची लागण झाली आहे ही बातमी कळली आणि दररोज १००० माणसे मरत होती . प्लेगची तीव्रता ही रोज किती माणसे मरत होती यावर मोजली जाण्याचे ते दि वस होते . त्या प्लेगचे ऑंखो देखा हाल त्याच्या शब्दात - क्लोज्ड बुक्स टेस्टमध्ये पुस्तकातील पाठांशी संबंधितच प्रश्न विचारले जात . अवांतर प्रश्न सहसा नसत . कृष्णांची फस ( ) लेली भेट आग्रापरिषदेच्या विचक्यातील संदर्भ ( किंबहुना साधर्म्य ) केवळ याच लेखात नाहि तर अगदी आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखातही आहे . आयुष्यातल्या सर्वात बेहतरीन रात्रीला ' रात की रात ' साहिरनेच म्हणावं . साहिरचे शब्द अजब होते . जादूभरे होते . नजरेतली कश्म्कश व्यक्त करत ती त्याच्याकडे व्याकूळ नजरेनी पहात असते . पण आता ती परकी झालेली असते . अशावेळी साहिरच्या शब्दांतला तो तिच्या त्या नजरेला काय सुंदर शब्द वापरतो . . भाऊ , > > * रत्नागिरी - चिपळूण भागात या मासळीला " रेणव्या " म्हणतात ; * बाजारातून घेताना मध्यम आकाराच्या घ्याव्या ; फार मोठ्या असतात त्या चवीत मार खातात ; < < < जनतेने मोठ्या विश्वासाने मोदींना निवडून दिले आहे . त्यांची यापुढची वाटचाल हा विश्वास सार्थ ठरवणारी होवो ही सदिच्छा ! हीच मोहीम पुढे विमानाला वाचवल्यानंतर डेव्हील्स स्केअरवर राबवण्यात येणार होती . म्हणती मजला उदास का तू म्हणती मजला भकास का तू भकास आणि उदास चेहरा असाच दिसतो पाहता वर - वर ना मी करतो . . . . . " सांस्कृतिक क्रांती " यशस्वी केल्यानंतर कम्युनिस्ट सरकारने वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा म्हणून १९७९ पासून ' एक कुटुंब एक मूल ' योजना सक्तीने राबावावायास सुरुवात केली . त्यामुळे एका पेक्षा जास्त असणारी बालके बेकायदेशीर ठरत असल्यामुळे लोकांनी मुलगा होइपर्यन्तच्या सर्व बालिकांना टाकून देणेच पसंत केले . चंद्रशेखर महाजन & nbsp - सकाळ वृत्तसेवा नागपूर - & nbsp गेल्या 23 वर्षांपासून काम सुरू झालेल्या राष्ट्रीय प्रकल्प दर्जाच्या गोसेखुर्दच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन " संथ ' गतीने सुरू आहे . चांगल्या सुविधा नसल्याने विस्थापित झालेल्या , परंतु नव्या गावठाणांत सुविधांअभावी राहायला गेलेल्या कुटुंबांना गावातून हुसकावून लावण्यासाठी आता शासनाने अतिशय खालच्या स्तरावरील युक्‍त्या लढविण्यास सुरवात केली आहे . यातील एक उदारण हे भिवापूर तालुक्‍यातील घाटउमरीचे म्हणता येईल . तहसीलदाराने घाटउमरी येथील वीजपुरवठा बंद करून गावकऱ्यांना 15 दिवस अंधारात ठेवले हुसकावण्याचे प्रयत्न केले . हैदराबाद - अर्ध्याहून जास्त सदस्यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या दुर्मिळ परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आज आंध्र प्रदेश विधानसभा संस्थगित करण्यात आली . रायलसीमा आणि आंध्र या तेलंगणव्यतिरिक्त भागातील सदस्यांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला . सदस्यांनी " जय युनायटेड आंध्र ' अशा घोषणा दिल्या . गोंधळ वाढल्याने कामकाज तहकूब करण्यात आले . 15 मिनिटांच्या अवकाशानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले असता घोषणाबाजीला पुन्हा सुरवात झाली . त्याला " जय तेलंगण ' अशा घोषणांनी प्रत्युत्तर देण्यात आले . परिस्थिती पाहून अध्यक्ष किरणकुमार रेड्डी यांनी केलेल्या सूचनेनुसार संसदीय कामकाज खात्याचे कार्यभार असलेले महसूलमंत्री दर्मना प्रसाद राव यांनी सभागृह संस्थगित ठेवण्याचा ठराव मांडला . त्यानंतर अध्यक्षांनी सभागृह संस्थगित केले . सभागृहाचे कामकाज 23 डिसेंबरला पुन्हा सुरू होईल . संस्थगित अधिवेशनात कोणतेही कामकाज झालेले नाही . याआधी 1969 , 1972 1979 मध्ये निर्धारित काळ पूर्ण होण्याआधी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते . धन्यवाद ! सिंडरेला , इतका विचार केला नाहीस तरी चालेल नीरजा , सांता फे चं ओपेरा थिएटर . . . अगदी अगदी . . माझ्याकडेपण असेल एखादा फोटो , पहायला हवं ! १२ जुलैला पूर आला , लोक कसे सावरणार , रात्री पुणं नीट झोपलं सुद्धा नाही , सकाळी १३ जुलैला बाहेर सगळा आरडाओरडा सुरू झाला , खडकवासला धरण फुटल्याबद्दल . लोक आधीच घाबरलेले त्यात ही बातमी , सगळेजण जे हातात मिळेल ते घेऊन पळू लागले , कोणी पर्वतीवर गेले , कोणी लहान मुलांना घेऊन उंच इमारतीवर गेले , घराला कुलूप सुद्धा लावण्यासाठी लोक थांबले नाहीत . त्यावेळेस फोनची इतकी सुविधा नव्हती , म्हणून काही कळत नसे . सर्वजण आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत होता . पण जसजसा वेळ जाऊ लागला , पाणी कोठे दिसेना , कारण लोकांत चर्चा असे इथपर्यंत पाणी आलंय , तिथपर्यंत पाणी आलंय , पण दुपार झाली तरी पाणी कोठे दिसेना , हळूहळू लक्षात यायला लागले की , ही अफवा होती , म्हणून लोक घरी परतू लागले , तर काय पाहतात . त्यांची घरे चोर , दरोडेखोरांनी लुटली होती , पुरापेक्षाही हा महाभयंकर हाहाःकार होता , लोकांच्या भावनांशी चोरांनी अफवा उठवून खेळ केला होता . पंडित भीमसेन जोशी ह्यांनी आपले सारे आयुष्य फक्त संगीताची साधना केली आणि ह्याच साधनेतून त्यांनी लाखो संगीतकारांचे आयुष्य घडवले . हा लाख मोलाचा हिरा आता भारताने गमावला . खेळण्यांच्या या लायब्ररीत शून्य ते 12 वर्षांपर्यंच्या मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळेल , अशा पद्धतीची खेळणी ठेवण्यात आलेली आहेत . पुस्तकांच्या लायब्ररीप्रमाणेच या लायब्ररीचे ठराविक शुल्क भरून सभासद होता येते . सभासद झालेल्या मुलास त्याच्या आवडीप्रमाणे रोज एक खेळणी आणि पुस्तक घरी नेऊन खेळता येते . प्राजक्ता या होमिओपॅथी डॉक्‍टर , तर सचिन बालमानसतज्ज्ञ . हे दांपत्य काही काळ पुण्याला होते . नाशिकला आल्यावर लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात काय करता येईल ? या विचाराने " किडस्‌ लायब्ररी ' ची निर्मिती झाली . यासंदर्भात संचालिका डॉ . प्राजक्ता म्हणाल्या , " येथील खेळणी मनोरंजनात्मक नाही . बाजारात अनेक प्रकारची मनोरंजन करणारी खेळणी मिळते . आम्ही मात्र मुलांच्या मानसशास्त्राचा बारकाव्याने विचार करून ही खेळणी निवडली आहे . त्यासाठी भारतभर फिरून ती जमा केलेली आहे . ' ' सचिन जोशी म्हणाले , " " लहान मुलांना कोणतीही खेळणी तीन - चार दिवसांपेक्षा जास्त आवडत नाही . त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला नवी खेळणी घेऊन देणे सर्वच पालकांना शक्‍य नसते . अशा पालकांसाठी लायब्ररीचा योग्य पर्याय आहे . खेळता खेळता शिक्षणाचा उद्देश या खेळण्यांमधून पूर्ण होतो . ' ' सहलीचा पहिला दिवस तरी सत्कारणी लागला होता . दुस - या दिवशीचं वेळापत्रक अगदी भरगच्च होतं . फुरानोजवळची काही ठिकाणं पाहून रात्री मुक्कामासाठी - याच लांबच्या आबाशिरी गावात पोचायचं होतं . सकाळी लवकर नाश्ता करुन पेन्शनच्या काकांचा निरोप घेऊन पुढे निघालो . सर्वात चांगली जनहित याचिका आहे . नकारात्मक मतदानाचा अधिकार हवाच ॐकार , फोटो फारच छान आहेत . आम्ही पण त्या कॅनॉल मधून खूप भटकून आलो होतो , त्याची आठवण झाली . ही भाजी बघुन मला ती लाजाळुसारखी वाटत्ये . हेवे लाजाळुच नाहीयेना ? लसुण घालून कधी केली नव्हती ही भाजी आता करुन बघते . असा भयप्रद आवाज छातीत शिरला . पाठोपाठ ` भुफ ' असा आणि पंख फडफडल्यासारखा आवाज आला . . या अनपेक्षित आवाजानं हृदयात एकदम धस्स झालं . अचानक धडधड वाढली . छाती चांगलीच धडधडायला लागली होती . माझ्या पुढ्यात कान फडफडवत एक कुत्रं येऊन उभं राहीलं . माझं आपादमस्तक निरीक्षण करत मी किती घाबरलोय याचा ते अंदाज घेत होतं . आपल्या पराक्रमाचा बहुधा त्याला आनंद होत असावा . मला चांगलाच धक्का बसलेला दिसून आला असणार बेट्याला . . . ! त्याच्या या यशानंतर आता माझ्याकडे पहात त्याचा गुर्र असा आवाज सुरू झाला होता . या जगात फक्त एकच धर्म सनातन आहे तो म्हणजे हिंदू धर्म . याला फार पुरातन परंपरा आहे . हिंदू धर्माला चार वेद , भगवद्‌गीता , रामायण , महाभारत यांची शिकवण आहे . या ग्रंथांनी मनुष्याने आयुष्यात कसे वागावे , मानवधर्म म्हणजे काय , त्याचे पालन कसे करावे याबद्धल सविस्तर सांगितले आहे . संपूर्ण आयुष्याचे , ब्रह्मचर्याश्रम , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , आणि संन्यासाश्रम अशा चार आश्रमात भाग पाडून , त्या त्या वेळेसची आदर्श जीवनपद्धती हिन्दू ऋषी मुनींनी , धर्म शास्त्रकारांनी , थोर मोठ्या संतांनी , जुन्या विचारवंतांनी लिहून ठेवली आहे , आणि ती इतकी परिपूर्ण आहे कि बाकी सर्व त्या समोर गौण आहे . मी पाहिलेलं ते चहाचं थारोळं आणि तो सांडल्यावर सगळ्यांनी फरफरा बाजूला ओढलेल्या खुर्च्या . सन्त तुकाराम हे सार्‍या महाराष्ट्राचे ( खरे तर सार्‍या मानवजातीचे ) होते . असे असताना त्यान्चे दहावे वन्शज असणे या एकाच भान्डवलावर दुकान चालवणार्‍याना असले काहीतरी करून आपले महत्व दाखविणे जरुरिचे वाटते . श्री गोखले यांना हा अभिनयाचा वारसा समाजापर्यंत पोहोचावा असे वाटते . त्यासाठी ते पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जात असतात . कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं बुडिविती त्याचा कधी करिती ना घोरं तुला टाळून जाणार्‍याला आडवायला शीक घेतलेली कर्जं सारी बुडवायला शीक गीतः योगेश्वर अभ्यंकर गायिका : माणिक वर्मा संगीतकारः श्रीनिवास खळे तसेच पुढच्या टप्प्यात उपक्रमच्या रचनेत / बांधणीत काही बदल योजिले आहेत . त्यासबंधाने काही सूचना , मते असल्यास तीही कळवावीत . शितल , आपले मनापासून आभार . अजूनही असेच कायदेविषयक लेखन येऊ द्या प्लीज . . ! कोल्हापूर : वीजपुरवठा खंडित झाला . . . ट्रान्सफॉर्मर जळाला . . . . नवीन कनेक्‍शन्स आणि भारनियमन कसे कमी होईल , याच कामांत व्यग्र असणारे हे अभियंते . वीज कोसळली . पुराने गावाला वेढा घातला . अचानक मोठा अपघात झाला की प्रसंगी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीही ते इमान - इतबारे कार्यरत असतात . वीज वितरण कंपनीतील याच अभियंत्यांच्या सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने आज पंचगंगा घाटाची स्वच्छता केली . संपूर्ण जिल्हाभरात या असोसिएशनचे तीनशेहून अधिक सभासद आहेत . शहरातील पन्नासहून अधिक सभासद या मोहिमेत सहभागी झाले . व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे , " सकाळ ' कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांच्यासह त्यांनी दीड तासाहून अधिक काळ मोहीम राबवून घाटाची स्वच्छता केली . असोसिएशनचे सुनील जगताप , आर . एल . हजारे , डी . पी . पाटील , संजय पाटील , विनायक पाटील , श्री . बार्शीकर , विक्रांत सपाटे , धर्मराज काशीदकर , एन . के . ताडे , प्रसाद दिवाण , अजित अस्वले , श्री . भगाटे , सुकुमार चौगले , अभय साळोखे , संजय जोशी , उत्कर्ष पोवार , सुजय जोशी , संदीप पाटील , श्री . मांगलेकर , परीक्षित वडगावे , अमित शिंदे , प्रनेश बुलबुले , पंडित सुतार , के . डी . माने , श्री . मांडके , आर . पी . मोहिते , श्री . शिसाळ , श्री . पाटणकर , श्री . यादव , विलास जाधव , एस . आर . घाटे , विजय पाटील , रणजित पाटील , जी . बी . वरपे , बी . . भोळे , डी . बी . भोसले , के . जी . घाटे , एम . जे . आंबी , बी . जे . देसाई , सुरेंद्र उनाळे , . बी . बार्शीकर आदींचा मोहिमेत सहभाग होता . " सकाळ ' चे मुख्य बातमीदार सुधाकर काशीद यांनी मोहिमेचा उद्देश सांगितला . " सकाळ ' ने पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आवश्‍यक जनजागृती मोठ्या प्रमाणावर राबवली ; पण घाटावर निर्माल्य आणि विविध कचरा टाकण्यासाठी येणाऱ्यांत शेवटपर्यंत " पंचगंगा आपली जीवनदायिनी आहे . तिला स्वच्छ ठेवू या ' असा विचार रुजवण्यासाठी घाटावर असोसिएशनच्या वतीने जनजागृती फलक उभारणार असल्याचे या वेळी सुनील जगताप , आर . एल . हजारे , डी . पी . पाटील यांनी सांगितले . मानापमान - माते , तुला हे कधी समजलं आहे की लहान मुलांच्या मनातही त्यांचे स्वतंत्र विचार , कल्पना असतात . डोस पाजणारे कोणालाच आवडत नाहीत आणि म्हणूनच चुकूनसुद्धा डोस पाजायचा आव आणायचा नसतो . परवाच कोंबडी खायची इच्छा झाली बायको वेंतागून म्हणाली : आता पुरे कोंबडी - बिम्बडी तुमच्या पेन्शनमध्ये कोथिंबीर तरी येईल का . . . ? सगळे पेंसे कोंबडी खाण्यात उडवले आता काटकसरीने जगा त्यांना पण जगू द्या . . . . . . . . . . ! उत्तरकोकणात हे सर्व सुरू असताना घाटावर मात्र चालुक्यांचे राज्य संपुष्टात येऊन देवगिरीच्या यादवांचे राज्य आलेले होते . बिंब , भोज यासारखे राजे स्वतंत्र होते की ते ह्या सम्राटांचे मांडलिक होते हे बखरीत कुठेच नीटसे स्पष्ट होत नाही . बिंब मुळचे जिथले होते तिथे ते चौलुक्यांचे उर्फ सोळंकी राजांचे मांडलिक होते पण कोकणात ते स्वतंत्र होते का ते समजत नाही . चौलुक्य आणि चालुक्य हे सुद्धा एकमेकांचे शत्रू होते . आता चालुक्यांच्या जागी यादव येऊन बसले होते . बिंब चौलुक्यांच्या बाजूला तर जसवंतराव आता यादवांच्या बाजूला जाऊन बसला होता . अशातच एक छोटीशी घटना घडली ज्याने कोकणात पुन्हा युद्धाचे वातावरण तापू लागले . पण जर मैदानावर खेळायला लोकच आले नाहीत तर ? जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी . हसरी , इथेच पान नं वर २० नं स्तोत्र आहे बघः मारुती स्तोत्र ! आधीचे ते ताणाचे दिवस आठवतात . . . बरखा दत्त अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेत होती . . . ह्या सगळ्या अनागोंदीच्या कारभाराची नक्की कारणे काय याचा उहापोह चालला होता . . . किरण बेदी यांनी अतिशय संयत मुद्दे मांडले होते . . . त्या म्हणाल्या होत्या . . . हा problem आहे diluted responsibility चा ! ! ! ! कोणा एकावर पूर्ण जबाबदारी नसल्यामुळे सगळेच दुसर्‍यावर ढकलून मोकळे झाले आहेत , बाकी काही नाही . . . या भिंती ओलांडून आत आले की पायऱ्या चढून मुख्य मंदिराकडे जाता येते . येथे पुन्हा एकदा मार्गाच्या उभय बाजूंस ग्रंथालये आढळतात . त्यानंतर पाच मुख्य देवळांचा समूह ( quincunx - ' फाशावरील पाचाचा आकडा ' ) दिसतो . कोणत्याही मंगलस्थानी चार दिशांना चार स्तंभ किंवा इमारती उभ्या करून चतु : सीमा निश्चित करणे मध्यभागी असणाऱ्या वास्तूला / इमारतीला संरक्षण देणे किंवा तिचे महत्त्व वाढवणे ही वैदिक परंपरा आहे . ( उदा . सत्यनारायणाच्या पूजेतील चार खांब मध्यभागी कलश ) या मंदिरांची बांधणीही त्यानुसारच झाल्याचे दिसते . या पाचही मंदिरांतील मध्यावरील मंदिराचा कळस सर्वात उंच असून ते मेरूपर्वताचे प्रतीक समजले जाते . सर्व मंदिरांच्या भिंतींवर अतिशय नाजूक कोरीव काम केलेले आहे . या भिंतींवर प्रामुख्याने देवदेवतांच्या सुबक प्रतिमा कोरलेल्या आहेत . मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती , परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात . विष्णू : अहो पण मुनिवर निघालोय कुठे आपण ! " छंद मात्रा गुण " हे निकष नव्हेत . वर्णनात्मक शब्द आहेत . त्यावर कुठल्या कवितेने " खरे " ठरायचे नसते . मुंबई - आदर्श इमारत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्या . जे . . पाटील आयोगाने राज्य सरकारकडे दुसरी मुदतवाढ मागितली आहे . राज्य सरकारने आयोगाला पहिली मुदतवाढ एप्रिलमध्ये दिली होती . ती मुदत जूनअखेरीस संपल्याने आयोगाने पुन्हा मुदतवाढ मागितली आहे . आयोगापुढील कामाचा व्याप पाहता त्यांचे काम दिवाळीपूर्वी नक्कीच संपणार नाही , असे बोलले जाते . या प्रकरणाची चौकशी न्या . पाटील सदस्य पी . सुब्रमण्यम करीत आहेत . त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस , कसं मुळशी बरं हाय त्याच्यापरीस . : B वॉशिंग्टन - दहशतवादाविरुद्धच्या जागतिक स्तरावरील युद्धामध्ये अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेन याची हत्या ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे असे आज ( गुरुवार ) चीनी लष्कराच्या एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले . यावेळी दहशतवादाचा बीमोड करताना दुटप्पी भूमिका नको असे मत पाकिस्तानचे नाव घेता या अधिकाऱ्याने व्यक्त केले . " " ओसामा बिन लादेन याची अमेरिकेने हत्या केल्याने अल कायदा या संस्थेस मोठा धक्का बसला आहे . दहशताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय लढाईमध्ये हा एक मैलाचा दगड आहे , ' ' असे जनरल चेन बिंग यांनी पेंटॅगॉन येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले . " " दहशतवादाविरुद्ध चालू असणारे युद्ध ही एक दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया असेल , ' ' असे बिंग यांनी म्हटले आहे . माधवीच्या मागं मागं चाललो होतो , तिनं एका घराचा दरवाजा वाजवला , दोन मिनिटं काहिच आवाज नाही , आणि नंतर एकदम आमच्या मागुन आवाज आला , " कोणय रे " , मी वळालो आणि पाहिलं बहुधा तिची आई असावी अशा वयाची एक बाई घराकडे येत होती , समोरच्या घरात गप्पा मारायला गेली होती बहुतेक . मी जरा कावराबावरा झालो कारण ज्या घराकडुन त्या येत होत्या त्याच्या कंपाऊंड्मधुन एक काका माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत होते . माझ्या मनात उगाचच नाहि नाहि ते विचार येत होते . यातील काही गोष्टी वृत्तपत्रात देखील वाचल्या आहेत . पण त्या जेव्ह्ढे बोलल्या त्याप्रमाणे नंतर खरेच पावले उचलली गेली की ही केवळ शाब्दीक ( म्हणून दिखाऊ ) सहृदयता आहे ? कृपया हा ( पक्षीय ) राजकारणाशी संबधीत प्रश्न म्हणून नाही तर खरेच जर्मन राष्ट्राध्यक्षा , कॉन्डोलिजा राईस , सारख्या स्त्रीयांच्या पंक्तीत त्यांचे इतके वरचे स्थान करण्या इतके त्यांचे काम वाटते का हा प्रश्न आहे . पंचायत समितीच्या सदस्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आले आहे की आपला प्रतिसाद कोणी उडवलेला नव्हता . तसेच प्रमोदरावांच्या बाबतीतपण तसे कोणी केले नसल्याचे लक्षात आले . तेंव्हा काहीतरी ही तांत्रीक गडबड असावी पण नक्की काय ते आम्हाला पण समजलेले नाही . संवाद - येथे उपक्रम - सदस्यांमध्ये साधतो आहे , हे उदाहरण . पण कधी कधी अगदी रोमहर्षक ( ! ! ? ? ) प्रसंग घडतात . गेल्याच आठवड्यातली गोष्ट . मी सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्टॅंडवर पोचले . सुरूवातीचे सगळे सोपस्कार पार पडून बस पणजीच्या दिशेने कूर्मगतीने चालू लागली . फोंड्याहून साधारण १० एक किलोमीटर्स अंतरावर कुंडई नावाचं गाव आहे . तिथे दुसर्‍या गावाहून येणार्‍या रस्त्याचं जंक्शन आहे . झालं . आमच्या बसचा कंडक्टर तिथे खाली उतरून प्यासिंजरं शोधू लागला . एकीकडे तोंडाने " पणजी , पणजी " चा गजर सुरू होताच . एवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली . त्याच्या हातात जिवंत खेकड्यांची माळ होती . कंडक्टरच्या तोंडाला पाणी सुटलं . त्याने ड्रायव्हरबरोबर काहीतरी कानगोष्ट केली , आणि खेकडेवाल्याबरोबर भाव करायला सुरुवात केली . पाचेक मिनिटं झाली , त्यांची बोलणी काही संपेनात . गोव्यात हे भाव करण्याचं प्रकरण् जबरदस्त आहे . देणारा सांगतो , " शंभर " . घेणारा सांगतो , " दहा " शेवटी ३० / ४० ला सौदा ठरतो . हे अगदी मोठ्या मोठ्या दिसणार्‍या दुकानांतसुद्धा चालतं . इथे तर काय दोघेही रस्त्यावरचे पटाईत सौदेबाज ! पक्षाची अवस्था कटी पतंग आहे - - अरूण शौरी : प् आम्ही विविध विषयांवर आम्ही लेखन करीत आहोत . ज्योतिष हा त्यातील सर्वात महत्वाचा विषय . या विषयाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती समाजात वृद्धिंगत व्हावी आणि त्यायोगे या शास्त्रातील अनेक महत्वाच्या गोष्टींपासून वाचकांचा फायदा व्हावा , ही एकमेव अपेक्षा ठेवून हा लेखनप्रपंच आम्ही करीत आहोत . सार्या पंचमहाभुतांनी कपाळावर मारला हात . . ह्याच्याने काही होणार नाही . . ध्यान अगदी आहे पुळचाट . . सूर्य हा सूर्यच आहे , त्याला काजवा समजण्याचा प्रयत्‍न हिंदुद्वेष्ट्यांनी करू नये ! तो कच्चा रस्ता एक शंभर मिटर मागे असलेल्या घराकडे जात होता , आणि आत्ता माझं लक्षात आलं की या सगळ्या गोंधळात त्या छोट्याश्या बंगलीवजा घराकडे आपलं लक्षच गेलं नव्हतं . गुंठेवारीतलं असलं तरी व्यवस्थित घर होतं , निदान बाहेरुन तरी . रंग पण नविनच होता . गेट समोर आल्यावर दिसलं की गेटच्या कॊलमवर दोन द्वारपाल रंगवलेले आहेत , म्हणजे अशातच घरात काहीतरी मंगल कार्य लग्न वगैरे पार पडलेलं होतं . गेट उघडंच होतं , ते ढकलुन दोघं आत गेलो , दरवाजा पण उघडाच होत्ता , माझं थोडं टेन्शन कमी झालं , चला दुसरं , खरंतर तिसरं कुणितरी असणार होतं इथं . कोण येथे गौण आहे ? भेटला जो , खास होता नमके काय काम केले जाईल याचा काही आराखडा आहे का ? पाकीस्तानी नेत्यांबद्दलच्या मतासंदर्भात इंटरेस्टींगली मुशार्रफ यांचे नावच नाही . कदाचीत त्यांना अजून बंदी असल्याने , प्यू ने त्यांचे नाव घालणे टाळले असावे . तुम्ही पुन्हा या तो पर्यंत नवीन फसल तयार असेल आमची तुम्हाला त्रास कमी व्हावा म्हणुन त्यांना नसतील कणे पाठिचे पिंजरे छातीचे लहानपणीच जिभांची ( ही ) सुंता करू त्यांच्या म्हणजे बोलणार नाहीत ते फक्त हंबरतील ते हलाल करताना वेदना कमी होतात म्हणे तसेही शाळातून घोकवून घेणार आहोत ' अहम मेंढी अस्मी ' तत्व बाकी फिकीर मत . . . तुम्ही परत परत या तुम्हाला रक्तपिपासू व्रेथ म्हणणार्यांना आम्ही पाठवणार आहोत मानवाधिकार समितिकडे अरुंधती चेटकीणीकडे दरवर्षी गणपती बसवतो बुडवतोही आम्ही वाजत गाजत तुम्हालाहि आणू cnn ndtv वैगेरेवर आरती करू आमच्या मेढ्यांचा नेवैद्य दाउ मग यथासांग पुजा बांधुन बुडवुन टाकू . . . हाय काय नाही काय पण यायच हा तुम्ही पुन्हा पुन्हा यायच दिवाळिला रमजान्ला नानक जंयंतीला बसंतीला ( रक्ताची होळी खेळायला ! ) पुन्हा या पुन्हा पुन्हा या तुमचा हात निकामी होइल . . . . पण आमच्या माना संपणार नाहीत ही गऍरेंटी . . . फिकिर मत ! - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - या परिस्थितीत द्रविडच्या सरासरी धावा अशा मोजता येतील . तेजोमयी दिपोत्सवी , तिमीर वरचढ ठरला दारी विझवून वाती त्याने , सैराट पक्षी हेरला अकाल काळपाश पडला विहग बंदिस्त जाहला गजब झडप . . . कंठशोष द्विजराय गतप्राण झाला आक्रंदुनी पिले - पांखरे , सैरावैरा पळू लागली घरट्यामाजी कोलाहल पक्षीण टाहो फोडू लागली चहू दिशांनी चिता पेटली , सगे विसावले झाळीत सभोवताली बघे बैसले , मीठ टाकती आगीत निष्पर्ण डहाळ्या हलू लागल्या रावे फडफड करू लागले पक्षीणीच्या चोचीबीना , स्वये दाणे टिपू लागले पिलावळीचे रुदन झाले डोकीवरती मुंडन झाले एक पक्ष घरटी उबवूनी , आभाळ यात्री दिगंतरा गेले नयनी वाती पुन्हा पेटल्या , पक्षीण खोप्यात झुरु लागली फिक्या फटफटीत आभाळी , कृष्ण चंद्र निरखू लागली उन्हाळ्याचं उन्ह , ऊन लागे कपाळाला नादान बंधु माझा , छत्री साजे गोपाळाला प्रश्न महामंडळ वाचविण्याचा आहे कि प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा . . . महामंडळाने चांगल्या सुविधा देवून प्रवाश्याना आकर्षित करावे . . . महामंडळ आपोआप वाचेल . . . शब्द जो आपने दिए रंग जो मनु जी ने दिए दोनों का संगम लाजवाब है बहुत खूब सादर रचना या पक्ष्याचे नाव कुणाला माहित आहे का ? घरामागे बाभळीच्या झाडावर हा पक्षी बराच वेळ अंगाची साफसफाई करत आरामशीर बसला होता . किमान अशा पुस्तकात तरी या सारखी भूमिका नको ! प्रामाणिकपणे आपल्या कामावर प्रेम केले , आणि ते काम मनापासून केले , तर ते जे काही काम असेल ; ते उच्च दर्जाचेच असेल असे मी मानतो . येथे बहुदा ज्यात जास्त पैसे असतात ते महत्त्वाचे आणि बाकी साधे - सुधे असे आहे काय ? मग या वाक्यातले पैसे काढा आणि त्या ऐवजी पॅशन म्हणा मग पाहा त्या पेशाला कसा रंग चढतो ते ! कोणत्याही कामात ' मन लागले पाहिजे ' तर मजा . नाहीतर पाट्या टाकणे पाहतोच आपण . ११ , ९५३ - ११ , ९५३ , अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा . सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल . करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या , स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि " सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे ! धाव ! " अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल . " सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे " , " सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर " अश्या मथळ्यांशिवाय " आज सचिन विश्वविक्रम घडविणार " या वाक्यासमोर " उद्गारचिन्हा " ऐवजी " प्रश्नचिन्ह " बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची " खचकली " असेल . " इडियट सालेऽऽ हा काय प्रश्न झाला का ? ? झक मारायला पत्रकार आणि क्रिडा समिक्षक झाले का ? ? तेंडल्या म्हणजे काय यांना म्युनसिपाल्टिचा बेजबाबदार अधिकारी वाटाला काय ? ? " असे प्रश्न चेहर्‍यावर आपसुक आले असतील . तर काहि विघ्नसंतोषी समाजकंटक किंवा ऑस्ट्रेलियाचे कट्टर भारतीय समर्थक " सचिनने आज १३ धावा केल्या तरी बस झालं ! " , " सचिन म्हातारा झालाय , सचिनला हाकला " असे म्हणत कडकडा बोटं मोडत बसले असतील . बाकी सारा प्रतिसाद गांभीर्याने लिहिला आहे असे वाटत असतानाच , या खोडसाळ संदर्भाने तुमच्या प्रतिसादाच्या प्रामाणिकपणाविषयी संदिग्धता वाटली . छे छे . चर्चिल सारखा सहृदय आणि सज्जन माणूस असा खोडसाळपणा करेल असे वाटत नाही मला . इथे एका वेट्रेसबाईंनी मला अापण " ब्रिन् मॉयर अॅव्हेन्यू " वर राहतो असे सांगितले होते . खरा त्याचा उच्चार ब्रिनमॉर असाच अाहे . पण अशिक्षित लोक ड्रॉवर चा " ड्रॉर " , लॉयर चा " लॉर " असे उच्चार करतात . त्यांनी सभ्य माणसाशी बोलतोय म्हणून मुद्दाम " शुद्ध " उच्चार केला . आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे , काही नवे आकारले , पाहू पुन्हा केव्हातरी ! > > > > कल्पना खूप आवडली . . पण वाचायला थोडं complicated वाटलं . . . नवी दिल्ली - केंद्र सरकारतर्फे जुलै महिन्यासाठी 17 . 72 लाख टन साखर उपलब्ध करण्यात येणार आहे . यापैकी 15 . 60 लाख टन साखर बिगरलेव्हीची असेल , तर 2 . 12 लाख टन साखर लेव्हीची असेल . देशांतर्गत साखरेच्या मागणीची पूर्तता होऊ शकेल , एवढ्या प्रमाणात साखर उपलब्ध करण्यात आल्याचे नागरी पुरवठा विभागातर्फे नमूद करण्यात आले आहे . आयात केलेल्या कच्च्या साखरेपासून शुद्ध केलेल्या साखरेचा निर्धारित कोटा ( जुलैसाठी 10 हजार टन ) हा 31 जुलैपर्यंतच संपविण्याचे बंधन साखर कारखान्यांवर टाकण्यात आले आहे . जूनमध्ये ज्यांनी बिगरलेव्ही साखरेचा कोटा तसेच शुद्ध केलेल्या साखरेचा निश्‍चित करून दिलेला कोटा खुला केला नसेल त्यांनी पंधरा दिवसांच्या मुदतीत म्हणजेच 15 जुलैपर्यंत तो विक्रीला काढण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे . १५ ऑगस्ट ना , मग म्हण " विविधतेत एकता " . वर्षभर मग हवी तेवढी चिखलफ़ेक करू शकता . . ! पाणी , ते कर्‍हेचं असो की मिसिसीपीचं , तुमचं स्पष्टं प्रतिबिंब तुम्हाला दाखवणारच मग ते आवडो वा आवडो ते तुम्हाला दिसणारच , प्रश्न उरतो आपण काय करायच ? आपल्याला इतिहास बदलता येणार नाही , मिडीयाची तोंड आवळता येणार नाहित की राजकारण्यांचा मुर्खपणा थांबवता येणार नाही , तरीही आपल्यासाठी काहीतरी उरतचं . पुन्हापुन्हा माझ्या मनात विचार येतो , आपल्याला जग दिसत नाही याचा अर्थ असा नाही की जग आपल्याला पहात नाही . होय , जग आपल्याला पहातय , नक्कीच पहातय . त्या बघण्यामधे काही काळापूर्वी कदाचित तिरस्कार होता , घृणा होती , एक third world country ही नजर होती . पण आता मात्र उत्सुकता आहे , कौतुक आहे , थोडासा संशयही ! काही नजरा आर्थिक अपेक्षेने आपल्याकडे पाहताहेत , तर काही अध्यात्मिक . आता आपण मात्र थोडं आरशात बघून आवरायला हवं , स्वत : स्वत : ला सावरायला हवं , हो ना ? लोकसंख्येची भरमसाठ वाढ आणि बेरोजगारी ( हे सगळ्यात महत्त्वाचे कारण ! ) कधी नव्हे एवढे आज पैशाला आलेले अवाजवी महत्त्व ( हेही तितकेच महत्त्वाचे ! ) भ्रष्ट राजकारणी सगळीकडे पावलोपावली उघड उघड चालणारा भ्रष्टाचार त्याला बळी पडणारा सामान्य माणूस अत्यंत जिवघेणी स्पर्धा , त्यात टिकण्याची धडपड , कामाचा ताण आणि वाढते अनैतीक संबंध ( साधारण १९९२ सालानंतर ) आकर्षक स्त्रीदेहांचा सतत चोवीस तास सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांकडून होणारा हेतूपुर्वक मारा , त्यामुळे कुमारवयात स्त्रीदेहाविषयी चे मुळातच असलेल्या आकर्षणाला अजून मिळत असलेले खतपाणी तो ( स्त्री देह ) कुठूनही , कसाही मिळवण्याची धडपड श्रीमंत गरिब यातील वाढती दरी ( काही प्रगत देशांत ही दरी खुप कमी आहे ) कष्ट करता पैसा मिळावा असा वाढत चाललेला दृष्टीकोन स्पर्धेमुळे लहान मुलांवर पडणारा शिक्षणाचा अवाजवी ताण जगभराच्या बऱ्या - वाईट ( बहुतेक वेळा फक्त वाईटच ) बातम्या एका मिनिटांत सगळीकडे पसरतात . म्हणजेच माहितीचा मारा अतिरेक . गुन्हेगारांना त्यातून मिळणारे आयते प्रशिक्षण . . . माणुसकीला प्रामाणिकपणाला किंमत जवळपास शून्य , त्यामुळे प्रामाणिक माणसांची होणारी मुस्कटदाबी आणि बधीर झालेली माणुसकी . व्यक्तीवादाला व्यक्तीपपूजेला आलेले महत्त्व प्रगतीच्या ( चांगल्या अथवा वाईट ? ) मार्गाच्या आड कुणीही आले की त्याला सरळ सरळ संपवण्याचीच मानसिकता आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दगडफेक , जाळपोळ , तोडफोड हाच एकमेव उपाय उरला आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती . हरवत चाललेली मन : शांती हे सगळे बदलायला हवे अशी आशा करूया . महासत्ता वगैरे होण्याचे स्वप्न तर दूरच राहिले , आधी वरील पैकी एकतरी समस्या सुटली तरी खुप झाले . आपणांस काय वाटते . जगात अनेक ठिकाणी हा प्रकार चालू आहे . माझ्या महिती प्रमाणे महा . शासनाने असा प्रकल्प हाती घेतलेला नाही . बरेच दिवस वाचायचं राहिलेलं मंगला आठलेकर यांचं " गार्गी अजून जिवंत आहे " हे पुस्तक अखेर मिळालं आणि इतके दिवस आपण गुलाबबाईला का भेटलो नाही याची खंत लागून राहिली . गुलाबबाई ही उत्तर प्रदेशात अलाहाबादमध्ये वयाच्या . . . मावळे काट्यात अटकलेला शेला अलगद काढू लागले . शेला निघाला . पण महाराज हसून सहज गंमतीने म्हणाले , ' या बोरीनं मजला थांबविले . येथे खणा ' मावळ्यांनी पहारी , फावडी आणली आणि त्यांनी बोरीखालची जमीन खणावयास सुरुवात केली . केवळ गंमत म्हणून महाराज बोलले . सगळ्यांचाच उत्साह दांडगा . अन् खणताखणता पहारी लगेच अडखळल्या . माती दूर केली . बघतात तो सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा ! हा केवळ योगायोग होता . महाराजांना भूमीगत धन मिळाले . ते धन कुठे गेले ? महाराजांच्या घरी ? ' कमिशन ' म्हणून काही ' हप्ते ' कोणाकोणाला मिळाले का ? यापेक्षा मध्यमवर्गीय आईबापांना आपल्या मुलाच्या भवितव्याबद्दल वाटत असलेली असुरक्षितता हे मूळ कारण आहे . कुटुंबसंस्थेचे विकेंद्रीकरण ( विभक्त कुटुंबपद्धती ) , जवळच्या नातेवाईकांच्या मदतीची कमतरता ( प्रत्येक कुटुंबाच्या स्वतंत्र विवंचना ) , स्वत्व ( अहंकार ) जपण्याची इच्छा ( थत्तेंच्या वरील प्रतिसादाप्रमाणे वार लावून जेवणे अपमानास्पद वाटणे . ) , शिक्षणाचे वाढते खर्च अशा अनेक ( नव्या ) भानगडींमुळे ही असुरक्षितता जन्म घेते . त्यामुळे पालकांना आपली मुले ' इसपार या उसपार ' होणार अशी भीती वाटत असते . त्याचा मोठा बाऊ ते करतात . त्यात केवळ त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचाच विचार असतो असे नाही . थोडाफार सहभाग असतो . ' आम्हाला इतक्या सोयीसुविधा मिळाल्या असत्या तर आम्ही असे असे केले असते ' या स्वरूपाची वाक्ये ऐकू येतात . नाही असे नाही . पण त्या सोयीसुविधा मुलांना देण्यामागे पालकांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा असुरक्षितता हे मुख्य कारण असावे असे वाटते . कोण येणार ते कळले . . . काय काय आणायचे आहे तेही कळव . . . मी काहीतरी करुन आणू शकेन . . कल्याण - डोंबिवली निवडणुकीमधे उध्दट आणि राजेशाही भाषणे करुन लोकांचे कल्याण होणार आहे ? आभार Mrinmayee . याचे फळ खुप मोठे असते एवढेच माहित होते . फोटो बघितलाय . ( उपयोग माहित नव्हता ) पण इथे नाही लागत फळं . इथे ते झाड अपरिचितच आहे . साधना , येत्या रविवारी सकाळी राणीच्या बागेत जायचा प्लॅन आहे . शर्मिला येणार आहे . जमेल का ? . सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास : - चिकित्सा संपवण्यासाठीचे असे काही निकष असतात हे आपण मान्य करता . तर अशा निकषांचे पालन करून चिकित्सा संपविण्यापूर्वी ज्या गोष्टींबद्दल विचार करणे सहजशक्य आहे , त्या गोष्टींबद्दल योग्यप्रकारे विचार केला गेला आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे हे आपणांस मान्य नाही काय ? एकवेळ आपण तसे मान्य करत नसालही , परंतु तसे पाहणे आवश्यक आहे हे माझे आग्रही वैयक्तिक मत आहे . त्यास मी माझ्यापुरते ' सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास ' असे संबोधितो . उदाहरणादाखल हाच विषय घेवून माझे म्हणणे सोपे करून सांगतो ते असे : येथे नाडिग्रंथ ह्या विषयाची चिकित्सा करतांना सदर चिकित्सकाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सर्वथा दुर्लक्ष केले आहे . उदा . नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय हा मुद्दा विचारता लेखकास काहीही सबल पुराव्यासह सांगता येत नाही . त्यामुळे लेखन केले गेले असल्यास ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते , आणि त्या भाषेस काही व्याकरण आहे काय , व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा ; ह्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते . असे असता , नाडिपट्टींमध्ये संबंधित जातकाचे नांव , त्याच्या जन्मदात्यांचे नांव , त्याचे जातकम ( कुंडली / पत्रिका ) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या दाव्यास कसे खोडून काढावे हे लेखकास कळत नाही . वास्तविक पाहता , ह्या भागावरील शोध घेणे हे त्यातील भाकितांबाबत काही मते बनविण्यापूर्वी आवश्यक आहे . आणि त्यामुळे ह्या विषयावरचा लेखकाचा चिकित्सा नामक अभ्यास हा सर्वांगपरिपूर्ण आहे असे मला मान्य करता येत नाही . लोकसभेला मते मागणारे , जनतेचे सर्व कनवाळू उमेदवार दणादण भाषणे ठोकताहेत , पण कोणीतरी या कसाबाबद्दल बोलत आहे काय ? कोणी त्या पोलीस अधिकार्‍यांबद्द्ल बोलत आहे काय ? त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे काय ? अरे ह्या उमेदवारांना एकमेकांची उणीधुणी काढायलाच वॆळ नाही तर या देशाच्या प्रश्ना कडे कोण लक्ष देणार आहे . तेलगीने स्टेंप पेपर्स चे मार्केटिंग केले असे म्हणता येईल का ? धन्या आनी आमी सगलं पाच सा वर्शाचं झाल्यावर आमचा शालेत नाव टाकला . आमचा लय म्हॉटा गुरुप व्हता . मी , धन्या , संत्या , मंग्या किसना सगलं . आमी लय लय मजा करायचो . धन्या आब्यासात लय हुशार व्हता . आमचं पाटील गुर्जी त्याला ब्येष्ट मुलगा आसा काय तरी म्हनायचं . तसं पाटील गुर्जी लय च्याप्टर . आदी आमाला प्रश्न यिचारायचं आनी आमाला उत्तर नाय आला का मं धन्याला यिचारायचं . धन्याला उत्तर यायाचाच . पन धन्या कदी आकडायचा नाय . लय चांगला पॉरगा . धन्या हुशार व्हता म्हनून धन्याचं बाबा त्याला येवसाय बिवसाय , काय काय आनून दयायाचं आनि धन्या ते येवसाय सॉडवायचा . कोहळ्याचे तुकडे , हळद मीठ घालून थोड्या पाण्यात शिजत लावावेत . मात्र उपक्रमावर काय प्रसिद्ध व्हावे आणि काय होऊ नये हा विषय माझ्या कार्यकक्षेच्या , तर्कज्ञानाच्या आणि आकलनाच्या पलिकडचा आहे . त्या विषयी बोललेलेच बरे . अहो मृण्मयि , तुम्ही चहा कॉफी नका आणू हो ! घरी भरपूर आहे . मामाने आम्हाला येथेच आणुन सोडले होते . येथुन मामाने आणलेल्या वाटेने जाता गडाच्या मुळ वाटेने उतरायचे होते . येताना आम्ही खुणा लक्षात ठेवल्या होत्या . या वाटेनेसुद्धा पुर्ण उतार होता . एका पॉईटला तर ही वाट दरीत जातेय का अस वाटल . मग मी पुढे जाऊन चेक केले . झाडे तोडण्याचा आवाज येत होता . खाली गावातल्या बाया लाकड तोडत होत्या . अजुन पुढे गेल्यावर त्या कड्यातुन खाली उतरायला कोरलेल्या पायर्‍या दिसल्या . हो म्हणजे आपण बरोबर चाललो होतो . प्रत्येकवेळी पुढचा माबोकर उतरल्यानंतर मागच्या गड्याला सांगत होता . ( येथे पाय ठेव , पुढे घसरण आहे ) अस एकमेकांना सहाय्य करुन आम्ही तो कडा खाली उतरलो . वर म्हटल्याप्रमाणेच मी इथून पुढे काळजी घेईन . आपले नाव घेण्याऐवजी तज्ज्ञ / अधिकारी व्यक्तिचा सल्ला घ्यावा असे म्हणेन ; ) ( मग " जलने वाले अपने आप जलके खाक हो जाएँगे " ) कृपया गैरसमज नसावा . कळावें . एक साथ इतने गाने ! थोड़े कम लगे : - ) क्या करें लताजी को जितना सुने कम ही लगता है . त्यानंतर त्यांनी हातांचे अंगठे सरळ हवेत करून ते एकमेकांमध्ये अडकवले . मग दोन्ही हात छातीपासून दूर धरून त्यांनी आसमंताला अभिवादन केले आणि मग त्यांनी जप सुरु केला . . . " अच्छा . . . , म्हणजे तू . . तू अविकाकाचा मुलगा आहेस तर . अरे मुर्खा , इतका सुडाने पेटल्यासारखा झाला होतास , थोडा अजुन खोलवर जावून तपास केला असतास तर तुझ्या लक्षात आलं असतं की माझ्या बापाने त्याच्या सख्ख्या मुलाकरता , या शिर्‍याकरता जरी काही ठेवलं नसलं तरी अविकाकाच्या मुलाच्या , श्रीरामच्या . . श्रीरामच खरं नाव आहे ना तुझं , अरे तुझ्या नावावर आजही ५० एकर जमीन आहे रे . माझ्या आज्याने आपली सगळीच्या सगळी १७५ एकर जमीन माझ्या बापाच्या नावावर केली होती . त्यावर तुझ्या वडीलांचा काहीही हक्क नव्हता कारण ती जमीन आज्याची वडिलोपार्जीत जमीन नव्हती , तर ती त्याने स्वतःच्या मेहनतीवर उभी केलेली होती . स्वकमाईने उभ्या केलेल्या इस्टेटीवर वारसाहक्क लावता येत नाही राजा . तरीसुद्धा माझ्या बापाने त्यातली ५० एकर जमीन आपल्या सावत्र भावाच्या पोराच्या नावाने म्हणजे तुझ्या नावाने केलेली होती . या जमीनीमुळे धाकटा भाऊ दुरावला म्हणून माझ्या बापाने त्या जमिनीचा एक तुकडाही आपल्या जवळ ठेवला नाही , अगदी आपल्या स्वतःच्या मुलासाठीही काही ठेवले नाही . सगळी जमीन दान करून टाकली , पण ज्या सावत्र भावामुळे हे सगळे झाले त्याच्या मुलाच्या म्हणजे तुझ्या नावावर मात्र त्याने त्यातले ५० एकर आधीच केलेले होते . " हर्षा , लै भारी शेतस तुना गाव ना फटुक ! आणि कोकण माले लै आवडस ! . मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात . ( थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच , भयावह ) उदाहरणः - कुत्रा , वाघ , लांडगा . येथे , अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे , चर्वण नव्हे . याउलट , शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो . त्यांचे दात असतात प्रामुख्याने " चर्वण " करण्यासाठी . जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते , त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्‍या दातात " रगडले " जाते . आणि असा लेख आला की मग तिथे तुमचा प्रतिसाद शोभून दिसेल . इथे नाही . अग पण एक समानता आहे हो आमच्यात . . . मी पण बाटलीतलेच पाणी पिते , नळाखाली फक्त ती स्वच्छ आधी भरुन घेते उन्दिर घुशिचे काय फोटो टाकता : मी पन आम्च्या गिरगावातल्या चाळितल्या घुशीचे फोटो ताकेन मग बोलनेका नाय मेरेकु किस्ने . http : / / vipravani . wordpress . com / सर्व रुपाली धावांचे कव्तिक करतील असे नाही . धावा वाढवण्याकरिता वी मध्ये खेळावे . स्ट्रेट बॅट ने खेळ्णे उत्तम . उगाच रिवर्स स्विप , पेड्ल शॉट खेळू नये . मग १०० धावा नक्की . स्ट्रेट ड्राईव चा उप्योग करावा . मागे कोणी फिल्डर नस्तो . ती एका साधुची कथा होती , त्याने जिवंत समाधी घेतलीये असे मानत असतात प्रत्यक्षात त्याने नदीच्या पात्रात आत्महत्या केलेली असते अशी काहीतरी कथा होती , कोणाची ते आणि नाव दोन्ही आठवत नाही . तेव्हा रोमात असल्याने जास्त लक्ष दिले नव्हते . . अजुन कोणाला आठवतय का ? बंगळूर - पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांच्याबरोबरचे माझे संबंध उत्तम आहेत . कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरचे संबंधही विश्‍वासाचे आहेत , असे स्पष्टीकरण अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केले . एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले , की राजीव गांधी यांच्याशी माझे बिनसले , असे चित्र निर्माण केले ; मात्र मुखर्जी यांच्याबद्दल सांगण्यात आलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या होत्या , असे वक्तव्य राजीव यांनीच केले होते , हे मी नमूद करू इच्छितो . नवी दिल्ली कारगील शहीदांच्या कुटुंबांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीतील जागा मुख्यमंत्र्यांचे तेवाईक , निवृत्त लष्करी अधिकारी आणि सनदी अधिकारी यांनीच लाटल्याचे उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खुर्ची सोडावी लागली आहे . काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर केला आहे . आजच ( मंगळवारी ) सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यपाल शंकरनारायणन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला . टाइम्स ऑफ इंडियाने सगळ्यात आधी आदर्श घोटाळा प्रकरणाशी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रदीर्घ काळापासून थेट संबंध असल्याचे उघड केले . या वृत्तामुळे काँग्रेस पक्ष राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडला होता . मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी दिल्ली गाठली आणि संकटाची चाहूल लागल्यामुळे सोनिया गांधींकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी राजीनामा सादर केला होता . दिवाळीआधी राजीनामा सादर करण्यात आला होता मात्र अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या मुंबई - दिल्लीच्या दौ - यामुळे मुख्यमंत्र्यांना काही दिवसांचे जीवदान मिळाले होते . आज ओबामांचा दौरा संपताच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर करत सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रासाठी नव्या नेतृत्वाचा शोध सुरू केला आहे . अश्या २० - २२ वर्षाच्या पुरूष इस्त्र्या पण असतात हं . नुकतंच शिक्षण संपवून कामाला लागलेल्या असतात . आणि त्यामुळे त्यांना एकदम जबाबदार वाटत असतं . अश्यांचं नावंच मी ' जबाबदार ' ठेवलेलं आहे . एक कॅटॅगरीच ' जबाबदार ' ही ! - नी http : / / saaneedhapa . googlepages . com / home   आठवडे  दिवस अगोदर Mahesh Kesale यांनी भलतंच काही ओलावलं असेल ज्याला तुम्ही डोळे म्हणत आहात . मी सल्ले देतेय असं वाटण्याची शक्यता आहे . पण महाराष्ट्र शासनाचे , केंद्र सरकारचे रिपोर्ताज वाचून वाचून मला आता पुरेशी कल्पना आलेली आहे की त्यांच्यात सामान्य वर्ग रस का घेत नाही ते . म्हणून सांगावंसं वाटलं . शरभ तसेच इतरांनी देखील भारताची इस्त्रायलशी केलेली तुलना तितकीशी योग्य वाटत नाही . इस्त्रायल कडून घेण्यासारखे बरेच काही आहे या बाबत मी सहमत आहे , मात्र ते एखाद्या कुकी कटर प्रमाणे आपल्या प्रश्नांना पण उत्तर ठरू शकेल असे वाटत नाही . आपली उत्तरे शोधायला आपलीच बलस्थाने काय याचा विचार महत्वाचा आहे , इतरांना कशा मुळे जमले हे समाजाचे प्रश्न सोडवताना उपयोगी नाही , ते देखील ज्या समाजाच्या सवयी हजारो वर्षांच्या आहेत . . . त्यात भेंडी बाजार यांनी मांडलेला , आकार , लोकसंख्येचा मुद्दा पण आहेच . बोलो राम जय जय राम , जन्म सफल होगा बन्दे , मन में राम बसा ले , हे राम नाम के मोती को , सांसो की माला बना ले , राम पतित पवन करुनाकर , और सदा सुख दाता , सरस सुहावन अति मनभावन , राम से प्रीत लगा ले , मन में राम बसा ले , मोह माया है झूटा बन्धन , त्याग उसे तू प्राणी , राम नाम की ज्योत जला कर , अपना भाग जगा ले , मन में राम बसा ले , राम भजन में डूब के अपनी , निर्मल कर ले काया , राम नाम से प्रीत लगा के , जीवन पर लगा ले , डिस्क्लेमरः मी इतिहासज्ञानी नाही . अभ्यासकही म्हणणे योग्य ठरू नये . वाचक मात्र आहे . वर उल्लेखलेल्या लिखाणात माझी मते नसून त्या त्या क्षेत्रातील संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे विचार मांडले आहेत . आम्ही - किमी अंतर चालून गेलो तोच एक तुंग सदृश डोंगर पुढे उभा दिसला . . आम्हीदेखील तुंग जवळ आला म्हणून उत्सुकतेने चालण्याचा वेग वाढवला . . पण जवळ जाताच गडबड वाटली . . रस्त्याची ही वाट या डोंगराच्या डावीकडून सरळ जात होती नि गावाचा देखिल पत्ता नव्हता . . शिवने नकाशा काढला . . पाहिले तर तुंगवर जाणारा रस्ता डोंगराच्या उजवीकडून जातो . . तोच त्याचे लक्ष दुरवर चांदण्यात उठून दिसणार्‍या सुऴक्याप्रमाणे भासणारा उंच डोंगरावर गेले . . तोच खरा ' तुंग ' यावर आमचे एकमत झाले नि या ' डुप्लिकेट तुंग ' ला उजवीकडे ठेवून आम्ही त्याच रस्त्याने पुढे गेलो . . चालून बरेच अंतर कापले होते नि त्या ड्रायवरने पण - किमीचे अंतर असल्याचे सांगून आम्हाला चांगलेच गंडवले होते . . आम्ही निर्जन रस्त्याने शांतता अनुभवत मार्गाक्रमण करत होतो . . तर एकीकडे आकाशात कल्लोळ माजला होता . . एका बाजूस दुरवर वीजा चमकत होत्या . मागे वळून पाहिले तर चंद्र मावळण्याची वेळ झाली होती . . त्या डुप्लिकेट तुंगच्या मागे चंद्र मावळतानाचे दृश्य मस्तच वाटत होते . . मला हे काळात नाहीये कि तुम्ही उत्तर माहिती असलेल्या प्रश्नावर का चर्चा करत आहेत . आणि जे चर्चा करता आहेत ते तरी वेळेवर तक्ष भारतात का ? अरे ह्या उच्च स्तरावर असताना एवढे नम्र वागून दाखवा . . . . आणि काही लोक हसून बोलत आहे कि सचिन ला भारतरत्न द्या मग एखाद्या सामन्यात सचिन बाद झाल्यावर शिव्या का घालतात ? अमिताभ बच्चन बद्दल नाही कोणी बोलत ? तो तर भारतात एक शेतकरी म्हणून दाखवतो . . . . . आपला सचिन काही बोलत नाही म्हणून त्याच्याबद्दल काहीही बोललेला खपून घेतला जाणार नाही . . . . . . . उस्मानाबाद - वाशी तालुक्‍यातील खामकरवाडीतील पारधी वस्तीमधील 15 जणांनी आज ( शनिवार ) सकाळी केलेल्या हल्ल्यात आठ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे . हल्ला केलेले सर्वजण हे आरोपी आहेत . या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची तुकडी पारधी वस्तीवर गेली असता हा प्रकार घडला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बीड येथील खव्याच्या व्यापाऱ्यांवर पडलेल्या एका दरोड्यांसंबंधी चौकशी करण्यासाठी 30 - 40 पोलिसांनी एक तुकडी खामकरवाडीत पारधी वस्तीवर आली होती . चौकशी झाल्यावर पोलिसांनी 15 जणांना अटक करून त्यांना गाडीत बसविले . यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आठ पोलिस जखमी झाले . वाह वाचून बरे वाटले , मी सध्या अमेरिकेत राहते , इथेले लोक तिखट आजीबात खात नाहीत मनात आले जर kholapuri मिसळ खाली तर हे लोक काय म्हणतील . येथे फक्त ब्रेंड जास्त खातात . इंडिअन फूड सर्वो उठ्कृस्त आहे . पण या भांडणाचे मूळ कारण वेगळे होते . जोशी बाई अण्णांना आवडतात असा मालविकाबाईंचा समज होता तो अनेकदा बोलून दाखवताना त्यांनी पूर्ण दोष जोशी बाईंच्या कॅरॅक्टरवर ढकलला होता . तुंबळ युद्ध झाले होते यावरून एक दोनदा ! जोशीबाईंचा नवरा हा इतका साधा होता की गांधींनीच जोशीदिन साजरा करावा . तो यात पडायचा नाही . आकांडतांडव करून आपली बायको घरी आली की तो सौम्य आवाजात ' काय झालं हो ' असं विचारायचा ! त्यामुळे नुकतेच रामायण आटोपलेल्या जोशी बाई घरात महाभारत सुरू करायच्या . ' तुमच्या बायकोबद्दल आज समाज काय म्हणतोय हे तुम्ही बघतच नाही ' हा महाभारताचा मूळ मुद्दा असायचा . वाड्याला त्या समाज म्हणायच्या . जोशी काका त्यावर ' बरं जाउदे आता चहा टाक ' असे म्हणाले की जोशी बाई शरपंजरी अडकल्यासारख्या तळमळायच्या . " बाकी दही + भात + घो॑गुरा = भर हापिसात माना टाकून पे॑गायचो मी ! " अहो शेठ हे काहीच नाही . सुरक्षेच्या नावाखाली किती जमीन ताब्यात घेतली जाणार आहे ? मला एकच प्रश्न पडतो आहे की इंडिया एक टीम होवून कधी खेळणार आहे ? सचिन आणि विरू शतक काढतात पण बाकी जन काय करतात . बोलर बालिंग कधी चांगली करणार आणि आम्ही बोलिंग च्या जीव वर मच कधी जिंकणार आहोत ? सचिन आणि विरू ग्रेट जोब . . कीप इट उप . सुबह क़े छः बजे , एखनो तक गाम में लोकक हलचल शुरू नहि भेल अछि . माल जाल अछिए नहि खेती बाड़ी सं निश्चिन्त गृहस्त ' दिनचर्या गाम में जाड़क मास आठ बजे सं पाहिले नहि शुरू होयत अछि . लेकिन सुनसान सड़क पर सायकिल वाली लड़की सबहक चहलकदमी उत्सुकता जगवैत अछि . गामक नव पीढ़ी लेल हम बिलकुल अनभुआर छी , लेकिन जिज्ञासावस एकटा कन्या सं पूछी बैसलाहू , भोरे भोर तू सब कतय जायत छहक ? तू संवोधन कन्या सब में विश्वास जगोलक जे अपने गामक हेताह . कही उठल ट्यूशन ! अपन दिनचर्या बताबैत एकटा कन्या विस्तार सं बतौलक . लेकिन अहि कन्या ' शिकायत जरूर छल जे स्कूल में पढाई नहि होयत अछि तें बेसी भाग दौर करय पडैत अछि . तं की दू चक्का गामक जीवन सोच क़े बदलि देलक अछि . गामक लड़की सेहो सपना देखे लागल अछि , तं की अहि में सायकिल क़े योगदान अछि . की राज्य सरकार सायकिल क़े बहाने नव पीढ़ी सं संवाद बनाबय में कामयाब रहल अछि . नितीश सरकार वापसी एकर पुख्ता सबूत अछि . ने तयार केलेली बासरी ही च्या हातात कशी आली ? धन्यवाद . < < आम्ही सगळे भाऊ इथे आलो , ग्रीन कार्डावर . नागरिकत्व पण घेतले नव्हते . > > हे जरा सविस्तर सांगता येईल का ? ग्रीन कार्ड असताना आई - वडीलांना आणायला ( महिन्यांपेक्षा जास्त ) कोणता विसा प्रोसेस करावा लगेल ? ( प्रश्न अस्थानी असेल तर कुठे विचारता येईल ? ) तोशावी , तरीच फोटोतले एक दोन कमी झाल्यासारखे वाटले मला ! ! ! लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये संस्थात्मक वित्तमंत्री ( तिकिटे नोंदणी ) नंदगोपाल गुप्ता ऊर्फ नंदी यांच्यावरील बॉंब हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे . महत्त्वाची बाब म्हणजे या हल्ल्याचा कट एका कैद्याने तुरुंगातून रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे . या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार समाजवादी पक्षाचा एक नेता असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे . मात्र , त्याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला . दिलीप मिश्रा या " शार्पशूटर ' ने तुरुंगातून हल्ल्याचा कट रचला . राजेश पायलट आणि एका अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून हा कट अमलात आणण्यात आला . या दोघांनी मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेला बॉंब रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फोडल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिज लाल यांनी दिली आहे . कृपाशंकर पांडे आणि राजेश यादव या दोघांनी नंदी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून त्याची माहिती हल्लेखोरांना पुरविली . पोलिसांनी या दोघांना अटक केली असून , त्यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे . राजेश पायलट आणि अज्ञात व्यक्ती मात्र फरारी आहेत . या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या " एफआयआर ' मध्ये दिलीप मिश्रासह सात जणांचा उल्लेख आहे . नंदी यांनी आपल्या कुटुंबाचा छळ केल्याच्या कारणावरून त्यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती मिश्रा याने इतर आरोपींना दिली होती . Us on माझ्या उदाहरणात मी गैरोत्तर भारतीय मुसलमानांना उर्दूचा कितपत गंध असावा याबाबत शंका व्यक्त केली होती . केरळातील मुस्लिमबांधव मल्याळी मातृभाषक असतात , कर्नाटकातील कानडीभाषक तर गुजरातेतील गुजरातीभाषक . त्यांचे उर्दूचे ज्ञान अल्प असते असे माझे निरीक्षण आहे . यात त्यांना कमी लेखण्याचा किंवा वाद घालण्याचा हेतू नसून उर्दूचा प्रभाव ज्ञान हे धर्मापेक्षा आजूबाजूच्या भाषेवर वातावरणावर अवलंबून असते असे वाटते . तपत्या प्रखर उन्हाने धरती विराण आहे घन दूर एकटा तो , तरिही अजाण आहे हलक्या विरल धुक्याची ओढून शाल , वेडी कळी वाट पाहताहे , रवी बेइमान आहे चढत्या गडद तमाने , भवती भयाण होता चमके , लपे चुकार , जुगनू गुमान आहे थकल्या रखड गतीने चलता वाट संपे दिसती पल्याड लहरी , का भासमान आहे पगल्या चपळ मनाला कशी आवरू कळेना हरले तरी हरेना , आशाच प्राण आहे

Download XMLDownload text