EN | ES |

Text view

mar-26


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

ग्लासभर दारु खिडकीत उभं राहून ढोसुन पहा बघ माझी आठवण येते का ? हात लांबव , ग्लासमधे झेल बाटलीतलं पाणी इवलासा पेग पिऊन टाक बघ माझी आठवण येते का ? वार्याने उडणारा बियरचा फेस चेहर्यावर घे डोळे मिटून घे , तल्लीन हो नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड , गुत्त्यावर ये , तो भरलेला असेलच , टेबलावर हात ठेवुन बसुन रहा खुर्ची सरकेल बुडाखाली , बघ माझी आठवण येते का ? मग पिऊ लाग , दारुचे अगणित घोट घशात घे पित रहा चकणा संपेपर्यत , तो संपणार नाहिच , शेवटी घरी ये कपडे बदलू नकोस , ग्लास पुसू नकोस , पुन्हा त्याच खिडकीत ये आता बेवड्यांची वाट बघ , बघ माझी आठवण येते का ? दारावर बेल वाजेल , बाबु , अरे मिळालेल्या थोड्या वेळात लिहिलय म्हणून लिखाण सफाईदार नाही आणि मनातले बरेच मुद्दे राहिलेत . त्यावर विस्तृत लिहायला आवडेल , बघुया वेळ मिळाला आणि हुकी आली की टाकतोच . सुचनेबद्दल धन्यवाद . सगड़ी ( आजमगढ़ ) जीयनपुर कोतवाली क्षेत्र के फैजुल्लाह जैरुल्लाह गांव निवासी श्याम सुन्दर पुत्र रोशन राम के मड़हे में मंगलवार की शाम अज्ञात कारणों से आग लग गयी प्रत्येक हिंदूने स्वतःतील ईश्वरी तत्त्व जागृत करणे आवश्यक ! ' न्यूटन ' हा नामवंत प्रख्यात शास्त्रज्ञ , ' गुरुत्वाकर्षणचा ' जगविख्यात शोध लावला . पण गाजला त्याच्या मांजरामुळे कथा साधीच त्याच्या कडे मांजर होती . तिला पिल्ले झाली , ती पिल्ले आणि मांजर घरात ये जा करू लागली कि , त्याला कामात व्यत्यय येऊ लागला . मोठ्या मांजरीची उडी मारण्याची क्षमता पाहून त्याने दाराला मांजरी करता एक मोठा , आणि छोट्या मांजरी करता छोटा गोलाकार आकार केला . मांजरीने आणि तिच्या पिल्लांनी दार बंद असले तरी गोलातून त्याला व्यत्यय आणता सहज ये , जा करावी . मांजरांचा आकार आणि त्यांची शारीरिक उडी मारण्याची ताकद ह्यांचे निरीक्षण करून आपला उद्देश पूर्ण केला . बहुतेक तो प्रायव्हेट झाला आहे . अपलोड करताना हे ऑप्शन येते . आणि व्हिडीओ अपलोड केल्यावर , उजव्या बाजूला URL येते , ते दिले की झाले . " हो हो , अगदी छान " मी म्हटलं . खरं तर ती काय बोलतेय याकडे माझं फारसं लक्षच नव्हतं . दोन वर्षात मी श्रद्धाला कित्येकदा बघितलं असेल , मनोजने तिच्यावरून चिडवलंही होतं , पण मला तिच्याबद्दल आकर्षण असं वाटलं नव्हतं . पण याक्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की . . . . गेल्या आठवड्यात Raaz - Specialty Indian Cuisine न्यु पोर्टमध्ये जेवलो . तिथे धाबा चिकन फार मस्त होतं म्हणे . नवर्‍याने नुसतं चिकन घेऊन चापलं . कानडी म्हणा , कन्‍नड म्हणा , फारतर कन्‍नडिग म्हणा . पण कन्‍नडिगा ? हे , हे जरा जास्तच बेंगळूरुरी वाटते आहे ! - - वाचक्‍नवी तुझ्या इथे अळू मिळतं का माहित नाही , मिळत असेल तर बिरड्याबरोबर अळू हा टिपीकल मराठी मेनू होऊ शकेल . डाळ , दाण्यांबरोबर मस्त काजू घालून कर . आणि तोंडली भात केलास तरी त्याच्याबरोबर खाता येऊ शकेल . मला वाटतं की मोदक , निवर्‍या , शिरा आणि बिरडं इतके चविष्ट पदार्थ असताना दुसर्‍या भाजीची आवश्यकता नाही . तसंही तू आमटी आणि कोशींबीर करणार आहेसच . कोबीच्या भाजीऐवजी कोबीची भजी कर , मस्त कांदा भजीसारखीच लागतात . बाकी तुझी खरंच कमाल आहे . मोदकांपासून सगळं जेवण एकटीने करणार म्हणजे अगदी तुझं कौतुकच आहे . तर झालं काय होतं , ४१४२७ चा काहीच पत्ता लागत नाही बघून जोशीसाहेब स्वत : आता त्याच्या मागे लागले होते . त्यांच्या तावडीत पहिल्यांदा आमचे शितोळे सापडले . जोशीसाहेब तर त्यांच्या मागे हात धुऊन लागले . . . . हे करा आणि ते करा . शेवटी त्याला लागणारे सगळे पार्टस‍ जमा झाले आणि त्याचा हा मोठा ढीग साठला होता . पण शेवटची असेंब्ली काही होत नव्हती . कारण त्याला लागणारी एक सब‍ - असेंब्ली होत नव्हती . कारण त्यासाठी लागणारा एक कॉंपोनंट तयार होत नव्हता . यालाही अर्थात कारण होतेच . आमच्याकडे एक बरं असतं . सगळ्यासाठी सगळ्यांकडे कारणं तयार असतात . काही विचारले की सांग कारण . थोडक्यात काय , कॉंपोनंट नाही म्हणून सब असेंब्ली नाही , ती नाही म्हणून मुख्य असेंब्ली नाही , त्यामुळे माल जाणार नाही . सात जणांना अटक नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांत भेसळ करून त्यांची खुल्या बाजारात विक्री करणारे रॅकेट चारकोप पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत काल शुक्रवारी उद्‌ध्वस्त केले . याप्रकरणी सात जणांच्या टोळीला चारकोप पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दीड हजार लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत करण्यात आले आहे . चारकोप येथील सह्याद्रीनगरातील सिद्धिविनायक सोसायटीच्या समोरील बाजूला असलेल्या एका घरात अनेक दिवसांपासून आरे , गोकुळ , महानंद आदी प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधाच्या पिशव्यांत भेसळ करून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली . त्यानुसार काल मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास चारकोप पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी असलेल्या एका घरात छापा टाकला . या वेळी त्या घरात सात जण दुधाच्या पिशवीतील दूध काढून त्यात पाणी मिसळून त्यांची नव्याने पॅकिंग करीत असल्याचे पोलिसांना आढळले . पोलिसांनी या सातही जणांना जागीच अटक केली . सत्या गोविंद मांढरा ( 22 ) , सैदू राजू जाला ( 22 ) , राजा जाला ( 36 ) , लिंगय्या गोडसू ( 19 ) , श्रीशैलम मल्लेश उकेडी ( 29 ) , शंकर सतगोंडा ( 19 ) आणि मल्लेश मल्लेपुल्ला ( 19 ) अशी आरोपींची नावे आहेत . हे सगळे आरोपी कांदिवलीच्या लालजीपाडा झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती चारकोप पोलिसांनी दिली . एक लिटर पिशवीतून 250 ग्रॅम दूध काढून त्यात तेवढ्याच वजनाचे पाणी मिसळून ; तर अर्धा लिटर दुधाच्या पिशवीत 200 ग्रॅम पाणी मिसळून पिशवी नव्याने सीलबंद केली जात असे . पोलिसांनी या छाप्यात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही मोठ्या प्रमाणावर जप्त केले . पहाटे उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती , अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक गजानन बागडे यांनी दिली . ( sakaal , 25 th july ) पैसे जास्त कशाला लागतात ? तर सेट्सना . तेव्हा वाटलं , आपण सेट ठेवलाच नाही तर ? पण सेट ठेवूनही चालण्यासारखं नव्हतं . कारण चिमणीचं मेणाचं घर होतं . घराचं घरपण तर दिसायला पाहिजे ना ? मग काथ्याकूट केला आणि तेव्हा राम शितूत होते , त्यांना म्हटलं , ' आपण नवारीचा उपयोग करूया ' . मग नळबाजारातून शंभर एक रुपयांची नवार घेतली . ती रंगमंचावर उभीच्या उभी , मध्ये दीड दीड फुटांचं अंतर ठेवून दोन लाकडी पट्ट्यांवर ठोकली . अगदी तिन्ही बाजूंनी त्या नवारी लावून दिल्या आणि झालं ! चिमणीचं घर होतं मेणाचंची मला एक मजा आठवते की , त्याचे आम्ही दहा - बारा प्रयोग केले . सरकारी नाट्यस्पर्धेची असतील नसतील ती सगळी बक्षीसं मिळाली . अप्रतिम प्रयोग होत असत . पण त्याचा शेवट मात्र प्रत्येक वेळी बदलत असे . ' आज आपण असं केलं तर . . ? ' ' नाही नाही , हा जमला नाही . आपण दुसरा करून पाहूया . . . ' प्रत्येक प्रयोगाच्या आधी बदललेला शेवट करवून घ्यायचा ही जबाबदारी रमाकांत देशपांडेला घ्यायला लागायची . मला दुसरंही एक आठवतं जे चिमणीचं घर होतं मेणाचंपासून सुरू झालं . . . आमच्या तालमी कुठल्यातरी हॉलमध्ये - विल्सन कॉलेजमध्ये किंवा विल्सन हायस्कूलमध्येही चालायच्या . ग्रँड रिहर्सल्स वगैरे करायला पैसे कोणाकडे असायचे ? मग थिएटरमध्ये नाटकाचा जो काही प्रयोग असेल तो संपून दहा - बारा वाजले की मग आम्ही रंगमंचावर जात असू . बारा वाजल्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत एकाच रात्रीत तीन तालमी करत असू . प्रकाशयोजना , संगीत वगैरे सगळं याच तालमींत ठरत असे . तसं सगळं आधी तयार असायचं कागदावर , पण पैसे नसल्याने या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या . दुसरंही आठवतं की , तिकिटं स्वत : विकायची . जाहिरातीचे बोर्ड तेव्हा सुरू झाले होते . पण बोर्ड करायला कोणाकडे पैसा होता ? ते बोर्ड स्वत : कोट करायचे , स्वत : डिझाइन करायचे . या सगळ्या एकूणच एकत्रित केलेल्या कामामुळे रंगायनची मुळं तिथे रुजायला लागली . रंगायन हे नाव नव्हतं , तरी मला वाटतं , आम्ही सगळे रंगायन झालो होतो ! अशोक कुमार यांनी निर्माता म्हणून बनवलेल्या तीन चित्रपटांपैकी पहिला म्हणजे १९४९ साली बॉम्बे टॉकीजसाठी बनवलेला गूढपट ' महल ' . तो प्रचंड सुपरहीट ठरला . विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने नायिका मधुबाला आणि प्रामुख्याने ' आएगा आनेवाला ' या गाण्याच्या तूफान लोकप्रियतेमुळे पार्श्वगायिका लता मंगेशकर या दोघींनाही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं . राज्याने लाकडी फ़ळ्यांचे दरवाजे असलेल्या दुकानात जिथे मधोमध बीजागरीच्या फ़ळ्या एकत्र होऊन आडोसा तयार होतो अशी जागा निवडुन रज्जीशी संवाद साधला होता . रमणशेठ दुकानाच्या मागच्या बाजुला असलेल्या घरात गेले होतो . रज्जी ज्या प्रमाणे खुलुन बोलत होती त्यावरुन तरी ते यायला वेळ लागणार होता . ही संधी घ्यायला योग्य जागा सापडली होती कारण दुकान रस्त्यावर होत तरी मुलांना आत काय चाललय ते दिसत नव्हत . छानच झाले आहे पुस्तक रसग्रहण तेजस ! पुन्हा एकदा पुस्तक वाचायची इच्छा होतेय ! : तो फिर उन्होने एक टॉवेल लिया और उसको पकडके टोकरी के नीचे रख दिया | उन्होने सोचा था की बाद मे खा लेंगे | ( माझी मते या बाबतीत मी कधी लपवली नाहीत . डाबर्‍यां सकट सगळे ख्रिस्ती मिशनरीज या बाबतीत नक्कीच काहीतरी भामटेपणा करत असणार याची मला खात्री आहे ! ) १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते . योगेश या फुलांची तू छायाचित्र टिपत होतास तेंव्हा नकळत हा प्राजक्त त्यांचे मनोगत माझ्या मनात मांडून गेला . . . . . आता हि प्राजक्ताची फुले परत पाहताना नकळत त्या सुगंधी पाऊलखुणा घेऊन आठवणी चोर पावलांनी दाटून आल्या . त्याच आठवणी मी तुला शब्दरूपात पाठवत आहे , त्या नाजूक आहेत पणतरीही जपून ठेव . . कधी वाटलंच तर कुरवाळ त्यांना आणि बघ त्या शब्दांना सुगंध येतो का . बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला . . काय ? . . ह्या उपर " आपलाच इतिहास लाल " म्हणण्यात आपल्याला काडीमात्र विंटरेष्ठ नाही , . . . काय ? हल्लीच आमच्या हि & ही मनावर आधात झाल्यानं आम्ही लेख आवरता घेतलाय त्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागतो आणि इथेच थांबतो . . कॉलनीत नवं कुटूंब आलंय . . जरा आमचे ष्टंट दावतो की . . . काय म्हणे डॉन्याची बायको ? ? त्सेंटापण विचारत होती डॉन्याच्या लग्नाबद्दल ! कसल्या डोंबल्याच्या पद्धती आणि सणवार ? मनात आलं की दोनचार पुरणपोळ्या आणायच्या आणि हादडायच्या . हाताशी कामाला व्हॉलेंटीयर असले तर दहावीस घरीही बनवता येतात . . . तीच गत श्रीखंड , गुलाबजाम , चकल्या , कडबोळ्याची ! हव्येत कशाला ते सण ! जेटमाऊलींची म्हणणं मान्य आहे , कपाटातल्या साड्यांना हवा लागू द्यायची असेल तर एकतर कॉन्फरन्स - डीनर शोधावा नाहीतर सणवार ! चुप चुप खडे हो जरूर कोइ बात है पहली मुलाकात है ये पहली मुलाकात है . ही पहिली भेटच फ़ार चटका लावून जाते . ही भेट प्रेमभंगाची नाही तर , ही भेट प्रेमसमर्पितेची आहे या शापित प्रेमकहाणीला : शाप मिळो हीच सदिच्छा . जाता जाता एका गाण्याची आठवण करून द्याविशी वाटते . अजीत कडकडे यांचे अगदी सुरवातीचे आहे " छत आकाशाचे आपुल्या घराला , सखये , त्रुणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहू उशाला , या शापित आयुष्याला छत आकाशाचे आपुल्या घराला " गायत्री , तुझ्या अनुभवसिद्ध लिहीण्याबद्दल मी वेगळे काय लिहू . जपून रहा हेच म्हणू शकतो . प्रत्यक्ष मतदानाला अजून वेळ होता . ग्रामपंचायत कार्यालयात संबंधितांची बैठक चालू होती . ग्रामपंचायतीच्या बाहेर जमलेल्या महिलांच्या विशाल समुदायाकडे बघून यशोदा भारावून गेली होती . स्त्रीशक्तीची ही विलक्षण चुणूक पाहून तिला गहिवरल्यासारखे झाले होते . ऊर अभिमानाने भरुन आलेला . समोरच्या समुदायामधून जोरजोरात दारुबंदीच्या घोषणा दुमदुमत होत्या . शेवटी गटविकास अधिकार्‍यांनी मतदानाला सुरुवात करण्याची सूचना केली . ग्रामसेवक पुढील व्यवस्थेला लागले . थोड्याच वेळात ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक टेबल मांडण्यात आले . ग्रामसेवक स्वत : काही कर्मचार्‍यासहीत तिथे बसून महिलांच्या मतदानाची नोंद घेणार होते . एकच टेबल मांडलेले पाहिल्यावर मात्र यशोदा थोडी अस्वस्थ झाली . त्यानंतर रेगन यांनी नासाच्या कर्मचार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत , जाहीर सांत्वन केले आणि हा प्रकल्प पुढे असाच चालू राहील याची स्पष्ट शब्दात ग्वाही दिली . . . हा अपघात का घडला ? ह्याची अनेक कारणे देण्यात आली पण त्यावर नेमलेल्या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमनने दाखवून दिले की केवळ उजव्या बाजूच्या सॉलीड रॉकेट बुस्टरच्या खराब - रींग फेल्युअर मुळे ते झाले . माझे अवघे मी पण हिंदू आयुष्याचा कणकण हिंदू , ह्रदयामधले स्पंदन हिंदू तन - मन हिंदू , जीवन हिंदू ! दरीदरीतिल वारे हिंदू आकाशातिल तारे हिंदू , इथली जमीन , माती हिंदू सागर , सरिता गाती हिंदू ! धगधगणारी मशाल हिंदू आकाशाहुन विशाल हिंदू , सागरापरी अफाट हिंदू हिमालयाहुन विराट हिंदू ! तलवारीचे पाते हिंदू माणुसकीचे नाते हिंदू , अन्यायावर प्रहार हिंदू मानवतेचा विचार हिंदू ! महिला , बालक , जवान हिंदू खेड्यामधला किसान हिंदू , शहरांमधुनी फिरतो हिंदू नसानसांतुन झरतो हिंदू ! प्रत्येकाची भाषा हिंदू जात , धर्म अभिलाषा हिंदू तुकाराम अन कबीर हिंदू हरेक मस्जिद , मंदिर हिंदू ! इथला हरेक मानव हिंदू अवघी जनता अभिनव हिंदू , झंझावाती वादळ हिंदू हिंदू हिंदू केवळ हिंदू ! शंभर कोटी ह्रदये हिंदू , हजार कोटी स्वप्ने हिंदू , असंख्य , अगणित ज्वलंत हिंदू अखंड भारत , अनंत हिंदू ! ! ! कवी / कवयित्री : अज्ञात बीकानेर , 25 अप्रेल बीकानेर संसदीय सीट से कांग्रेस प्रत्याशी रेवन्तराम पंवार ने शनिवार को बीकानेर शहर में रोडशो कार्यक्रम के तहत घर - घर जनसम्पर्क कर लोगों से मत समर्थन मांगा अपने रोड शो के तहत सुबह शहर के प्रमुख देव लक्ष्मीनाथजी मंदिर से पार्टी नेताओं के काफिले के साथ रवाना हुए कांग्रेस प्रत्याशी ने बड़ाबाजार , भुजियाबाजार , रांगड़ी चौक सहित शहर के अनेक इलाकों में जनसम्पर्क किया इस अवसर पर उनके साथ शहर कांग्रेस अध्यक्ष जनार्दन कल्ला , नगर विकास न्यास के पूर्व अध्यक्ष सोमचन्द सिंघवी , पूर्व न्यासी हीरालाल हर्ष सहित अनेक कांग्रेस के नेता - कार्यकर्ता थे ) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला , लेखांना , कलादालनाला , पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे . शोभुतै , पण यात " ड्बल ( एकातएक गुंतलेली ) फळे नाहीत " . कदाचित आश्विनी , यांनी सुचवलेलं फळ असेल " भोकरं " . अर्थात बाकी ( मला ) वैध वाटलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहित , कारण ती उत्तरे देताच येणार नाहित / त्या प्रश्नांची उत्तरे अस्तित्वातच नसावीत / असल्यास ती देऊन स्वतःचा व्यवसाय हे पट्टीवाले कमी करणार नाहित याबद्दल माझी खात्री पटु लागली आहे . माझ्या माहितीनुसार तरी सकाळ हा राष्ट्रवादी धार्जिना पेपर आहे . म्हणून चिल्लर भागात प्रकाशित झाली असावी . दलित समाजात जन्माला आलेल्या विठ्ठल उमपांनी आयुष्यभर जीवनाशी उघड संघर्ष केला . अनेक कडू अनुभव गाठीशी बांधले . पण त्याची छाया आपल्या कलेवर पडू दिली नाही . वयाच्या ऐंशीव्या वर्षी जांभूळ आख्यान सादर करताना उमपांचा उत्साह , जोश वीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच असायचा . अफाट निरीक्षणशक्तीच्या जोरावर त्यांनी जांभूळ आख्यानाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करुन सोडलं . # तुमच्या मुलांना हे शब्द लक्षात ठेवायला गरज पडल्यास वापरायला सांगा : नाही , जा , ओरडा , सांगा . त्यांना कोणी नकोशा पद्धतीने स्पर्श केला किंवा अनोळखी वा ज्या व्यक्तीविषयी त्यांना खात्री वाटत नाही अशा व्यक्तीबरोबर जायला सांगितले तर त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला पाहिजे . इतक्यातच सर्व्हे भरत होते . . तुम्ही काही जमवता का . . म्हणजे पैसे , नोटा , stamps असे काही . . तुम्ही काय खेळता बैठे खेळ , कि शारीरिक खेळ रिव्हर राफ्टींग , ट्रेकिंग . . तुम्ही निसर्गाशी संबंधित काय करता . . पक्षी पाहणे , पक्षी , प्राणी पाळणे . . साहसी , धाडसी गेम खेळता का . . असे बरेच प्रश्न होते . . सगळे जेव्हा थोड्या फार फरकाने ब्लांक जायला लागले तेव्हा खूपच काळजीत पडले . . . नरेंद्रजी तुम्ही जे म्हणताय सांघिक खेळ खरच होत नाहीत . . भारतात असं पोषक वातावरण पण नाहीये साधना म्हणतेय तसं मुली खेळ ? ? ? ? ? एखाद्या मानवी जन्मामध्ये त्याला अतिनिराशा येते तो बाहेरच्या गोष्टींमध्ये शाश्वत आनंद शोधणं थांबवतो त्याच्या पलिकडे काय आहे याचा शोध घेऊ लागतो . तो जिज्ञासू होतो . हे काम जगाच्या विरुध्द जाण्याचे असते . प्रवाहाच्या बाहेर येऊन उलटे पोहण्याचे आहे . त्याला जास्त शक्ती लागते . प्रवाहपतितांचे काय होते हे एकदा समजले तसे आपले होऊन हा जन्म वाया जाऊ नये असे ज्याला वाटते तो मुमूक्षू होऊ लागतो . कितीही जन्म - मरणाचे फेरे घेतले तरी माणसाची तृष्णा कधीच कमी होत नाही . या सगळ्या विश्वात असूनही जो नसल्यासारखा असतो , जो आनंदमय आहे , जो कुठे जात नाही येत नाही , जो कल्याणमय आहे त्याची ओढ लागते . मन प्रसन्न राहू लागते , मनातील घाण ( द्वेष - असूया - सूड - वैताग - खेद - हिंसा . ) नको वाटते . आणि चित्तशुध्दीला सुरुवात होते . चित्तशुध्दी वाटते तेवढी सोपी नाही . विवेक - वैराग्याच्या अभ्यासाची सवय अंगी बाणावी लागते . जी गोष्ट केल्याने परमेश्वराची कृपा होणार आहे ती करणे हा विवेक जे केल्याने तो दूर जाणार आहे ती गोष्ट करणे हे वैराग्य अशी सोपी व्याख्या महाराजांनी केलेली मी नंतर वाचली होती . अजून एक करायला समजायला सोपी गोष्ट म्हणजे जे करून मन खंतावत नाही मनाला अस्वस्थ वाटत नाही ती योग्य ती करावी . > > प्रगल्भ आणि कलात्मक नजरेने पाहण्याचा संस्कार कोठेही राहून घरी करता जोपासता येतो . < < बरोबर तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात ( ) हे शक्य आहे हे मान्य . पण संस्कार करणार कोण ? संस्कार करणार्‍यांचीच ही सेन्सिबिलिटी जोपासलेली नसेल तर ? आणि संस्कार करणारे आईबाप अगदी परीपूर्ण आहेत असं समजलं तरी केवळ आईवडीलच नाही महत्चाची भूमिका निभावणारे या सेन्सिबिलिटीज जोपासण्यात . आजूबाजूचा परीसर , वातावरण , लोक , आजूबाजूची मानसिकता अश्या अनेक गोष्टी आहेत . तसंच तंत्रज्ञानामुळे सगळंच a click away झालेलं नाही . अजून अश्या अनेक गोष्टी , अशी अनेक माहीती , अशी अनेक माणसं नेटवर उपलब्ध नाहीत . तसंच इंटरनेट पेनिट्रेशन हे पण सगळीकडे नाही . कल्पना मस्त़च आहे . हाताळणी जबरदस्त . . . पण सिमकार्डची कल्पना नाही समजली ? निवृत्तामिषमद्यो यो हिताशी प्रयतः शुचिः चरक चिकित्सास्थान मी nri आहे . पुण्यात flat घेण्याचा विचार आहे . पण इथुन एक महिन्याच्या सुट्टित जागा बघणे , बूक करणे . कामे करण्याचा कोणाला अनुभव आहे का ? जरा मदत मिळेल का ? तिसरी अट याबरोबरच हेसुद्धा आवश्यक आहे की , विधिज्ञाच्या विधी निर्माणाचे नियम आणि विधी निर्माण पद्धतींचा सखोल अभ्यास व्हावयास पाहिजे . जेणेकरून प्रसंग काळानुरूप नियम तयार करण्यात त्याच स्वरुपांचे अनुकरण आणि याच प्रणालीचा अनुनय करण्यात यावा . हे सामर्थ्य अशा वेळेपर्यंत अवगत होऊ शकत नाही जोपर्यंत माणूस सामान्यतः शरीयतच्या स्वरुपाचा आणि मग वैयक्तिकरीत्या तिच्या नियमांचा सखोल अभ्यास करीत नाही . विधिज्ञाने कोणत्या प्रकारे नियमात न्याय आणि समतोल कायम राखला आहे , कोणत्या प्रकारे त्याने मानवी प्रकरणांची बांधणी शिस्त निर्माण केली आहे , कोणत्या प्रकारे तो मानवास त्याच्या उच्चतम उद्देशाकडे घेऊन जात आहे आणि मग याचबरोबर त्याच्या स्वभाविक दुबळेपणास समोर ठेवून त्याच्याकरिता योग्य सवलती निर्माण करतो , या तमाम गोष्टी गंभीर विचारानंतरच साध्य होतात . त्याचप्रमाणे ज्या माणसाला याचे ज्ञान अवगत झाले असेल , त्याने प्रसंग परिस्थितीनुसार आदेश नियमांत हलकेसे बदल करण्यातसुद्धा हरकत नाही . तसेच ज्या बाबतीत स्पष्ट आदेशांचे कुरआनात प्रमाण सापडत नाहीत , त्यांच्याकरिता नवीन नियमसुद्धा निर्माण करु शकतो . कारण असा माणूस साकल्याने कायदानिर्मितीची जी पद्धत अंगीकारेल ती मुळात इस्लामच्या विधीनिर्मितीच्या तत्त्वांच्या विरुद्ध होणार नाही . उदाहरणार्थ , दिव्य कुरआनात फक्त ग्रंथधारकांकडून ' जिझया ' म्हणजे नागरी कर घेण्याचा आदेश आहे . परंतु साकल्याने विचार करुन प्रेषितसोबत्यांनी हा आदेश पर्शियाच्या अग्नीउपासकांवर , भारताच्या मूर्तीपूजकांवर , तसेच आफ्रिकेच्या लोकांवरसुद्धा लागू केला . याचप्रमाणे चार खलीफांच्या काळामध्ये जेव्हा इस्लामी शासन खूप विस्तारत गेले आणि पुष्कळ देश इस्लामी शासनाच्या अधिपत्याखाली आले , तेव्हा परराष्ट्रीय जनतेबरोबर बहुतेक अशी प्रकरणे समोर आली की , ज्यांच्या बाबतीत कुरआन हदीसमध्ये स्पष्ट आदेशप्रमाण सापडत नव्हते , अशा प्रसंगी प्रेषित सोबत्यांनी साकल्याने विचार करुन स्वतःच कायदे निर्माण केले . कारण ते इस्लामी शरीयतच्या प्रेरणा तत्त्वांची चांगल्याप्रकारे जाणीव ठेवत होते . सत्य साइबाबांच्या प्रकृत्तित सुधारणा होवो अशी प्रार्थना . पण योगी सत्पुरुष व्हेन्टिलेटर डायलिसिस का वापरू देतो ? बाबांनी साधकांना स्पष्ट सूचना अगोदर दिल्या नसाव्यात . . मी : येथील महाराष्ट्र मंडळाचे कार्य करीत असतांना मला अगदी प्रकर्षाने जाणवले होते की , मराठी लोकांशी बोलतांना तुम्ही अगदी जाणीपूर्वक मराठीतूनच बोलता . हे मला तेव्हाही विलक्षण वाटले होते , कारण तेव्हाच तुम्ही १५ वर्षांहून अधिक काळ भारताबाहेर राहिला होतात , तुमची पत्नी चिनी , त्यामुळे घरी मराठी बोलण्याची संधी नाही . आणि तरीही मराठीतून बोलतांना तुम्ही अजिबात अडखळत नव्हतात , तुम्हाला शब्द शोधावे लागत नव्हते , आणि अगदी साध्या प्रवाही मराठीतून तुम्ही आमच्याशी बोलत असा . हे तुम्ही कसे साध्य करू शकलात ? परदेशात होणार असलेले मराठी साहित्य संमेलन जागतिक मंदीच्या भयंकर विळख्यामुळे भव्यपणाने होता केवळ शानदारपणे होईल असे कौतिकराव ठाले पाटील यांनी कळवले असल्याचे काल / परवा पेप्रात वाचले . भव्य होता शानदार होईल म्हणजे काय हे कुणी स्पष्ट केले तर बरे होईल . ; - ) चर्मचक्षू जेव्हा , सदाचे झांकीन तेव्हांच पाहीन , सत्यसृष्टी किलबिलाट करिती , शांततेचे ध्वनि असे अंत : करणी , सदा माझ्या सुंदर चित्रे आणि माहिती . वर्तमान काळ / भूतकाळाचे मिश्रण करणारी लिहीण्याची शैली वेगळी वाटली . वर्षातै , मुलाखत आवडली . संदीप कुलकर्णीचा अभिनय आवडतो . मुलाखतीत थोडे शब्दांकन करून मराठीकरण केले असते तर चांगले वाटले असते पण मूळ संवाद पारदर्शकपणे मांडण्याची तुमची भुमिका योग्य वाटते . माझ्याही मते दोन्ही . . मुळात मी वुडहाऊस वाचताना सुरवातीला सिरिज सांभाळल्या होत्या . पण आता कोणतेहि पुस्तक कोणत्या सिरिजचे आहे ही पर्वा करता काढतो आणि वाचतो : ) जे का रंजले गांजले . . . ! सतत प्रतिकूल परिस्थितीशी झगडता झगडता मेटाकुटीस आलेल्या माणसाला कुणीतरी धीर देणारा माणूस हवा असतो . ज्योतिषी ती गरज भागवतो . अमुक अनिष्ट ग्रहाची दशा दोन महिन्यांनी संपून तमुक शुभ ग्रहाची दशा सुरू होईल , असे काहीतरी ज्योतिषाच्या तोंडून ऐकले म्हणजे त्या बिचाऱ्याला हुरूप येतो . ज्योतिषी त्याला काही तरी दैवी उपाय करायला सुचवतो , त्याचा तरी निदान उपयोग होईल अशी आशा त्याला वाटते . माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे . देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा , नाही पावला तर आपलेच नशीब वाईट , असे स्वत : चे समाधान माणूस सहज करून घेतो . ज्योतिषाचे तसेच असते . एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया , खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके ! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत , पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते , आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते . चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे . फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता , आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला , असे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात . ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर , अशी समजूत प्रचलित आहे . ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते . तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच - दहा कुंडल्या ज्योतिषाला दिल्या तर निदान एका तरी कंुडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे , पण तसे होत नाही . हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही , पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते ! ' शक्यता ` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात , आणि त्यात उत्तर हरवून जाते . सांगायचा मुद्दा हा की , मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी फैलावत जातात , पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते . लोकांना मात्र वाटत रहाते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे ! थोडक्यात संभवनियतेनुसार खरी ठरलेली भाकिते आणि जातकाला मिळालेले मानसिक समाधान वा आधार यालाच तो ' अनुभव ` म्हणतो . एका शेतकर्‍याच्या दारात सिताफळांचे मोठे झाड होते . त्यास खूप गोड आणि मधुर फळे येत . एके दिवशी त्याने त्यातली काही फळे आपल्या मालकाला नेऊन दिली . त्याला फळे इतकी आवडली की , त्याने लगेच तेथून ते झाड उपटले आणि आपल्या दारात नेऊन लावले . तिथे ही माहिती उघडच आहे , त्यामुळे हे वाक्य तिथे काय आणि इथे काय निरूपयोगी आहे . सुंदर . ( पण हे जरासे डल ( म्लान ) का दिसते आहे ? की मलाच तसे वाटते आहे ? ) कालच कान्हेरी गुंफांमध्ये गेलो होतो तेव्हा तुमच्या कार्ला लेण्याच्या चित्राची आठवण आली . ते चित्र खरंच फार सुंदर होते . ( शासन ) रामानंद तिवारी यांना निलंबित करणार ( आहे ) ; ( या ) कारवाईस राज्यपालांची मान्यता ( आहे ) याचे नियम कोणाला माहिती आहेत का ? किती रुपयाच्या वरच्या व्यवहारावर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो ? कोणत्या प्रकारच्या व्यवहारात ? फक्त रोखीने व्यवहार केल्यास की चेकने केल्यावर पण ? राज्याराज्यात नियम वेगवेगळे असतात की देशभर एकच ? योगेश , माझ्या घरी हे करता येणार नाही ( कंप्यूटर वापरला जातच नाही , वायरलेस् राउटर तर् धूळ खात पडला आहे , असो ) पण एकदोन मित्रांना विचारता त्यांनी अधिक माहिती विचारली आहे . तुमचा इमेल व्यनी केल्यास तो संबंधितांना पाठवून तुम्ही संवाद साधू शकता . तुमच्या संशोधनात काही मदत झाली तर आनंदच वाटेल . प्रकल्पाला शुभेच्छा . आम्ही बिपिनरावांच्या गाडीतनं आमच्या घरापाशी उतरलो आणि यमीआज्जीला आणि बिपिनला आम्ही टाटा , बाय - बाय केलं . जाताना आम्हाला बिपिनशेठनी खाऊ म्हणून एक छानसं चाकलेटचं पाकिट सप्रेम भेट दिलं ! यावर ( पॉझिटीव्ह ) मानसीकता म्हणजे काय या वर नंतर - दिवसात विस्त्रूत प्रतिसाद देईन . . . अरे बाबांनो आणि बायांनो फोटो टाका ना . . . ! का नुसतं जळवता आहात . . तुम्ही xxxxx तिथे तर मजा केलीतच आणि इथेही बीबी वर तोच धिंगाणा करुन आम्ही आलेल्यांना जळवताय काय . . . ! टाका लवकर फोटो नाहीतर मी तासाला पन्नास फोटो टाकीन बीबी वर आणि तेही एकदम फालतु मग बोलायच नाय आधीच सांगुन ठिवतोय ! ! ! ! ! ! . आजवर आम्हाला सदर साहित्य संमेलनात सहभागी व्हावेसे वाटत असूनही , आम्हाला केवळ भाडे परवडत नाही म्हणून आमच्या आडत्या साहित्यिकांपासून दूर राहावे लागले . ह्याचा अनुभव सर्वांना मिळावा , हीच आमची अपेक्षा . मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो कितिहि वेळा वाचलि तरिहि पुन्हा वाचावि अशिच कथा आहे हि . खुप मस्त . < < आफ्रिदीची बोलींग लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजनुसार कदाचित गंडेल . > > गौतमजी , त्याच लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजनुसार त्याची फलंदाजी बहरात येऊं शकते कदाचित न्यूझीलंडची कामगिरी पण ! ! ! > > > महाग्रुंच्या डोळ्यात हल्ली कश्यानेही पाणी येते म्हणजे मोतीबिंदुसाठी त्यांनी डोळे चेक करायची वेळ आली आहे . मसल्स दुखावू देता स्ट्राँग करणे , अतिरिक्त चरबी नाहिशी करणे आणि स्टॅमिना वाढवणे हेच उद्देश ठेवले पाहिजेत त्या अनुशंगाने मर्यादेत राहूनच व्यायाम घेतला पाहिजे म्हणजे अपाय होणार नाहीत . दोन महिन्यापूर्वी चिरंजिवांचा शाळेतला चेसक्लब बंद झाला आणि टाऊनच्या लायब्ररीत दर दोन अठवड्यांनी होणार्‍या बुद्धीबळ स्पर्धेला जायला सुरुवात झाली . अर्थातच बाबा त्याला घेऊन जात असतात . गेल्या दोन अठवड्यांपासून मात्र मलाही तयारीत ओढण्यात आले . . . . . . . . . म्हणजे त्यांच्या गटातून बाहेर काढले गेले . डाव चालू असताना मध्येच येऊन जेवणासारख्या कमी महत्वाच्या गोष्टींसाठी बोलावणे , दिनक्रमाची सक्ती करणे , हत्ती , घोड्यांच्या भाषेत बोलल्यासच म्हणणे ऐकणे , असे प्रकार सुरु झाले . भारतीय क्लबतर्फे दरवर्षी होणारी बुद्धीबळ स्पर्धा जवळ आल्याची सगळी लक्षणे होती . संयोजकांची मेल आली की उत्साहाने फसफसणारे अनेकजण असतात . त्यापैकी दोनजण आमच्याकडे आहेत . या उत्साहाचा फेस बुधवारी एकदम विरला . . . . . . . . का ? स्पर्धेत भाग घ्यायचे ठरलेलेच होते पण नाव नोंदणी मात्र करायला आम्ही विसरलो होतो . आता काय होणार ? संयोजकांनी त्यावर नाराजी व्यक्त करता नावनोंदणी करून घेतली . स्पर्धेची प्रवेश फी त्या दिवशी भरल्यास चालणार होते . गुरुवार आणि शुक्रवारचे दोन्ही दिवस वेगवेगळ्या चालींचा सराव करण्यात दोघांनी घालवले . . धोणी ची फलंदाजी ( ? ) आणि नेहरा ची गोलंदाजी यापैकी वाईट्ट काय हा चर्चेचा विषय होवू शकत नाही - अपनी अपनी पसंद है . < < < < सध्याचा धोनी अ‍ॅज कॅप्टन सर्वात वाइट्ट आहे या दोन्ही पेक्षा ! खरच हाच तो टी२० वर्ल्ड कप चा कॅप्टन ' माही ' वाटत नाहीये . . . . . तर मला वसतीगृहात राहणे गरजेचे होते . तेव्हा ' कोसला ' नुकतीच वाचलेली असल्याने तर ते फारच गरजेचे झाले होते . त्याप्रमाणे तिथेही प्रवेश घेतला . तोवर वसतीगृहात रहायचे अंगवळणी पडले होते . त्यामुळे लगेच बादली , झाडू , आरसा , तेलाची बाटली , साबण , हँगर , सुतळी , खिळे , कुलूप , माठ , कासवछाप आणि इतर उदबत्त्या खरेदी उरकली . पावसाळा नुकताच सुरू होत होता . एक डकबॅकचा रेनकोटही घेऊन टाकला . राहुल देशपांडे : मी साडेतीन वर्षाचा असताना आजोबा गेले , पण मला आठवणी म्हणजे काही अंधूक आठवणी आहेत . आई , बाबा , आज़ी सगळे सांगतात त्याच्यामुळे आहेत . एकदा मी खेळण्यातल्या घोडागाडीवर बसलो होतो . मला किशोरी आमोणकरांची ' सहेला रे ' ही भूपची रेकॉर्ड खूप आवडायची , मी ती लावायला सांगायचो वडिलांना . तर ती रेकॉर्ड लागली की मला झोप लागायची , मग माझे बाबा ती बंद करायचे . ती बंद झाली की मी लगेच उठायचो आणि परत लावायला सांगायचो . ते आजोबांनी बघितलं आणि ते म्हणाले , " बापू , ( माझ्या वडिलांना बापू म्हणतात ) तू ते बंद करू नकोस , त्याला झोप लागत नाहीये , त्याला तंद्री लागतीये सुरांची . किशोरीसारखा एवढा सच्चा आणि चांगला सूर आहे , त्याची त्याला तंद्री लागते आहे याचा अर्थ हा पुढे जाऊन माझी गादी चालवणार . " ती एक आठवण आहे . त्यांना खूप इच्छा होती , खूप आत्मविश्वास होता की मी नक्की गाईन . एवढीच एक आठवण आहे . उत्कृष्ट लेख ! सुरूवातीचा भाग थोडा क्लिष्ट वाटला पण परत एकदा वाचल्यावर समजला . खरेच वर्णमालेच्या विशिष्ट रचनेमागे इतका विचार केलेला पाहून आश्चर्ययुक्त अभिमान वाटला . आपला ( वाचक ) वासुदेव तू जाम धडपड्या माणूस आहेस . . विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस . . . शुभेच्छा . . . अवांतर : पुर्वी सिंहसम कटी हे पुरुषांच्यासाठी वापरले जायचे . रघुकुलातल्या राजा दिलीपच्या वर्णनात सिंहसम कटी म्हटलेले आहे . आठवी - नववीत हा श्लोक होता असे आठवतय . येथील संस्क्रूत ( कसं लिहायच हे ? ) जाणकार श्लोक देऊ शकतील . ' माहीती आहे मला तो दाढीवाला , आमच्याच जातीचा आहे , विद्यापीठात सत्कार केला की आम्ही त्याचा ' - नंदा . या फळाला मंकीफ्रूट असे म्हणतात औषध म्हणून याचा उपयोग होतो इतकीच माहिती मिळाली . पण कोणत्या आजारावर औषध् , हे मात्र कळू शकले नाही . त्यादिवशी त्या सगळ्यांना सोडायला गेल्यावर गेलाबाजार दोस्तीचा तरी विषय काढायचा असा माझा विचार होता , पण ते सोलापुरातले रस्ते , रहदारी छे सगळंच माझ्या नशीबाच्या विरोधात होतं . हात हलवत आणि पायडल मारत परत आलो घरी . पण तिस - या वर्षी मात्र एकदा घरुन कॊलेजला जाताना तिच्या रस्त्यावरुन गेलो होतो , बरोबर तो रस्ता आधी - याच वेळा पाहुन ठेवलेला होता , दोघंही सायकलवर , नव्हं एकाच नाही आपल्या आपल्या , मागुन जात असताना सायकल जरा जोरात दामटली आणि तिच्या बरोबर जाउन तिला विचारलं , मुझसे दोस्ती करोगी ? मुंब्रा - मी कोणत्याही भाषेला विरोध करीत नाही . मला मराठी बोलता येत नाही . परंतु मराठी भाषेचा सन्मान करतो . तसेच मी कोणालाही धाबरत नाही . आपल्या काकाचा जो होवू शकला नाही . तो महाराष्ट्राच्या जनतेचा काय होईल ? पहिल्या झटक्यात चार विकेट घेतल्या आहेत . अजून नऊ बाकी आहेत , असा टोला आमदार अबू आझमी यांनी मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या सभेत मनसेला लगावला . सभेत बोलताना अबू आझमी म्हणाले , आम्ही आझमीला बरोबर करू , अशी भाषा जे करीत आहेत . त्यांनी हे विसरू नये , मी आझमगडवरून येथे आलो आहे . हिंदी भाषेचा अपमान सहन करण्यात येणार नाही . लवकरच यासाठी न्यायालयात दाद मागणार आहे . मुसलमानांच्या समस्यांसंदर्भात आझमी म्हणाले की , मुसलमानांनी कधीपर्यंत राजकारणात बॅण्ड वाजविण्याचे काम करायचे , त्यांनी आता आपली ताकद दाखवून द्यायची वेळ आली आहे . देशात काहीही घडले की मुस्लिमांना दोषी ठरवले जाते . प्रज्ञा साध्वी दयानंद पांडे यांच्यासारख्यावरचे मोक्का हटविण्यात येतात . हसन गफूर केवळ मुस्लिम आहेत . म्हणूनच त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे . प्रधान कमिटीचा अहवाल रद्द करून 26 / 11 ची पुन्हा चौकशी करण्यात यावी , अशी मागणीही त्यांनी केली आहे . शरीयत कायद्यानुसार स्वस्थ जनावरांचीच कुर्बानी द्यावी , असा कायदा आहे . परंतु कुर्बानी देण्यात येणारी जनावरे आजारी आहेत , असे डॉक्‍टरी सर्टिफिकेट देण्यात आल्यावरचं कुर्बानी महाराष्ट्रातच आपण करू शकतो . तरीही आपण मुग गिळून गप्प आहोत . मुस्लिमांच्या या स्थितीला सुधारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले . सकृतदर्शनी केतकरांची विचारसरणी लोभसवाणी वाटते खरी ; परंतु खोलवर विचार केला असता , असे दिसते , की " उपयुक्त सर्व समाजहिताचे कार्य ' कोणते याविषयी एकाच समाजातील वेगवेगळ्या समूहांमध्ये मतभेद असू शकतात . उदाहरणच घ्यायचे म्हटले , तर राजवाडे वा केतकर यांना राजकीय स्वातंत्र्याचे जेवढे महत्त्व वाटत होते , त्यापेक्षा अधिक महत्त्व सुधारकांना समाजसुधारणांचे वाटत होते आणि ब्राह्मणेतरांच्या मनात याविषयी ज्या कल्पना होत्या , त्यापेक्षाही वेगळ्या कल्पना अस्पृश्‍यांच्या मनात येणे शक्‍य होते . ह्याचा अर्थ ठाण्यात कायदा सुव्यवस्था अजिबातच नाही आहे ? खरोखरच असे असेल तर बिहार आणि महाराष्ट्र ह्यात फरक नाही असे म्हणावे लागेल . मालदीव भारतीय उप - महाद्वीप के निकट हिंद महासागर में स्थित एक देश है मालदीव दक्षिण एशिया के राजनैतिक और आर्थिक सहयोग मंच सार्क का सबसे छोटा सदस्य है यहाँ की राजधानी माले है मालदीव की अर्थव्यवस्था मुख्य रूप से पर्यटन और मछली पकड़ने पर आधारित है यह रूप भी जारी रखिये बहुत सुन्दर है नवी दिल्ली ; . मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हानयानी आज सकाळी " १० जनपथ ' वर जाऊन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली . येत्या दोन - तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल , अशी माहितीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे वृत्तआहे . त्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली असुन . मुख्यमंत्री दोन दिवस दिल्लीत असतील . ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं . तुम्ही प्रतिसादात मांडलेल्या इतरही मुद्दयांची इथे जाणकारांमार्फत चर्चा व्हावी ही तीव्र इच्छा आहे . पदार्थ तळताना , पदार्थातील पाण्याचे प्रमाण किती आहे , यावर उष्णता किती द्यायची ते ठरवायचे असते . गुलाबजाममधे पाणी जवळपास नसतेच , त्यामूळे ते मंद आचेवर तळायचे . शंकरपाळे , करंज्याचे पण तसेच . पण बटाटावडा वा भजी यासारख्या पदार्थ तळताना , उष्णता जास्त लागते . कारण त्यात पाणी जास्त असते . ज्या पिठात साखर असते , त्या पदार्थाना सोनेरी रंग येण्यासाठी पण आच मंद असावी लागते . ओले पदार्थ तेलात टाकले कि तेलाचे तपमान एकदम कमी होते , म्हणून त्याचा घाणा पण कढईच्या मानानेच ठरवायचा . पाऊस वरुन पडत असल्याने पावसाच्या देवाला वरुण म्हणत असावेत . * यावरुन हे आधी आलेले अक्षर आहे असा भाषाशास्त्रीय सिद्धांतही मांडता येईल णमस्कार्स वगैरे शब्द शुद्ध आहेत असेही मानता येईल . मस्त . एकदम गोड म्हटलय गं किती छान चालीत म्हटलय अगदी . खुप आवडलं . ते बर्बरं पण मस्तच हं . वाद घालण्यात अर्थ नाही हे पप्पाना उमजलं . त्यामुळे डायव्हरला गादी पार्क करायला सांगून आम्ही तिघे उतरलो . समोर एक हेमांडपंथी देऊळ होतं . छानसं सुबक . विठ्ठलाच्या दिगंत कीर्तीच्या अगदी विरुद्ध . उशीर झाला तर पप्पा कटकट करत बसतील म्हणून मी धडाधड पायर्‍या चढून दर्शनाला गेले . " म्हशे . इकडे ये . " जवळपासच्या सर्व लोकाना ऐकु जाईल इतक्या हळू आवाजात आईने हाक मारली . " इथे बघ , ही नामदेवाची पायरी आहे . तुकारामाच्या पादुका आहेत . नमस्कार कर . " इथून पुढे आईने माझ्या गाईडचा भूमिका घेतली . " नामदेवे रचिला पाया . . तुका झालासे कळस . " मी नमस्कार केला . चोखामेळ्याच्या समाधीवर डोकं टेकवलं . जन्मावेळी वजन कमी असणं ही एक जगभरातील समस्या आहे . परंतु त्याचं प्रमाण हे अतिप्रगत देशांमधे टक्के ते विकसनशील देशांमधे ३० टक्के इतकं असतं . बहुतांश अशी बाळं ही मुदतीच्या तुलनेनं लहान असतात . त्यातून महिलांचं निकृष्ट आरोग्य आणि सामाजिक - आर्थिक दर्जा दिसून येतो . . अशा प्रकारे सातत्याने उत्पन्न होणार्‍या आध्यात्मिक पीडा , गर्भवासातच त्याच्या जीवनाचा र्‍हास करू लागतात . दो मुखी हरिणी पाण्यावर आली मुखाविण पाणी प्याली रे वाया जाणारे पाणी मी बादल्यांमध्ये जमवते ते लादी पुसणे , बाथरूम धुणे ह्या कामांसाठी वापरते . ह्यापेक्षा आणखी काय उपाय कुणाला माहित असल्यास जरूर कळवा . अश्या शुल्लक घटना पुढे माणसाला दंबग बनवितात . तेव्हा हा स्टार होण्याचा प्रवासाचा सुरवात झाल्याबद्दल अभिनंदन प्राजक्ताच्या गाडीत चुकून धक्का हे गाणे बहुदा वाजत असेल . पण हा धक्का चुकून लागला नाही . असे पादचारी वर्गाचे मत झाले . मागाहून आलेला अभिजित मोहबत्ते लुतौंगा म्हणत होता . पण जनतेने त्याचेही एकले नाही सारे गामाचे लिटील स्टार मोठेपणी हा आदर्श घेणार नाहीत म्हणजे मिळवले . मस्त माहिती , दिनेशदा ! आमच्या घराजवळ हे झाड आहे . नाव मात्र आत्ताच कळलं ! समुद्रफळ . . . . क्या बात है ! एक शंका : साताठजण विमनस्क चेहेर्‍याचे लोक पण पदधारक होते का ? या बीबी वर तुम्ही केलेली / तुम्हाला माहित असलेली लो कॅलरी , लो फॅट , लो कोलेस्ट्रॉल रेसिपी लिहा . ब्रेकफास्ट / लंच् / डिनर् / स्नॅक्स् / वन डिश मिल . . . काहीही चालेल . थोडक्यात , आपल्या वरील अनुमानातील तथ्य पडताळून पाहण्याच्या दृष्टीने उदाहरण म्हणून मी पुरेसा पुणेकर आणि निश्चितपणे गैरमुंबईकर आहे . ( ' पुरेसा पुणेकर ' असणे हे जर पुरेसे नसेल , तर मी पुणे तात्पुरते किंवा कायमचे सोडल्यानंतरचे माझे आयुष्य विचारात घेता , केवळ मी पुण्यात राहत असतानाचे , ' शंभर टक्के पुणेकर ' असतानाचे माझे आयुष्य आणि त्या काळातील माझ्या वृत्ती विचारात घेऊ . ) ६० पेक्षा कमी स्पंदनदरास ब्राडीकार्डिया म्हणतात तर १०० पेक्षा जास्त स्पंदनदरास टॅकीकार्डिया . दोन्हीही अवस्था असामान्य समजण्यात येतात . याबाबत मात्र असहमत आहे . मनुष्यजातीने गेल्या शतकात पर्यावरणावर परिणाम करणार्‍या अनेक गोष्टी केल्या आहेत . निसर्गाने केलेल्या बदलांएवढे हे बदल मोठे नसले तरी निसर्गाच्या तुलनेत किती कमी काळात हे बदल घडले आहेत हे ध्यानात घ्यायला हवे . जी . टी . पेस्ट कंट्रोलचे मॅनेजिंग डायरेक्टर मा . राजेन्द्रजी गायकवाड यांच्या व्यावसायिक कुशलतेमुळे ४०० एकरात सामावलेली मगरपट्टा सिटी तसेच ७०० एकर जमिनीत निर्माण होऊ पाहणारी नांदेड सिटी पेस्ट कंट्रोलमुळे जंतूविरहीत प्रदूषणमुक्त झालेली आहे . त्यांच्या ह्या अविरत , अथक कौशल्ययुक्त पिरश्रमांमुळे रांजणगाव एम . आय . डी . सी . मध्ये हीट - प्लँटद्वारा लाकडांवर जंतूमुक्त करण्यची प्रक्रिया सुरु केली आहे . ह्या सगळ्या तरतुदींमध्ये , पैसे किती खाणार ह्याची पण तरतूद करा ! फुले शुभांगी - हिरव्या रंगाची , चवदार साठवणुकीत हिरवा रंग टिकवून धरणारी आहे . उन्हाळी हंगामासाठी हा वाण उपयुक्त आहे . बंगळुरू - " " कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात रेड्डी बंधूंना समाविष्ट करून घेण्याचा निर्णय मी स्वतःच घेतला , ' ' असे मुख्यमंत्री बी . एस . येडियुरप्पा यांनी आज स्पष्ट केले . बंगळुरू प्रेस क्‍लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . लोह उत्खननात गैरव्यवहार केल्याचा आरोप असतानाही जनार्दन आणि करुणाकर या रेड्डी बंधूंचा मंत्रिमंडळात समावेश कसा काय झाला , या मुद्‌द्‌यावरून कर्नाटकात वाद निर्माण झाला आहे . भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या सांगण्यावरून रेड्डी बंधूंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले , असा आरोप ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी केला होता . " मिस्टेक्स " अहो नावातच सार सारं आलं बर ' त्या ' तीन चुका मला पण नीट नाही कळल्या < < < त्या तीन चुका म्हणजे five point someone 2 states one night at call centre . . . खरेतर चेतन भगतने अजून आपल्या चुकांबद्दल्च पुस्तके लिहिलि पाहिजेत . . . ( उपक्रमावरच्याच एका जुन्या चर्चेत श्री . शरद कोर्डे यांच्या प्रतिसादातून ) इतके करूनही व्हायरस निघत नसेल तर इथे मदत मागता येईल . मी एकदा तसे केले आहे आणि तत्परतेने तज्ञांची मदत मिळाली . रैना हैना . बारा ओव्हर शिल्लक आहेत . आता विकेटा टीकल्या पाहिजेत तेव्हा तिनशे धावा होतील . अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने टेलिव्हिजन वर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण तेवढेच दिसायचे . आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथ पर्यंत पोहचायचे नाही . लहानपणा पासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले . त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम . काश्मीर हून जम्मू भागाला जोडणारा असा एकच रस्ता - जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन . थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद व्हायचा . त्यामुळे एन एच वन बंद आवक जावक बंद . रेल्वेचा प्रवास तर अजून सुद्धा नाही श्रीनगरला . ह्याच्या उलट पाक व्याप्त काश्मीर कडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे . काश्मीर खोऱ्यातल्या लोकांचे नातेवाईक लग्न संबंध असायचे पाक व्याप्त काश्मिरात . बहुत बहुत धन्यवाद हिन्दी के विकास का आपका प्रयास ऐसे ही चलता रहे शुभकामनायें ओळख होती नवीच जुने काही वाटायचे तुझ्या नसन्या च्या ओलखितहि मी मला भेटायचे काही माझ्या . . . लांबदेव साहेब या कवितेतला सुद्धा वैश्विक अर्थ शोधुन दाखवा . तेवढेच आम्हाला पण लई भारी वाटेल . हि वाट एकटीची चालू किती सख्या मी भासावरी सुखाच्या भाळू किती सख्या मी गुरुशिश्य परंपरा आम्हीही खूप मानतो . आम्ही वैयक्तिरित्या काही व्यक्तिंना आमचे गुरू मानले आहे आणि आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे खूप काही मिळालेले आहे . . मृण्मयी खूपच छान . अगदी मोलाची गोष्ट सांगितलीस तू . आजच्या काळात सगळेच आत्मकेंद्री झाले आहेत . मी आणि माझे जग , माझी सुख यातच रमलेले असतात . खरच असा विचार सगळ्यांनीच केला तर . ' नो पॉलिटीक्स प्लीज ' असं टायटल छान समर्पक वाटलं असतं . ही ms paint चित्रकारी छान जमलिये . पहिलाच प्रयत्न म्हणताय , पण चेंडू सिमारेषेपार गेलाय . थोड्या सरावाने , शतक ठोकाल असं वाटतंय . ही ६५ / ६६ वी कला म्हणावी का ? धन्यवाद ! अनाहूत सल्ला : एखादं ' पिंकस्वान ' चं चित्रच काढानं . जनतेला कळेल तरी कसं दिसतं ते . आपण बाकी सांगीतलेले अनुभव अगम्य असतात आणि तसे येऊ शकतात . ते डोळसपणे तेव्ह्ढ्यापुरते मान्य करून पुढे चालावे असे वाटते . उपवर मुलीला पाह्यला यावेत पाहुणे अचानक . . . . ९४ चा शेवटचा सूर्यास्त आम्ही हट्टाने एकत्र पाह्यला . तो मीरा नायरच्या ' १९४७ ' च्या प्रत्येक सूर्यास्ताएवढाच प्रकर्षाने आठवतोय . इतिहास किसी भाषाका नाम नहीं . और ही किसी उदात्त मानवी संबंध का नाम . वो तो शक्तिके लिए किया गया एक नितांत अमानुष रक्तस्नान है . . . . उपवर मुलीला पाह्यला यावेत पाहुणे अचानक आणि सुरु व्हावी साऱ्या घरादाराची धावपळ तशी - तुझी स्थिती होते , जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरी येतो . . . . . मी कथा लिहीत नाही . काल्पनिक गोष्टी सांगायचा मी प्रयत्नही केलेला नाही . काल्पनिक गोष्टी सांगायचा आणि घडलेल्या गोष्टी लिहायचा . पण ' यात्रा ' घडली हे मात्र नक्की . पर्वत जब यात्रा के लिए आतुर होता है , तब प्रतियात्रा नही - नदी बनना होता है . . . . पलंगावरची चादर सरळ करण्याच्या निमित्ताने उचलुन नेतेस तू - मुलाचे अस्ताव्यस्त पसरलेले कपडे , त्याचे दप्तर , किंवा - नवऱ्याने तशीच फेकलेली लुंगी . . . . . आठवणींचं एक भारी असतं - त्या कालच्यासारख्या आठवतात . धुरकट होतात , पण जुन्या होत नाहीत . एखाद्या पिक्चरसारख्या त्या मनात रहातात . सीन्स पुढेमागे होतात . कथा तीच रहाते . कथा तीच - आणि तीच पात्रं . कथा तीच ? आणि पात्रं ? राहुल म्हणतो तशी कदाचित हा ब्लॉग म्हणजे - माझ्या अनुभवांना मी दिलेली रिऍक्शन असू शकेल . पण आठवणींना रिऍक्शन कशी देणार ? समर्पण का ऐसा एक विचार फूल वनस्पतीकी स्वाहा वाणी है . प्रार्थना मनुष्यकी - इसलिए इतिहास हो जानेका नाम नही . बल्की इतिहाससे सर्वथा उदासीन होकर वनस्पती हो जानेका नाम प्रार्थना है . . . . . मला पाणी आणण्याच्या बहाण्याने आत जाताना केसांवरुन फिरवतेस फणी विसरता आणि - चेहऱ्यावरून पावडरचा हलकासा हात . . . . सामंतांसारखं लिहायचं झालं तर ' यात्रा ' चं ' कथानक ' पुण्यात सुरू होतं . सोलापुरात वेग घेतं . दक्षिण - मध्य रेल्वेच्या डब्यासारखं - भरधाव धावत - गुलबर्गा , रायचुर करत गुन्टकलला पोचतं . अडखळतं . अनन्तपूर , धर्मवरम शोधत तिरुपतीत भटकतं . आणि जीव मुठीत धरुन पुण्यात परततं . पण संपत नाही . कदाचित ' नॉन - फिक्शन ' मधलं कुठलंच कथानक कधीच संपत नाही . आपण आपले त्याचे अर्थ लावायचे . अर्थ तरी काय लावणार म्हणा . . . . . हे हे असं असं झालं . समुद्र जब आकाशके प्रती व्याकुल होता है तब प्रतिआकाश नही मेघ बनना होता है . . . . माझं आवडतं गाणं लावण्याच्या निमित्ताने शोकेसकडे जाताना बेमालूमपणे बदलतेस गेल्या कित्येक दिवसांत बदलेली कॅलेंडरवरची तारीख आणि स्वत : लाही . . . . . आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो ती दुपार आयदर मला लख्ख आठवतिए , किंवा त्याबद्दल आम्ही इतक्यांदा बोललोय कि ती आम्ही आमच्या मनात ' रीकन्स्ट्रक्ट ' केलिए . . . . आठवत नाही . सूर्य जब पृथ्वीके लिए आकर्षित होता है तब प्रतिपृथ्वी नही धूप बनना होता है . . . . पण गायत्री म्हणते तसं माझ्या शाळेतल्या लोकांकडे इतरांकडे नसतो तो अनुभवांचा खजिना असतो हे मात्र नक्की . यह धूप , यह मेघ , यह नदिया इतिहास नही - प्रार्थनाए है इतिहासका उत्तर प्रतिइतिहास कभी नही होता , क्योंकी दोनो भी एक दूसरेकी तलाश है एक प्रश्न है तो दूसरा केवल प्रतिप्रश्न . उत्तरही नहिं . . . . . . मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो - तुझी अशीच काहीतरी स्थिती होते . . . . . का होते ? - मी . - नरेन्द्र मेहता . - आठवत नाही . सलील नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार - प्रकरण क्रमांक एक न्यायप्रविष्ट एडीपीआर अ१२४क१३एम०५ह७२ दाखलअर्ज दिनांक अक्रा सहा एक्याणौ - एडीमर्फी बातमी : आठवणीचा गळा दाबुन खून वेळ : दुपारी तीन ते सव्वातीन सुमारे हवा : ढगाळ पण पावसाची चिन्हं नाहीत स्थळ : डेक्कन फ्लायओव्हर इंटरनॅशनल लकडीपूल अल्काटॉकीज अथवा अबंध रंग : नारिंगी हिरवा ब्राउन काळा सोनेरी हवा तो मात्र गोरा इतर : नदीला पाणी वेग कमी वर्णन : करावं तितकं कमीच शेरा : आत्महमीची जोखीम म्हणजे शाश्वती निष्पत्ती : वाहून जाऊ शकत नाही जी ती मुदतपूर्व उचकी लागल्याने सर्व कामकाज तहकूब करावे लागत आहे ( अंक शेवटचा - प्रवेश शेवटचा ) आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आठवण जिवंत असल्याचे उघडकीस बाकी झक्कींप्रमाणे ' फालतू कलाकार ' वगैरे भाषा ' निधापा ' यानीच वापरली तेव्हा मी हमरीतुमरीवर येतो हे सगळ्यानाच मान्य व्हावं . जयपूर - आयपीएल स्पर्धेतील दोन रॉयल संघांमध्ये उद्या बुधवारी होणारी लढत यजमान राजस्थानसाठी खऱ्या अर्थाने कसोटीची ठरेल . खेळपट्टीच्या स्वरूपावरून वादग्रस्त ठरत असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणाऱ्या सामन्यात यजमान राजस्थान संघासमोर तुफानी फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस गेल याला रोखण्याचेच खरे आव्हान असेल . त्यात राजस्थानचा कर्णधार शेन वॉर्नचा हा घरच्या मैदानावरील अखेरचा सामना असल्याने याला वेगळे महत्त्व आले आहे . या सामन्यानंतर राजस्थानचे सामने बाहरेच्या मैदानावर होणार आहेत आणि वॉर्नने या स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे . स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला उद्याचा सामना जिंकावाच लागेल अन्यथा आयपीएलच्या चौथ्या पर्वातील त्यांची आगेकूच येथेच थांबेल . सध्या बंगळूरनंतर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे . मुंबई इंडियन्स सोळा गुणांसह आघाडीवर असून , चेन्नई आणि कोलकाता चौदा गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत . गुणांच्या समीकरणाकडे लक्ष देताना राजस्थान रॉयल्सला ख्रिस गेल याला रोखण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे लागेल यात शंकाच नाही . बाकी अरुणा शानबाग बद्दल सहानभूती आहे . मृत्यूच त्याना या छळ्वादातुन वाचवो ! कलेक्टरांना फोन लावून प्रांतांनी परिस्थितीची कल्पना दिली . कलेक्टरांचे मुख्यालय शंभर किमी दूर असल्याने शहरात असणाऱ्या एस्पींवर त्याही विसंबून होत्या . ओमेर कासुंदी शोधले पण मिळाले नाही , दिनेशदा , रेसिपी सांगाल का ? प्राजु , परीक्षण छानच लिहिले आहेस , पुस्तक मिळून वाचण्यासाठी मात्र पुढच्या भारतभेटीपर्यंत थांबावे लागणार . . . स्वाती वा ! किती थोर आणि प्रामाणिक लोक आहेत ही ! आता त्यांचा जाहीर सत्कार करावयास पाहिजे आणि पुढच्या स्वत्रांतादिनी त्यांना कमीत कमी " पद्मश्री " किताब तरी बहाल केला पाहिजे . वा ! ! काय सुंदर उदाहरण घालून दिले आहे या सर्व सत्प्रवृत्तीच्या मंडळीने . ही नक्की बायजाक्काच बोलतेय की दुसरं कोणी . . . नाही म्हटलं तरी विद्या क्षणभर गोंधळलीच . एरवी फटकळ म्हणण्याइतपत स्पष्टवक्ती होती आक्का , दुसर्‍याला राग आलाच तरी पर्वा नसे तिला . . . विहीरीचे पाणी होई चंद्रभागा सावळा विठू दिसे निळ्या आसमंता कशाला मग मी पंढरीसी जाई माऊलीच माझ्या शेतात भजन गाई | | | | चाकुने खवले साफ करुन स्वछ्ह धुवावा ( मिन . ) घ्या आता , माबोमुळे , लवकरच विही ला तीर्थक्षेत्राचे रूप येणार . योगेश२४ , तुम्ही तर बरोबरच ' प्रसाद ' आणि ' अभिषेक ' घेऊनच गेला होतात . गोखले : मग मला तुमचं एक स्टेटमेंट लागेल . तुम्ही तिघेही मला तोंडी स्टेटमेंट ऑफ इंटरेस्ट द्या . तुम्हाला परत का जायचं आहे ते जस्टीफाय करा ? . . हो आणि एक गोष्ट . . तुम्ही आपल्या जगात जिवंत असताना खोटं बोलू शकायचात कारण मेंदूची यंत्रणा तुमच्याकडे होती . आता तुम्हाला लपवून किंवा खोटं बोलताच येणार नाही . त्यामुळे बोलताना घाबरू नका शब्द का दाबून टाकता येत नाहीयेत म्हणून माझी श्रद्धा ही नम्र लवचिक असेल . काशी विश्वेश्वराच्या देवळातली प्रचंड घाण , शिर्डीच्या साईमंदिरातले उबग आणणारे व्यापारीकरण , पंढरपूरच्या विठ्ठ्लमंदिरातली बडव्यांची पुंडगिरी हे बघून अशा ठिकणी देवाचे वास्तव्य कसे असेल हा प्रश्न मला पडल्यास तो दडपून टाकता त्याला नैसर्गिक मानून त्याची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न करीन . ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली . जीव मुठीत धरून ' बसणे ' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे . आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत . मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे . चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे . नको नकोसा वाटला तरी . नाण्याच्या संदर्भात मुहम्मद बिन तुघलक् या दिल्लीपती सुलतानाची आठवण येते . त्याबाबतीतील कथा अशी सांगितली जाते की , या बादशहाच्या डोक्यात अनेक कल्पना येत . बर्‍याचदा या कल्पना खरोखरच अभिनव आणि मुख्य म्हणजे तत्कालीन प्रश्नांना सोडविण्याच्या दृष्टीने योग्यच असत . पण अंमलबजावणीच्या वेळी , काहीतरी महत्त्वाच्या त्रुटींमुळे बोजवारा उडे . सूर्यप्रकाश भारत उत्तर गोलार्धात असल्याने सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे झुकलेला असतो . म्हणजेच मध्यान्ही स्थानीय अक्षांशाएवढा सूर्य दक्षिणेकडे कललेला असतो . साहजिकच सूर्यशक्तीवर पाणी गरम करणारी यंत्रणेचे तोंड दक्षिणेकडे असते . मात्र दक्षिणेकडे खिडकी असल्यास जास्त उष्णता घरात येते . यासाठी दक्षिण बाजूस खिडकी ठेवता ती उत्तरेस ठेवणे योग्य असते . वर्षात सूर्याचा मार्ग बदलत असल्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त ऊर्जा मिळविण्यासाठी सौरऊर्जा साधनांची दिशा बदलावी लागते . आता अशी नाणी ( , , १० , २० , २५ ) ऐतिहासीक म्हणून जपून ठेवायला हवीत . प्रधाजनी : अहो महाराज यालाच तर संसदिय लोकशाही म्हनतात . फार आदर्श राज्यप्रणाली आहे ती . वरपासून फकस्त आरडरीच द्यायच्या . काम काहीच नाही . शाब्बास ! भारतीय नारी ! ! ! ! ! अशीच आकाश भरारी घेत राहा , खूप खूप खूप अभिनंदन ! जेवडे कौतुक करू तेवढे कमीच आहेत . कोल्हापूर कन्या असल्याने अनेकोनेक आशीर्वाद . हार्दिक शुभेच्छा , पुढच्या कामगिरी साठी पण अनेक हार्दिक शुभेच्छा . तू खूप खूप मेहनत कर , ओलाम्पिच्स मध्ये सुवर्ण पदक मिळवणारच तुझे स्वप्न पूर्ण करून देशाचे भारतीय नारीचे नाव जगभर प्रसिद्ध करणारच ! ! ! याची आम्हाला खात्री आहे . आता हा लेख वाचून सर्व TC ना ते धोनी झाल्यासारखे वाटत असेल . . . . 10 वीला कोण आहे रे या वर्षी . . ? घराघरातला कॉमन प्रश्न . . अभ्यंकरांची रिमा कशी काय आहे अभ्यासात ? ज्या लोकांनी कधीही रीमा - " अभ्यंकरंनची " . . या पलीकडे एक शब्दही तिच्या बद्दल माहीत नसतो , काळी का गोरी हे पण माहीत नसत , अशांनाही tension येते अभ्यंकरांच्या रीमच्या 10 वीच ! गंमत असते . पण वाट लागते त्या बिचार्‍याची . अशा त्रस्त आणि . tension घेणार्‍या cool विद्यार्थ्यांना - सर्वांना शुभेच्छा : ) बेला , भयंकर आवडला लेख . वर्तमान राजकीय , सामाजिक संदर्भांसह नॉस्टॅल्जियाही छान जागलाय . शिवाय माहिती देतानाची लालित्यपूर्ण बेला शैलीही खास . मुंबई इंडियन्सची टीम हवी इंडियन टीम . सचिनशिवाय आपली टीम दुबळी आहे . शिकार करायला सिंहच लागतो . शेळ्यांचे काम नाही ते ! ! पुणे - & nbsp बिगरमानांकित वशिष्ठ चेरुकने चुरशीच्या सामन्यात उदयन भास्करचा 6 - 3 , 5 - 7 , 7 - 6 ( 6 ) असा पराभव करून एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस आयोजित बॅनीयन ट्री इंटरनॅशनल स्कूल एटीएफ 14 वर्षांखालील आशियाई टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली . अंतिम फेरीत त्याची लढत तृतीय मानांकित बी . आर . निकशिपशी होईल . मुलींच्या गटात प्रभुती सिंघानिया - . शमिमा यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे . निकशिप याने दुहेरीच्याही अंतिम फेरीत धडक मारली असून , त्याने दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे . अंतिम सामने उद्या ( ता . 29 ) म्हाळुंगे - बालेवाडी येथे होणार आहेत . निकशिपने सहाव्या मानांकित महंमद वालीला 6 - 1 , 6 - 4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले . मुलींच्या गटात बिगरमानांकित प्रभुतीने विजयी घोडदौड कायम राखत चतुर्थ मानांकित प्रांजला येडापल्लीचा 6 - 3 , 4 - 6 , 6 - 2 असा पराभव केला . शमिमाने तृतीय मानांकित निधी सुप्रापाणेनीचा 6 - 0 , 6 - 1 असा एकतर्फी पराभव केला . दुहेरीमध्ये उदयन भास्कर - ऍलेक्‍स सोळंकी यांनी वशिष्ठ चेरुक - महंमद वाली यांचा 4 - 1 , 4 - 0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला . . ज्या काचेच्या कपात / ग्लासात वाईन द्यायची आहे ते एकदा गरम पाण्यातुन काढुन घ्या , काचेच्या थंड ग्लासात गरम वाईन ओतली तर काचेला तडा जावू शकतो . शाळेत असताना कवी केशवसूत यांनी उदयोन्मुख कवी आनंदीरमण यांना लिहिलेले पत्र मराठीत धडा म्हणून होते . त्यात चुक्या या शब्दाचा प्रयोग चूक चे अनेकवचन या अर्थी केला होता असे आठवते . आय०टी०चं क्षेत्र इथं रुजलं , तशी एकमेकांना केवळ नावानं हात मारायची पद्धत रूढ झाली . पारंपरिक क्षेत्रांना सरावलेल्या आपल्याला सुरवातीला आपल्या मॅनेजरला , इतकंच काय आपल्या कंपनीच्या प्रेसिडेंटलादेखील त्याच्या नावानं हाक मारण्याची कल्पना जड गेली . कामाच्या अमेरिकन संस्कृतीचा एक भाग म्हणून रुजवली गेलेली ही पद्धत खरं म्हणजे सपाटीकरणाचा एक अविभाज्य आणि मूलभूत घटक बनून गेली आहे . जगाच्या त्या कोपर्या वेगळ्याच अक्षांश - रेखांशावर राहणारा कोणी आपला सहकारी . त्याच्याशी बोलताना जेव्हा Good Morning ची . Mike वरून Hey Mike अशी भाषा येऊ लागली , तेव्हा आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे नसल्याची भावना निर्माण होणं साहजिक होतं . समुद्रापलीकडे राहणार्याआ त्या लोकांबद्दल वाटणारं अप्रूप , वाटणारी भीती या अशा प्रकारच्या अनौपचारिक संवादांमधून हळूहळू गळून पडली . एकेरीमध्ये संवाद होऊ लागल्यामुळे आपण सर्वच जण समान पातळीवर असल्याची भावना निर्माण झाली . इतकंच नाही तर लातूरचा सोपान , मुंबईचा राहूल , पुण्याची रचना , दिल्लीचा राजीव , चेन्नईचा वेंकट आणि उत्तरांचलचा कैलाश हे सगळेच जण , सारखंच शिक्षण घेतलेले , सारखाच पगार घेणारे . . . एक टीम म्हणून काम करू लागले आणि एक टीम म्हणून या अमेरिकेच्या मॅनेजरशी एकेरीत संवाद साधू लागले . सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवणारी ही फार मोठी आणि वेगळी गोष्ट आय०टी०नं इथल्या वर्ककल्चरमध्ये रुजवली . सपाटीकरणाची सुरवात इथून झाली . बाळा - कुठे हि अक्कल पाजळत जाऊ नका . . . विषय काय आहे , आपण काय बोलतोय याचा भान ठेवा जरा . . मूर्ख कुठचे . . निकुंजने परवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले की तिला हा शो मध्यातूनच सोडायचा होत्ता . कारण तिला राहुलची लाईफस्टाईल अजिब्बात पसत नव्हती हिमतीने आपुल्या प्रांती उत्क्रांती शांतीमय केली प्रेमाच्या पायावरती समतेची इमारत रचली अंगची करामत ज्यांनी खल्विदा समर्पण केली आम्ही त्या दिल्जानांचे , साथी ना मेलेल्यांचे हे डंके झडती त्यांचे , ऐकोत कान असलेले . . . असेच कमीत कमीचे निकष पार करून डॉक्टर्स झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी . देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल ? महान नेता - बोलणं एक , करणी भलतीच ! मला २००१च्या उन्हाळ्यातील एका अतीशय प्रसिद्ध राजकीय नेत्याबरोबरची बैठक आठवते . त्याला आपण ' क्ष ' असे नांव देऊ . क्षसाहेबांच्या दिखाऊपणामुळे आणि शैलीदार धूर्तपणामुळे सार्‍या भारतात ते अतीशय लोकप्रिय झाले होते . आम्ही दोघे त्यांच्या रहात्या घरात दुपारचे भोजन घेत होतो आणि आम्हा दोघांशिवाय तिथे दुसरे कुणीही नव्हते . क्षसाहेब मला त्यांनी एक महत्वाची पोटनिवडणूक प्रतिकूल परिस्थितीत कशी जिंकली याबद्दल सांगत होते . विरोधी पक्षात पैशाचा वापर करून फाटाफूट निर्माण करणे आवश्यक होते . जातीनिहाय संबंधांवर भार देऊन त्यांच्यात यादवी निर्माण करण्याची होती . गरज पडल्यास गल्लीतल्या गुंडांना हाताशी धरून शक्तीचा वापर करायचीही तयारी त्यांनी केली होती . जी पूर्ण करणे अशक्य होते अशी मोठी - मोठी आश्वासनेही द्यायची होती . क्षसाहेब स्वतःवरच खूष होऊन त्यांच्या पराक्रमाबद्दल सांगत होते पण त्यात कुठेही सदसद्विवेकबुद्धीची टोचणी किंवा दोषीपणाचा लवलेशही दिसत नव्हता ! उलट एक यशस्वी व्युहरचना करून हवे ते यश मिळविण्यातील जरूर ते करण्यातील त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून ओसंडून चालला होता . त्यांचे बोलणे अगदी व्यवहारी होते . विरोधी पक्षातही प्रामाणिकपणा नाहीं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून समजत होते . जग कसे असायला हवे याकडे लक्ष देता जगातील सत्य परिस्थिती जाणून घेऊन तिला यशस्वीपणे तोंड देण्याच्या गरजेबद्दल ते ठासून सांगत होते . पोट निवडणूक जिंकणे यालाच प्रधान्य होते . या ध्येयापासून विचलित करणारा दुसरा कुठलाही विचार लक्षात घ्यायची जरूरी नव्हती . या सत्तेच्या सामन्यात नैतिकतेचा किंवा कायदेशीरपणाचा विचार करणे पूर्णपणे असंबद्ध आणि मुद्द्याला सोडून झाले असते . यश : नो . . ( ओरडून ) नो . . मी सुद्धा जग बघत होतो . एम आय मेड आउट ऑफ स्टोन ? ( पॉज ) मला दिसत होते माझे सगळे मित्र जे खूप पुढे निघून गेले जगण्याच्या रेसमध्ये . ही प्रकृती आत्ता मला खिजवण्यासाठी म्हणाली ना . . ते मित्र . . ते यूएस . यूके . ला राहतात . तुमच्याइथे स्वर्ग नाही गोखले साहेब . . पण तिथे ते माझे मित्र स्वर्गाहून सुंदर महाल बांधून राहताहेत . त्यांनी स्वत : ची स्टेबिलीटी मिळवली . पण त्यातल्या एकानेही आपलं खूप खूप खोल रक्तात असलेलं स्वप्न पूर्ण केलं नाहीये . पूर्ण करणं सोडा , त्याचा पाठलाग सुद्धा केलेला नाहीये . त्यांना आज सगळे यशस्वी म्हणून समजतात . पण स्वप्न मारून यशस्वी झालेत ते . बाबा . . तुम्हीही मारलीत तुमची स्वप्नं बाबा . . चित्रं काढायचात तेव्हा रात्रभर झोपायचा नाहीत . मी बघितलंय लहानपणी . पण त्यात पैसा मिळत नाही ना . . मला वाढवायचं , आईला सांभाळायचं म्हणून जीव घेतलात ना तुमच्यातल्या चित्रकाराचा . . ? कशाला केलंत लग्न ? चित्रं काढायची बंद केलीत . . नंतर संसार केलातही . . पण तशी पेंटिंगवाली रात्र जगलात परत कधी ? येरवडा - संगमवाडी येथील मुळा - मुठा नदीपात्रात राडारोडाप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे , तरीही ढोले - पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयानेच कोरेगाव पार्क येथील मुळा - मुठा नदीपात्रात राडारोडा टाकण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे . सोमवारी दुपारी कोरेगाव पार्क येथील मुळा - मुठा नदीपात्रात ढोले - पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या डंपरमधून राडारोडा टाकण्यात येत होता . त्याच वेळी स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते अभिजित वाघ यांनी डंपरच्या चालकाला आणि मुकादमाला हटकले ; तसेच नदीपात्रात राडारोडा का टाकता , अशी विचारणा केली ; तसेच डंपरला चालकासह थांबवून ठेवले . काही वेळानंतर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ . दिनेश बेंडे यांनी चालकांनी केलेली चूक कबूल केली ; तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी महापालिका उपायुक्तांकडे निवेदन ठेवणार असल्याचे सांगितले . संगमवाडी येथील मुळा - मुठा नदीपात्रात मागील वर्षी राडारोडाप्रकरणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता . या वेळी सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते . याप्रकरणी चौकशी होऊन संबंधित उपायुक्त , क्षेत्रीय अधिकारी , उपद्रव निर्मूलन पथक , आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश चौकशीअंती दिले होते . हे प्रकरण ताजे असतानाच ढोले - पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाने कोरेगाव पार्क येथील एका मोकळ्या भूखंडावरील राडारोडा डंपरने नदीपात्रात टाकण्यात येत होता . इतर कोणी राडारोडा टाकल्यास महापालिका वाहन जप्त करते किंवा 25 हजार रुपये दंड आकारते . अशा वेळी महापालिकेनेच राडारोडा टाकल्यास इतरांना राडारोडा टाकण्यास कसा प्रतिबंध करणार , असा प्रश्‍न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे . नदीपात्रात टाकलेला राडारोडा नसून केवळ पालापाचोळा आहे . संबंधित डंपर चालकाला हा कचरा नदीतपात्रालगत नव्याने केलेल्या खड्ड्यात टाकण्यास सांगितले होते ; मात्र चालकाला डंपर त्या ठिकाणी नेता येत नसल्यामुळे त्याने हा कचरा नदीपात्रात टाकल्याचे बेंडे यांनी सांगितले . कोरेगाव पार्क येथील नदीपात्रात रात्रीच्या वेळेस अनेक जण टेंपो , ट्रक , डंपरने राडारोडा टाकत आहेत . यांच्यावर कारवाई करण्याऐवजी क्षेत्रीय कार्यालय स्वतःच राडारोडा टाकत असल्यामुळे नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत . हा तक्ता अगदी खरा आहे असे जरी मानले तरी ऋषिकेश म्हणतात त्या प्रमाणे " ग्राऊन्ड रियालिटी " काही बदलत नाही . देवदेव करीत त्यांच्या नावाचा फायदा उपटणारे अजून दोन - चार पिढ्यातरी विनाधोक आपला धंदा करू शकतील . हं , याची जाहिरात थोर बोलिवूडचे अभिनयसम्राट तुषार कपूर आणि त्याहुनी थोर्रर्र थोर्रर्र ' ' निर्माती एकताताई यांचे पिताजी करीत होते असे अंधुकसे आठवते . मी बाबा रामदेव चा समर्थक हि नाही आणी त्यांचा भक्त ही नाही . पण त्यानी एक मात्र केले की कॉंग्रेस ची खरी जात लोकांना धकवून दिली . शेवटी चरण रात्री चीच वेळ सापडते कारवाई करायला . वा जोशीबुवा छान विश्लेषण . माझ्या पाहाण्यात काहि लोक आहेत जे अ‍ॅब्स्ट्रॅक्टचा कि ठो जाणत नाहित पण उगाच उसना आव आणतात . असे महानुभाव कुठल्या कॅटेगरीत मोडतात ? एकादे संकेतस्थळ चालू करण्यासाठी कंमीत कमी हजार ते जवळ ५०००० / ७०००० हजर पर्यंत वार्षिक खर्च येतो . हा खर्च तुमचे डोमेन नेम / होस्टींग तुम्हाला हव्या असलेल्या सुविधेनुसार ठरतो . डेडिकेटेड सर्वर घेतला तर खर्च वाढतच जातो कारण एक - एक प्रणाली साठी देखील पैसे मोजावे लागतात . < < रस्त्यावरच्या सगळ्या भिकारणींना मूल होणार नाही अशी व्यवस्था कायद्याने करावी असंही कधी कधी मनात येतं . ते तितकसं बरोबर नाही हे माहीत असलं तरी मनात येतंच . . . > > नवी दिल्ली - भारताला विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आज ( मंगळवार ) आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला . कर्स्टन म्हणाले , भारत सोडण्याचा निर्णय हा माझ्यासाठी अवघड होता . भारतात मला खूप सन्मान मिळाला . माझे उद्दीष्ट पूर्ण झाले असून , सध्या मी भविष्यातील निर्णयाबाबत काहीही ठरविले नाही . आयपीएलच्या चौथ्या मोसमात मी कोणत्याही संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचे ठरविले आहे . महेंद्रसिंह धोनी हा सर्वोत्तम कर्णधार असून , तो कायम चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतो . यापुढेही अशा मीडिया हाइप्ड जिव्हाळ्याच्या विषयांवर कायदे करताना कदाचित अशीच प्रथा पाळली जाईल . ज्या सदस्यांनी दिवाळी अंक रेखाटन , दिवाळी अंक सजावट , दिवाळी अंक साचा ( template ) , मुद्रितशोधन ( शुद्धलेखन तपासणे ) यासाठी नावे दिलेली आहेत त्यांची नावे संपादक मंडळाकडे नोंदवली आहेत , गरज लागेल त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करण्यात येईल . किती दिवस झाले तुझं पत्र नाही फोन नाही . . अगदी साधा यस एम यस नाही . रागावलीस ना माझ्यावर ? कशासाठी पण ? आजवर तुझ्या माझ्या ज्या नात्याला तू ' मैत्री ' म्हणत होतीस त्याच नात्याला मी ' प्रेम ' म्हणालो म्हणून ? तसं असेल तर मला कीवच करावीशी वाटते तुझी . आता या वेळीही जर्मनीची मदार त्यांचा कर्णधार मायकल बलॅकवर असेल . जेव्हा जेव्हा बलॅक फेल गेलाय तेव्हा तेव्हा जर्मनीची मिड - फिल्ड लुळी पडलीये > > परवाच्या FA Cup च्या मॅच मध्ये लागल्यामुळे बलॅक पुढचे आठ आठवडे खेळूच शकणार नाहीये . . . त्यामुळे जर्मन संघ बलॅकविनाच . आफ्रिकेला जाणार . . . ' जत्रा पांगते पालं उठतात , पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात ' ओळखा पाहू कोणाच्या ओळी असतील ह्या ? : ) येवला येथील धर्मांतर घोषणादिनाच्या कार्यक्रमासाठी ते आज नाशिकला आले होते . त्या वेळी श्री . आठवले म्हणाले , की अयोध्येतील " त्या ' जागी काही काळ बुद्धभूमी होती , याचे पुरावे मिळाले आहेत . आजपर्यंत हा वाद हिंदू - मुस्लिम यांच्यात असल्याने आम्ही त्या वादात पडलो नाही . आता मात्र या जागेचे तीन वाटे करून ती तिघांना देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे . आम्हालाही त्यातील एक हिस्सा मिळावा , अशी मागणी यापूर्वीही केली आहे . त्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात पुराव्यासह दाद मागितली जाणार आहे . तसे झाल्यास राष्ट्रीय एकात्मता आणखी वृद्धिंगत होण्यास मदत होईल , असेही त्यांनी सांगितले . चिमणीला उडून जाताना अंगणानं तिच्याकडं पाहिलं . . . अनिमिष नेत्रांनी पाहिलं . . . आणि ते पाहत राहिलं . . फक्त पाहतच राहिलं . . ती दिसेनाशी होईपर्यंत . . . चिमणी उडून जाऊ शकत होती . . . ( तशी ती गेलीही ! ) कारण तिला पंख होते . ( तरीही अखेरच्या क्षणी ते जडावलेच ! ) पण अंगण कुठून आणणार पंख ? या विषयातले फार कळण्याइतके ज्ञान / माहिती / अनुभव नाही . पण , अध्यात्म हे अवैज्ञानिक असू शकत नाही असं नक्की वाटतं . छे छे मी अन विरोधी नाही . मी पण विरोधी मध्येच , पार्ल्यातील चर्चेत मी विरोधी पक्ष म्हणून भाग घेतला होता . फक्त विविध बाफंवर अव्यक्त . ( हे त्या अनेक बाफंवर अनावृत्त , मांदियाळी असे मोठाले वगैरे वाचून मी पण अव्यक्त वगैरेचा आधार घेत आहे ) दुपारचे तीन वाजले होते . बार्शीवरून आम्ही जऊन वगैरे निघालो होतो . पंढरपूर हायवेचा बायपास नुकताच झाला होता . त्यामुळे गावातुन गाडी न्यायचा प्रश्न नव्हता . पण बार्शी सोडल्यापासून मी भुण भुण लावली होती . " पप्पा प्लीज , मी इतक्या दिवसात एकदाही ते देऊळ पाहिलं नाही . आई कित्येकदा जाऊन आलीये . तुम्ही गेलाय . मीच नाही गेले . मला काहीतरी पुण्य नको का ? " दिनेशदा , मस्तुरे आणि आरती , धन्यवाद ! मी आधीच लिहिल्याप्रमाणे २२ पैकी २० प्रकरणे लिहून तयार आहेत . आठवड्याला एक प्रकरण असे योजले आहे , पण आठवड्याला दोन सुद्धा पोस्ट करू शकतो . पण एकसंध वाचायला वेळ लागतो म्हणून दर शनिवारी एक प्रकरण अशी योजना मनात आहे . ते तीन शब्द अन ते पान कितीही प्रयत्न केले तरी डोळ्यापुढून हलत नाही . कारण त्या वाक्या आधी विनीता कामटे यांनी पुस्तकात त्या रात्रीबद्दल अन मुंबईत कारवाई होत असताना , ईकडे पुण्यात त्यांच्या मनात ऊठलेले शंका , कुशंका यांचे काहूर , काळजी , आपल्या दोन लहान मुलांना धीर देताना स्वता : मनातून घाबरलेली आई , एकीकडे अशोक च्या शौर्याबद्दल निश्चींत तर दुसरीकडेच या थेट शौर्यापायी ते अडचणीत तर येणार नाहीत ना ही भिती , हे सर्व लिहील्याने या प्रसंगाआधीची तगमग , काळजी आपल्याला अस्वस्थ करते अन नंतर वरील तीन शब्द वाचल्यावर आपलेही मन सुन्न होते . नियती किती क्रूर असू शकते , अन ते कळूनही आपल्या हातात काहीच नसतं या जाणिवेतून येणारं वैफल्य अन नैराश्य एखाद्याला पार ऊध्वस्त करू शकतं . वास्तविक तीन डीसेंबरला आपल्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमीत्त त्याला सरप्राईज म्हणून अचानक मुंबईहून पुण्याला यायचा कामटे यांचा प्लॅन असतो . पण नियतीचा प्लॅन काही वेगळाच असतो . लंडन - भारताच्या महेश भूपतीने विंबल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीतून आगेकूच केली असली , तरी त्याला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला . त्याच वेळी लिअँडर पेसचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले . महिलांमध्ये सानिया मिर्झाचे दुहेरीतीलही आव्हान आटोपले . दुहेरीत बेलारुसच्या मॅक्‍स मिर्नयीच्या साथीत खेळताना महेश भूपतीने दुसऱ्या फेरीत जेर्मी डेल्गाडो आणि जोशुहा गुडॉल जोडीचा सरळ सेटमध्ये 6 - 3 , 6 - 4 , 6 - 4 असा पराभव केला . भूपतीपाठोपाठ भारताचा डेव्हिस करंडक खेळाडू रोहन बोपण्णाने पाकिस्तानच्या एसाम उल कुरेशीच्या साथीत खेळताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला . पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत बोपण्णा - कुरेशी जोडीने फिलिप मार्क्‍स आणि इगॉर झेल्ने जोडीचा 6 - 7 ( 6 - 8 ) , 6 - 4 , 6 - 4 , 4 - 6 , 13 - 11 असा पराभव केला . त्यांची गाठ आला ल्युकास लॅको आणि सर्गी स्टॅकोव्हस्की जोडीशी पडेल . त्यांनी तिसऱ्या मानांकित लिअँडर पेस - ल्युकास डिलुई जोडीचा 6 - 3 , 6 - 3 , 5 - 7 , 4 - 6 , 7 - 5 असा पराभव केला . भूपतीला मात्र मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीतच पराभूत व्हावे लागले . अमेरिकेच्या लिझेल ह्यूबरच्या साथीत महेश खेळत होता . भूपती - ह्यूबर जोडीला दिमित्री तुरसेनो आणि विरा डुशेविना जोडीकडून 2 - 6 , 6 - 3 , 3 - 6 असा आश्‍चर्यकारक पराभव पत्करावा लागला . भूपती - ह्यूबर जोडीला स्पर्धेत तिसरे मानांकन होते . महिलांच्या एकेरीत पहिल्याच फेरीत आव्हान गमवाव्या लागलेल्या सानिया मिर्झाला दुहेरीतही आगेकूच करता आली नाही . कॅरोलिन व्होज्नियाकी हिच्या साथीत सानिया खेळत होती . सानिया - कॅरोलिन जोडीला अकराव्या मानांकित कारा ब्लॅक - डॅनिएला हंटुकोवा जोडीकडून 6 - 7 , 3 - 6 असा पराभव पत्करावा लागला . हर्षद राव , पुढे काय होणार आहे याची खुप उत्सुकता लागलीय् . . . . लवकर टाका पुढचा भाग . किष्किंधाकांडात वाली - वधनंतरचा प्रसंग आहे . राम - लक्ष्मण माल्यवंत पर्वतावर गप्पा मरत आहेत . " वर्षावामुळे चराचर निसर्ग अनंदित झाला आहे " , असे राम म्हणतो . चल गं . . . मला कुठं आला राग ? आपल्याला तर बॉ मज्जा वाटते . अशीच एकमेकांची खेचायची . . . हसायचं खिदळायचं . . बाकी रडारडी करायला प्रत्येकाला आहेच की आपापली खोली ! इथं सगळ्यांबरोबर यायचं ते काय चिडायला आणि रुसायला ? मधुसूदन मेरे मन तन प्राना हउ हरि बिनु दूजा अवरु जाना कोई सजणु संतु मिलै वडभागी मै हरि प्रभु पिआरा दसै जीउ हउ मनु तनु खोजी भालि भालाई किउ पिआरा प्रीतमु मिलै मेरी माई मिलि सतसंगति खोजु दसाई विचि संगति हरि प्रभु वसै जीउ मेरा पिआरा प्रीतमु सतिगुरु रखवाला हम बारिक दीन करहु प्रतिपाला मेरा मात पिता गुरु सतिगुरु पूरा गुर जल मिलि कमलु विगसै जीउ मै बिनु गुर देखे नीद आवै मेरे मन तनि वेदन गुर बिरहु लगावै हरि हरि दइआ करहु गुरु मेलहु जन नानक गुर मिलि रहसै जीउ पावसा पावसा निर्दयी रे कसा केलीस ही दशा झोपडीची . . मोहाली - " " शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाची नेहमीच नकारात्मक कारणांसाठी चर्चा झालेली आहे . प्रत्यक्षात संघात एकी निर्माण करणे हाच त्याच्या नेतृत्वाचा मोठा गुण आहे . प्रत्येक खेळाडू त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे , ' ' असे पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिस्बा - उल - हक म्हणाला . विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानने कर्णधाराचे नाव उशिरा जाहीर केले . त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी निवड समितीवर टीका केली होती . प्रत्यक्ष स्पर्धेला सुरवात झाल्यानंतर मात्र आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली संघाने भरारी घेतली आहे . त्याचे कौतुक करताना मिस्बा म्हणाला , " " तो वरिष्ठ खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेतो . वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षकांना तो विश्‍वासात घेतो . उत्तम संवाद साधून आम्ही प्रत्येक गोष्ट ठरवितो . बऱ्याच वेळा एखाद्या विषयावर दुमत होते , आम्ही कर्णधाराचा निर्णय अंतिम मानतो . ' ' आफ्रिदी स्वतः उत्तम खेळ करून आदर्श निर्माण करतो आणि त्याचा आक्रमक खेळ निर्णायक ठरला आहे . त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि आम्हाला योग्य वेळी बळी मिळवून दिले आहेत . ~ ~ आणि म्हणून ' हिंदू ' कादंबरीकडे . . . . . ती ३० - ३२ वर्षांनी प्रकाशित झाली आहे म्हणून काही तरी जगावेगळी आहे , अशी कल्पना ( किंवा पूर्वग्रह ) करून पाहिले गेल्यास वाचकाला तिची जातकुळी ' चांदोबा ' पेक्षा पुढची एक पायरी धर्तीच्या लिखाणापैकी आहे हेच जाणवत राहील . नेमाडे ' खंडेरावा ' बद्दल अलिप्त नाहीत , ते त्याच्या नजरेतून मागील शतक अशासाठी बघतात की , त्या गोष्टीच्या रुपाने ' मला हिंदू संस्कृतीबद्दल काय वाटते ते मी सांगतो ' . मग वेताळ जसे विक्रमादित्याला कथा सांगतो आणि शेवटी प्रश्न विचारून त्याचे मौन भंग करतो परत जगण्याची ती अटळता . . . . परत राजाने स्मशानाकडे जाणे आणि प्रेत खांद्यावर घेऊन ती कधीही संपणारी वाट तुडविणे . . . . . ही असहायता आपल्या भाळी आली आहे असे प्रत्येक तरूणाला वाटत आले आहे , पण तशी ती आहे म्हणून ' ह्याला जीवन ऐसे नाव . . " असे जे म्हटले जाते तो भाग म्हणजेच जगण्याची एक समृद्ध अडगळ ! माझी काही आवड . . दयाघना . गेले ते दिन गेले ( हे गाणं वर आहेच ) . या चिमण्यांनो परत फिरा . . जिवलगा . . मी राधीका . हमिदाबाईची कोठी या नाटकाचे शेवटच्या प्रयोगाला ठाण्यात फार गर्दी पाहायला मिळाली . शुक्रवारच्या प्रयोगासाठी रसिकांनी सकाळी वाजल्यापासून तिकीटांसाठी रांगा लावून ठेवल्या होत्या . ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये शुक्रवारी रात्री . ३० वाजता होणार आहे . त्याची अॅडवान्स बुकिंग आजपासून सुरु झाली . मात्र दोन तासात नाटक हाऊसफुल झालं . या नाटकाचे एकूण २५ प्रयोगच लागणार आहेत . याच्या तिकीटांसाठी रसिकांनी सकाळी वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या . यातील काहींना तिकीट मिळाली तर काहींना मात्र हाऊसफुलचा बोर्ड पाहून परत जावं लागलं . गडकरी रंगायतनच्या तिकीट खिडकीवर ठाणे , डोंबिवली , कल्याण , मुलुंड , भांडूपमधून रसिक आले होते . या नाटकाचे किमान दोन प्रयोग तरी ठाण्यात लावावे अशी कळकळीची विनंती रसिकांनी सुनील बर्वे यांना स्टार माझाच्या माध्यमातून केली . ही तिकीटे घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांबरोबर युवकदेखील होते . तिकीटे लवकर विकली गेल्याने काहींना रिकाम्या हाती परतावं लागलं . त्यांनी या नाटकाचे किमान दोन प्रयोग तरी लावावे अशी अपेक्षा निर्मात्यांकडे केली . पाकिस्तान च्या नावानी फुका बोंबाबोंब चालवली आहे . भारतात भारतीय राजकारणी संघटीत गुन्हेगारीच्या जोरावर दहशत वाद माजवत आहे सामान्य जनतेला त्रास देत आहे ते ह्या चिंदंबर ला दिसत नाही का ? डोळे फुटले का ह्याचे . सामान्य जनताच वैतागली आहे ह्या यातनांना म्हणूनच पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतातूनच भारतीय सामान्य जनता सहकार्य करत आहे मागे झालेल्या चर्चेत ' संस्कृतोद्भव शब्द ( तत्सम / तद्भव ) मराठी भाषेत ज्या अर्थाने वापरले जातात त्या अर्थाने इतर भाषाभगिनींमध्ये वापरले जातच असतात असे नाही ' असे स्पष्ट झाले होते . वरील उदाहरणे सांसारिक हिंसेबद्दल आहेत . वरील प्रकारचे विश्लेषण पूर्णतः तिथे लागू पडत नाही . थोडेसे लागू पडते . ( ) बेल वाजवून वर्तमानकाळात होणारी दुखापत प्रामुख्याने थांबते ( वरच्या उदाहरणात मुख्य फायदा भविष्यात फसणार्‍यांना होतो . सारांश : हल्लीच्या दुखणेकर्‍याचा खूप फायदा . तोटा कोणाचा नाही . ) ( ) फोनवरून चुकीच्या व्यक्तीशी बोलून कदाचित कोण्या दुसर्‍या ठिकाणची मारहाण थांबू शकेल . ( सारांश : भविष्यातील दुखणेकर्‍याचा नगण्य फायदा , हल्लीच्या दुखणेकर्‍याचा तोटा चालू राहातो . ) ( ) " लोक बेल का वाजवत नाहीत , चुकीच्या ठिकाणी फोन का करतात ? " याबद्दल तकलादू मनोविश्लेषण . सशक्त विश्लेषण असल्यास त्या मानसिक प्रवृत्तींवर परिणाम करणारी जाहिरात बनवता येते , लोकशिक्षण करता येते . भविष्यातील दुखणेकर्‍यांचा फायदा त्यावरून कमीअधिक होऊ शकेल . ( सारांश : विश्लेषण तकलादू की सशक्त त्यावर फायदा - तोटा अवलंबून आहे . ) ( ) " मारहाण सहन करणारे खुद्दच का पुढे येत नाहीत , पोलिसांकडे का जात नाहीत " याबद्दल त्यांचे हसे आणि नैतिक दोषारोपण करून मनोरंजन आणि आत्मप्रौढी वाटणारे लोक . असे लोक अपल्याला अधूनमधून समाजात दिसतात , पण सुदैवाने मराठी संकेतस्थळांवर क्वचितच दिसतात . काही दुखणेकर्‍यांना समाजातील नाचक्कीपेक्षा घरची मारहाण परवडते , असे वाटत असल्यास तोटा होतो . ( सारांश : ज्यांचे मनोरंजन होते , किंवा आत्मप्रौढीची छान भावना मनात येते , त्यांचा फायदा - हा नैतिकदृष्ट्या अयोग्य मानला जातो . काही दुखणेकर्‍यांचा फार तोटा . ज्या दुखणेकर्‍यांना मरहाण असल्या लांछनांपेक्षा नावडते , ते दुखणेकरी लक्ष उपय करतातच - त्यांचा नगण्य तोटा . ) देव - धर्म ही चर्चा बाजूला ठेवून चिन्याने लिहिलेल्या अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेखाकडे वळुया का जरा ! ( सध्या वेळ नाहिये पण एक - दोन वाक्यात मला जे वाटले / वाटते ते लिहितो ) केन्नी प्रमाणे मला यान्नी देखील आवडतो . हे लोकं आपल्या इथल्या काही उस्तादां इतकेच तोडीचे कलाकार आहेत . कला त्यांची स्वतःची आहे . बियांचे चूर्ण जेवढे बारीक करुन वापरता येइल तेवढे केल्यास अधिक लाभदायक . बियांचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास लघवीतुन जाणारी खर मूतखडा यावर उपयुक्त . त्याबरोबर जि - याचे चूर्ण घेतल्यास लघवीतील जळजळ थांबते . लखनऊ , विधान सभा अध्यक्ष श्री सुखदेव राजभर ने कल से शुरू हो रहे विधान सभा सत्र के सुचारू एवं शांतिपूर्ण ढंग से संचालन के लिये सभी राजनैतिक दलो के नेताओं से सहयोग का अनुरोध किया है उन्होंने आज विधान भवन में आहूत एक बैठक में राजनैतिक दलों के नेताओं से संसदीय परम्पराओं के अनुसार सदन को चलाने में सहयोग प्रदान करने का भी अनुरोध किया असा कायदा होणे हे स्वागतार्हच आहे . पण ग्रुपची व्याख्या मात्र खटकली . फक्त अल्पसंख्याकच का ? असा स्पेसिफिक शब्द मुद्दाम का घालावा ? अगदी काश्मिरी पंडित वगैरे म्हणले तरी . . . . दंगलींमधे सगळ्याच दोषींना शिक्षा व्हावी . फारतर ज्याने सुरूवात केली त्याला थोडी जास्त शिक्षा द्या . सुरेख आलाय फोटो . . फक्त framing wise तो फुलांचा पांढरा भाग मध्ये असता तार अजून चांगलं वाटलं असतं असं वाटतंय . . डाव्या बाजुची जागा रिकामी वाटतेय . . चू . भू . दे . घे . . . तिथे कॅसिनोत गेलो , नग्न नृत्य पाहिलं , रस्ते स्वच्छ , सगळ्या घरांत वॉशिंग मशीन , . सी . डिशवॉशर , ओव्हन , वॉल टू वॉल कार्पेट , वगैरे असतं हे सांगितलं जातं . . आणि बेसिनला पिण्याइतकं स्वच्छ पाणी येतं हे ही . . . एखाद दोन महिन्यातच " कार घेतली " चे आवर्जून फोन - मेलवर फोटो येतात . सोपी रचना आहे , त्यामुळे संपुर्ण अर्थ द्यायची गरज नाही , काही कठीण शब्दाचे अर्थ असे - अमी खूपच सुंदर चाल आहे ह्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राची . > > > म्हणून दाखवा ना ! फोटो असतील तर आपले रंगिबेरंगी पान सोडुन प्रकाशचित्र भागात टाकले तरी चालते ना ? ? रंगीबेरंगी टॅगशिवायच येते त्यामुळे साहित्यप्रकार कळत नाही पाळणाघरात ठेवत असाल मूल तर हातात कानात कुठलेही किमती काही घालू नये . घड्याळ सुद्धा नाही . भले खेळण्यातले असले तरी रिक्षा ड्रायवर ( शाळेत सोडतना ठेवलेला रिक्षा चालक , सांभळणारी बाईचा नातेवाईक ह्यांची नजर ) जावू शकते . अवकाशात अनेक आकाशगंगा , तारे , ग्रह , उपग्रह , लघुग्रह , अशनी , कणांच्या स्वरूपातील उल्का . वस्तू सातत्याने गतिमान असतात . कधीतरी ते एकमेकांच्या मार्गात येतात आणि त्यांची टक्कर घडून येते . त्या टकरीचा परिणाम त्या वस्तूंचं वस्तुमान , आकार , घडण , वेग दिशा . बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो . अवकाशात फिरणाऱ्या कणांच्या स्वरूपातील उल्का , अशनी वा तत्सम वस्तू पृथ्वीच्या जवळपास आल्यावर पृथ्वीकडे आकर्षित होतात आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरेपर्यंत त्यांचा वेग सुमारे २५ ते ६० कि . मी . प्रति सेकंद एवढा प्रचंड होतो . उल्का / अशनी लहान असल्यास प्रचंड वेगामुळे पृथ्वीच्या वातावरणाशी त्याचे घर्षण होऊन मोठी ऊर्जा निर्माण होते . त्या ऊर्जेमुळे ती उल्का / अशनी जळतो आणि आपल्याला उल्कापाताचे दृश्य दिसते . जेवढी उल्का मोठी , तेवढा जास्त वेळ हे उल्कापाताचे दृश्य आपल्याला दिसते आणि शेवटी राख पृथ्वीवर पडते . अगं खरंच की गं . येस्स येस्स . इस award के असली और सही हकदार हम तिनो ही है . ( शहरांच्या आद्याक्षरानुसार दहशतवादी एक कोड तयार करून त्याप्रमाणे क्रमाने स्फोट घडवून आणत . . . त्यावर ही चारोळी ) हे जीटीजी चुकले तर वाईट वाटून घेऊ नका , एप्रिलमध्ये डीसीचे आहेच . Inception जसा वेळा पाहावा लागतो तसेच हि पोस्टसुद्धा वेळा वाचावी लागेल : P लोकांना आजकाल हे खरडलेले साहित्य वाचायला वेळ कुठे आहे . . . त्यात पुस्तकी साहित्याचे वजन फार जास्त . . घेऊन जाता येतही नाही . . . हे साहित्य उत्तम चित्रपट , ऐतिहासिक मालिका , अशा स्वरुपात लोकांसमोर आले तर तर कदाचित ते सर्वव्यापी होईल . . नाहीतर साहित्य वाचन या संस्थेला उतरती कळा लागली असे म्हणायला हरकत नाही ! मीराजी , फोटो खुप आवडले ! तिथली अशीच एक आठवण , काही वर्षापुर्वी कंपनीमधुन फिरण्यासाठी गेलो होतो . ( तिथल्या गावच्या टोकाला असलेल्या किनार्‍याजवळ ) मी आणि एक मित्र असेच सहज खेळत पाण्यात आत चालत गेलो तर २० - २५ फुटांवर एकदम खोल पाणी ! पायाला उतार तर लागतच नव्हता , वरुन मोठ्या लाटा ओढत होत्या , ( पाण्यात देखील घाम सुटला होता ) पण वेळीच सावरुन , धडपड करीत आम्ही दोघे पुन्हा किनार्‍याला आलो , मला ते खुप धक्कादायक होतं . तरी मला समुद्राची खुप ओढच ( कदाचित त्यापासुन खुप लांब राहिल्यामुळे ) म्हणा , मला आतापर्यंत फक्त - वेळाच समुद्र पाहायला मिळाला असेल , मनसोक्त डुंबलोय , पोहलोय . पण अजुनही या हा समुद्र नुसता पहात राहावसा वाटतो , खुप वर्षापासुनची आत वर जाऊन त्याच्या लाटांमधुन पोहायची इच्छा तर अजुन जिवंत आहेच . b . म्हणजेच जर मला मुद्दाम होउन ला काने द्यायचे असतील तर ते युनिकोड आधारित सध्याच्या प्रणालीमध्ये ते शक्य नाही . शंभु बादल , सं . प्रसंग , सूरजघर , जबरा रोड , कोर्रा , हजारीबाग , झारखंड 825301 , मो . - 09931182570 प्रेरणा का स्मरण अंक दु : हुआ कि ओम प्रकाश मेहरा जी अब नहीं रहे उनकी कविताएं अभी की विद्रूपताओं पर गहरी चोट करती हैं आज भी गति देने वाले हमारे अतीत के गौरवशाली रचनाकारों पर महत्वपूर्ण सामग्री एक जगह पढ़कर प्रसन्नता हुई साथ ही अन्य तरह की जरूरी रचनाएं भी पर्याप्त हैं , पठनीय हैं आपके कुशल संपादन में प्रेरणा निरन्तर आगे बढ़ रही है इसके लिए आप सब को बधाई पण थोडक्यात काय तुमचं म्हणणं मान्य आहे फक्त पुस्तकी ज्ञान हे कल्प्रिट नाही . पण अनेक फॅक्टर्स आहेत . जे अतिशय " लक्षात येणारे ( सटल ) " आहेत . तर असा आहे माझा वाचन - प्रपंच . समर्थांनी म्हंटले आहे - दिसामाजी काहितरी ते लिहावे , प्रसंगी अखंडित वाचत जावे आता समर्थांनी सांगितले ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे ना ? पण ती निश्चित मिळेल याचीही खात्री आहे ! ; ) मध्यानेची रखरख ही तुझ्या केसात श्यामल झालीआता पहाटेचा गारवा जणू दाह पोचवणार आहे तू . . . ह्या सर्व नेत्यांना महिने उपवासावर ठेवले पाहिजे . . . . मग कळेल सतरा . - सलील वाघ . काही पानगळीची काही पानगळ थांबलेली वसंताच्या रस्त्याला लागलेली वस्तुमानाची वाटणी वेगळी प्रत्येक झाडात फांद्यांना खोडांना पानांना तसंच माझं इथं आहे प्रत्येकात प्रत्येकात माझी गुंतवणुक आहे वर्मी ठक्क आकाशावर ठिण्ण चांदण्यांवर शुकशुकाट दिव्यांवर अपरात्री पसरलेल्या मैदानांवर माणसं घरोघर गेल्यावर आणि कोणत्यापण रस्त्यांवर माझा जीव आहे वर्षांवर महिन्यांवर प्रसंग कट्टे ओळखी आठवणी आजुबाजुच्या झुडपाकुंपणाला मंद फासलेले कडुलिंबाच्या मंजिऱ्यांचे वास शिवाय मोगऱ्याचेही सहनशक्तिपलिकडचे घणाघाती घणाघाती माझे अवयव आहेत ते मला फुटलेले मी त्यांना आपलं मानतो शिवाय त्यांना मी मजकुराची विरामचिन्हं मानतो धाव घेतो एका विरामचिन्हाकडुन दुसऱ्या प्रत्येकाकडुन उचल घेत धाव घेतो धाव घेतो उफाळुन धडपडत गोळा करतो फेकतो गोळा करतो माझ्या संज्ञेची खांडोळी वारंवार धाव घेतो एका विरामातून दुसऱ्या विरामाकडे प्रत्येकात असतो वेग कोंडिस्त माझ्या अस्तित्वाचा स्फटिक पदोपदी विरघळतो धारण होतो त्यात निकरानी . तगमगत . मंत्रमुग्ध . पण हवं ते मिळायला धूळप्रमाथी पश्चिमवारा इथं येईल तेंव्हा मी सगळ्या इथून हायसा झालेलो असीन माझ्यालगत बिलगुनही अनोळखी देशात अस्तित्वप्रमेयाची दणकट चौकट फोडून अज्ञाताच्या अमानुष प्रांतात फारतर माझा लवलेश आणि मागमूस इथं उरणार कवितांमधुन ठाय लयीत कवितांमधून ठार लयीत एकदा मला एक कोणतंतरी फूल सापडलं होतं म्हणजे ऍक्चूली फूल असं नाही फुलासारखंच काहीतरी ते मी तुझ्याकरता दोनशेपानी वहीत जपुन ठेवलवतं फार हमसाहमशी . तू दिसताक्षणीच शेकडो शुभवाद्यं डसली इत्यादी सगळं मी तुला कसं कळवू कायम ठेवू कवितेत्‍नं माझी अस्तित्वमुळं थेट पसरलेली माझ्यापासून जैविक शरीरानी माझ्या उंचीत रंगात चणीत श्वसनशैलीत रक्तगटात वीर्यपेशींत घटकात एकीकडे माझ्या इतिहासभूगोल मूल्यांत परंपरा सणासुदी मानस - विश्वात एकीकडे मी आत्मसात करतो अभिव्यक्त करतो त्या जाणीवांच्या अंतरिक्ष खगोलात . ददातीत . शोषात . अगदी एकूणएक एकूणएक आणि तू तरी वेगळी कशी तुझी सुद्धा अस्तित्वमुळं वेगळी तरी अशीच थोड्याफार फरकानी अशीच गेलेली सर्वकडे . . . . . अस्तित्वाचं केवलमूल्यं व्यवस्थेच्या कालावधीच्या जागतिक नाईलाजाला खिळलेलं माझ्यासारखंच एका मनुष्याचं माणसाचं या सगळ्या पाळामुळांचे भानांचे उंबरे ओलांडून कसं जाता येईल क्रांतीमान उजाडणाऱ्या भाषांमध्ये नको असलेल्या संदर्भांना धाशा देऊन तुझ्यापुढं निमिषात कसं होईल माझं रूपसर्जन कवितेत्‍नं आणि - परिक्रमेचं परिमार्जन खडानखडा ? त्यातून शिवाय हल्ली तर मी मलाच आवडेनासा आहे माझ्या खुनशी नजरेपास्नं नेटानी लपवतो मी स्वत : ला पण एक दिवस असा येणार आणि खडसावेल मला परखड म्हणून मी अगोदरच सगळ्या सगळ्या संवेदना दोलायमान पाजळून घेतोय मांज्रीसारख्या ह्यावर त्यावर ओक्साबोक्शी एकंदरीतच स्त्रीवादी लेखक - लेखिका म्हणजे स्त्रियांच्या हक्कांसाठी हिरीरीने भांडणारे किंवा तळागाळातील स्त्रियांवर होणारे अन्याय रेखाटणारे अशी व्याख्या करणे संकुचितपणाचे होईल . ( अशा यादीत मग फक्त ' मुलगी झाली हो ' हे नाटक आणि इतर कार्यकर्ते - लेखकांची नोंद होईल ) . व्यापक अर्थाने , गौरी देशपांड्यांचं लेखन स्त्रीवादी म्हणता येईल . " मी एक टक्का स्त्रियांच्या जीवनाविषयी लिहिते असा आरोप असला तरी मला स्त्रियांत अशा अभेद्य भिंती जाणवत नाहीत . भाकरीची भ्रांत नसणाऱ्याला दुसरे प्रश्न असतातच की . " , या शब्दांतून त्यांची भूमिका स्पष्ट होते . निपाणीतील विडी आणि जर्दा कारखान्यात काम करणाऱ्या गरीब स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या अनिल अवचटांचं लेखन आणि मध्यमवर्गीय / सुखवस्तू घरातील नमू आणि कालिंदीच्या मन : स्थितीचा वेध घेणाऱ्या ' दुस्तर हा घाट ' आणि ' थांग ' सारख्या कादंबऱ्या - - वरकरणी दोन टोकं वाटली तरी त्यांना जोडणारा धागा स्त्रीवादी लेखनाचाच . टेकडीवर गर्द झाडी आहे . उंच उंच झाडे , जागोजागी वाहणारे झरे , कॅंपिंग करायला आदर्श जागा . इथे एक तंबूही लावलेला दिसला . टेकडीवर फिरायला घेऊन जाणा - या - याच वाटा दिसत होत्या . पण वेळ कमी होता . आम्ही टेकडी उतरलो . फिशमार्केट मधून चालत चालत बर्गच्या किल्ल्यात गेलो . बंदराच्या तटाला लागूनच हा किल्ला आहे . - इमारती चांगल्या शाबूत दिसल्या . बाकीचे भग्न अवशेष . दुस - या महायुद्धात नाझी सैनिकांनी इथेच त्यांचा तळ ठोकला होता . आता पूर्ण किल्ल्याचे बागेत रुपांतर केलेले आहे त्यावेळी वरातीत " तेणु दुल्हा किसने बनाया भुतनीके " हे समर्पक गाणे लावायला हवे होते . . . ) > > > अगदी अगदी . अशा माणसाशी टीव्हीवर का होईना लग्नाला इतक्या मुली तयार होतात याचं खरंच आश्चर्य वाटतं . वर आणखी त्या मुलींचे आईवडीलपण त्याचे लाड करतायत ? स्वाती तुझ्या आजीचं अगदी बरोब्बरे कली मातला आहे ! गद्य ही समजण्याचे सांगुन अकारण " शालजोडी " तले देणार्‍यांनी कृपया याची नोंद घ्यावी ! धन्यवाद ! आपण शिवसेनेची गुंडगिरी म्हणतो , पण मनसे , राष्ट्रवादी , काँग्रेस , स् . पा , बसपा , कि . वा अन्य कोणत्याही पक्षाच्या सर्वेसर्वा असणार्‍या नेत्यांबद्दल कोणीही काही अपशब्द बोलले , आणि वरिल पक्षामधील कार्यकर्त्यांनी त्याला काही प्रतिसाद दिला नाही तरच वरिल विधान योग्य . फक्त विचार करा जर राज ठाकरें बद्दल कोणी काही बोलल असतं तर ? ( तुम्हाला वाटतं तितकं कोणीही साधां नाही . गुंडगिरि सगळेच करतात ) अहो ज्याच्या अंगावर येतं त्याला शिंगावर घ्यावचं लागतं ( हे आपलं माझे निरिक्षण , असा नियमच आहे अस नाही , पण जे लिहीले आहे ती वस्तुस्थिती आहे चु . भु . द्या . घ्या ) वा ! ह्या फुलपाखरागत उडायच्या वयातही चांगले विचार आहेत आणि ते मांडताही आलेत , मस्त ! मस्त ! अगदी डीटेल वर्णन करता तुम्ही , त्यामुळे आणि अर्थातच फोटोंमुळे अगदी वाचनीय होतं प्रवासवर्णन . दिलेली १५ मिनिटांची वेळ संपूनही एखाद - तास होऊन गेला असावा . तेवढ्यात डॉ . जी . सॅम्युएल पाणी , कॉफी वगैरे आदरातिथ्याखातर मागवतात . अव्वल मद्रासी कडक्क कॉफीपान चाललेले असतानाच , स्वत : चा नुकताच प्रकाशित झालेला एक ग्रंथ पुढे करत डॉ . जी . सॅम्युएल म्हणतात , " हे बघा ह्या विषयावरचे माझे नवे पुस्तक . अशोककालीन समाजात , तमिळ लोकांचा व्यापार उद्यम सार्याय जगात पसरलेला होता असे म्हणतात ते कशावरून ते मी यात दाखवले आहे . " त्या व्यक्तीने पुस्तक हातात घेतले , आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या शिलालेखाच्या चित्राला उद्देशून म्हटले , " हीच मी मगाशी सांगितली ती ब्राह्मी लिपी . " असे म्हणत ती व्यक्ती एकदम त्यातील अक्षरे वाचायला सुरुवात करते . . . . " सम्राट अशोकाच्या सुप्रसिद्ध शिलालेखाचा हा एक भाग आहे . . . बहुधा कलिंग युद्धानंतर तिथले काही लोक दक्षिणेत आले त्या काळातला असावा . . . बघा ना , त्या अक्षरांत निव्वळ ब्राह्मीच नाही तर कल्याणी , ग्रंथ लिपींमधलीही काही वळणे आहेत . . . बघा मी दाखवतो . . . " इसके अलावा ट्रेन के ड्राईवर ने भी शुरुआत में इसी तरह की बात कही थी . घटनास्थल पर पहुंचे पास के ही गांव के एक व्यक्ति सूर्यभान ने अपने मोबाइल पर ट्रेन के ड्राईवर से हमारी बात करवाई थी . अत्यंत निसर्गरम्य असलेल्या या गावाच्या तीन बाजूंस डोंगररांगा आणि एका बाजूस धरणाचं पाणी आहे . गावात विंझाई देवीचे मोठे मंदीर आहे . मंदीराबाहेरील काही वीरगळ आणि सती - शिळा पाहून त्या श्रीशिवाजी महाराजांच्या थोड्या आधीच्या काळातल्या वाटतात . देवीचे दर्शन घेऊन आम्ही मोर्चा देवराईकडे वळवला . या इतिहासाबद्दल प्रियाली अधिकारवाणीने भाष्य करु शकतील त्यामुळे पुस्तकांची यादी संदर्भ त्यांना विचारणे इष्ट राहील . मराठी चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याचे दिवस खरोखरच आलेत असे वाटते . याचे कारण नटरंगच्या कमाईचा ताजा आकडा . नटरंगने आतापर्यंत कोटी रुपयांची कमाई केली आहे . मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचा विक्रम करणारा नटरंग हा पहिलाच चित्रपट आहे . भावर्ता देश होता एक नगर त्यात अवंतिपुर नगर मोठे सुंदर तेथे उंच उंच गोपुर सोन्याचे कळस मंदिरांना , तोरणं दारोदार नक्षीदार दिव्यांची झुंबरं हालती घरोघर | | ' मलाही नाही शंतनू , फक्त मला नि आईलाच माहीत आहे , त्या दोघांचा लग्नाचा विचार . दिनकरराव येतात तुमच्याकडे म्हणून बिल्डिंगमधले सगळे कितीही वेडवाकडं बोलत असले तरी आईबद्दल त्यांच्या मनात किती चांगले विचार आहेत हे आम्ही दोघीही जाणून आहोत . तुझी आई . . . . ' पाहुणे येणार असतील तर केवळ चांगल्या झलाबियाच त्यांना खायला द्या . आता झलाबिया चांगली झाली आहे की नाही , हे कसं ओळखायचं ? चांगली झलाबिया ही फार कडक नसावी , आणि तोंडात घालताक्षणी विरघळायला हवी . जर झलाबिया मऊ , किंवा चामड्यासारख्या वातड झाल्या असतील , तर तुमची कृती चुकली , असं समजा . अनेक कारणांमुळे असं होऊ शकतं . पीठ पुरेसं आंबलं नसेल , यीस्ट चांगलं नसेल , किंवा मध नीट उकळला नसेल . शिवाय , जर वातावरणात गारवा असेल , किंवा हवा दमट असेल , तर झलाबिया बिघडू शकतात . आपल्या शब्द - अर्थात थोडा फरक आहे , त्यामुळे बहुतेक मान्य मुद्द्यांतील फरक थोडक्यात येथे , मग तुमच्या खरडवहीत सवडीने मांडेन . मी आणी धम्म्याने तुला मागच्या वेळी बुकलुन काढले होते तो किस्सा का नाही टाकला ? पुर्वी म्हणजे या प्रकारचे माध्यम उपलब्ध नसताना कथा लिहीणार्‍यांना आपल लेखन प्रसिध्द होण एक मोठी वेळ खाऊ प्रक्रिया , मग वाचकांचा प्रतिसाद आणखी एक मोठी वेळ खाऊ प्रक्रिया , यातुन बोध घेऊन आपली शैली सुधारणे यात किती वेळ जात असावा ? अनेक नवोदित लेखकांची उमेद संपत असावी . गांव के छात्र - छात्राओं का नामांकन इस विद्यालय में होता है . प्रथम बैच में मात्र 14 छात्र - छात्राओं ने इंटरमीडिएट पास किया था . 12 वीं कक्षा में 58 छात्र - छात्राओं का नामांकन है . : डॉ फूलगेन पूर्वे , राउवि सकरा . शिवा रायगडीं होता गेला ताटं थेट गेली रायगडाला एक आग लागली आहे , जी विजत नाही एक असा भाग आहे जो , पावसातही भिजत नाही आवश्यक लेख दिया है आपने ! आभार भाई जी ! वार्षिक रिपोर्ट डाउनलोड करने के लिए करें , लिंक क्लिक करें . वेलिंग्टन - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही " मॅच फिक्‍सिंग ' चे प्रकार चालू असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटने आतंरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या ( आयसीसी ) लाचलुचपत प्रतिबंध समितीला दिली आहे . न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्टिन वॉन यांनीच हा खुलासा केला असून , त्यांनी नेमक्‍या सामन्याचा उल्लेख केला नसला , तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हे प्रकार चालू असल्याचे त्यांनी म्हटले आहे . संघातील खेळाडू आणि व्यवस्थापक यांनी दिलेल्या अहवालावरूनच त्यांनी " आयसीसी ' च्या लाचलुचपत प्रतिबंध समितीशी संपर्क साधला . एका संशयित व्यावसायिकाने न्यूझीलंड क्रिकेटपटूंशी संपर्क साधला होता . अर्थात , आमच्या खेळाडूंनी त्याला साफ नकार दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे . न्यूझीलंड क्रिकेट संघाने गेल्यावर्षी हॉंगकॉंग सिक्‍सेस स्पर्धेत सहभाग घेतला होता . डॅरेल टपी , नॅथन मॅक्‌लम , स्कॉट स्टायरिस हे न्यूझीलंडचे खेळाडू त्या स्पर्धेत खेळले होते . त्या वेळी पश्‍चिम आशियातील एका हिरे व्यापाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधला होता . विशेष म्हणजे हा व्यापाऱ्याच्या हालचालीवर आधीपासूनच आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंध समितीचे लक्ष आहे . न्यूझीलंड क्रिकेटच्या संकेतस्थळावर त्या व्यक्तीचे नाव दिले नसले , तरी जेव्हा त्या व्यक्तीने खेळाडूंना हिरे आणि अन्य फायदे देण्याचे आमिष दाखवले , तेव्हा त्याच्याबद्दलचा संशय बळावला , असे न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे . संघ व्यवस्थापक स्टिव्ह विलकिन्स यांनी ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणून दिल्यावर आपण तातडीने आयसीसीशी संपर्क साधल्याचे वॉन यांनी शनिवारी रात्री सांगितले . त्यानंतर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंध समितीमधील एक वरिष्ठ अधिकारी सर रुनी फ्लानागन यांनी त्या खेळाडूंची चौकशी केली . मात्र , त्यात त्यांना काही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत . या घटनेनंतर अजूनही आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंध समितीने त्या स्पर्धेकडे आपला मोर्चा वळविलेला नाही . ही पूर्णपणे खासगी स्पर्धा असली , तरी त्यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी " आयसीसी ' ची परवानगी घेतलेली आहे . मात्र , आता न्यूझीलंड क्रिकेटने झाल्या प्रकाराचा खुलासा केल्याने त्यांनी या स्पर्धेवर नजर ठेवण्याचे आश्‍वासन दिले आहे . > > रोममधील ` पाद्री व्हॅलेंटाइन ' कि काय याचा जन्मदिन कि मरणदिन हा सध्या आपल्याकडील लोकांचा जीवन - मरणाचा प्रश्‍न बनून राहिला आहे . असे होय ? आम्हाला वाटले की गरीबी , भूक , निरक्षरता वगैरे वगैरे जीवन - मरणाचे प्रश्न आहेत . ऐकावे ते नवलच . शेती शेतकरी भारत देशाचा आर्थिक कणा आहे . शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी दुसऱ्या हरितक्रांतीसाठी जाणीवपूर्वक सामूहिक प्रयत्नांची गरज आहे . देशात सामाजिक , आर्थिक समता आणायची आहे . त्यासाठी देशातील ५० टक्के महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे . गोरगरीब मागास वर्गाला बरोबर घेऊन विकास साधला तर खऱ्या अर्थाने आपली लोकशाही संपन्न होईल . देशाच्या रथाची घोडदौड समान ताकदीने पुढे नेण्यासाठी स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता बदलावी लागेल , असे प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी इंदापूर ( बिजवडी ) येथे केले . कर्मयोगी स्व . शंकररावजी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर एस . बी . पाटील शैक्षणिक संकुलात राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला . त्या नंतर झालेल्या शेतकरी महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या . समाजासाठी झगडणारे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात झाले . त्यापैकीच शंकरराव पाटलांचे कार्य सहकारी चळवळीला प्रेरणा देणारे ठरले . १९५२ ते १९७८ असे सलग सहा वेळा विधानसभा दोन वेळा लोकसभेवर या भागातून निवडून आले . महसूल , सहकार , कामगार , पुनर्वसन , यासारखी अनेक खाती त्यांनी लोकाभिमुख केली . मी त्यांच्याबरोबर विधानसभा सदस्य , आणि मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून अनेक वर्षे काम केले . त्यावेळी त्यांच्यातील नेतृत्वाचे लोकसंग्रह वृत्तीचे विविध पैलू मला दिसून आले . कामातील कार्यक्षमता , वागणुकीतील साधेपणा , मनमिळावू स्वभाव , आणि गरिबांबद्दलची करुणा ही त्यांच्या लोकसंग्रहाची वैशिष्टय़े होती . स्व . शंकरराव पाटलांच्या विचारांचा , सामाजिक कार्याचा वसा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चांगल्या पद्धतीने पुढे चालविला आहे . अशा शब्दात स्व . शंकरराव पाटील यांच्या कार्याबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले , अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शंकरराव पाटील यांनी हा कारखाना सुरू केला . १९७४ च्या सुमारास त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळाली . केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख म्हणाले , शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करायची असेल तर महिला सबलीकरणाबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे . काही अडचणी घेऊन राष्ट्रपती भवनान गेले तर मराठीतून बोलता येते हे महाराष्ट्राचे भाग्य आहे . मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले , स्व . शंकररावभाऊंचे कार्य महाराष्ट्रातील जनता कदापिही विसरणार नाही . वेळा विधानसभा दोन वेळा लोकसभेवर जाताना पक्षाची भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही . म्हणून त्यांच्या बाबतीत एक वेगळी आस्था आहे . सहकारात शिस्तीची मुहूर्तमेढ रोवली . सहकाराला एक नवे वळण त्यांनी दिले . सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील प्रास्ताविक भाषणात म्हणाले , स्व . भाऊंच्या प्रत आदर व्यक्त करणारा हा इंदापूर तालुक्याच्या इतिहासातील ' भूतो भविष्यती ' असे ऐतिहासिक सोहळा आहे . भाऊंचे कार्य उत्तुंग होते . एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून इंदापूर महाराष्ट्रात प्रसिद्ध होता . आज महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच बागायती तालुक्यात इंदापूरचा समावेश असून राज्यातील १७० सहकारी साखर कारखान्यात कर्मयोगी कारखाना क्रमांक एकवर गेल्याशिवाय राहणार नाही . महाराष्ट्राच्या भगिनी देशातील सर्वोच्च पदावर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो . त्यांच्या हातून भाऊंच्या पुतळ्याचे अनावरण भाऊंच्या स्मृतींना उजाळा हा भाऊंच्या कार्याचा सन्मान आहे , असेही ते म्हणाले . यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचेही भाषण झाले . या ऐतिहासिक कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल के . शंकरनारायणन , महसूलमंत्री नारायण राणे , वनमंत्री डॉ . पतंगराव कदम , विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख , शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील , कृषिमंत्री बाळासाहेब थोरात , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आदींसह आजी - माजी आमदार , राज्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी , तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी यासह लाखोंचा जनसमुदाय मेळाव्यास उपस्थित होता . उपस्थितांचे स्वागत हर्षवर्धन पाटील भाग्यश्री पाटील या उभयतांनी केले . सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले . उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनकर यांनी मानले . व्यक्तीला प्राप्त झालेल्या या आत्मरक्षणाच्या अधिकारासंबंधी प्रसिद्ध प्रमाण आहेत . व्यक्तीचा हा अधिकार सर्व कायद्यात मान्य केला गेला आहे आणि हा मौलिक स्वरूपाचा अधिकार इस्लामी धर्म कायद्यात आहे या संबंधी प्रमाण म्हणून आलेल्या आयती किवा हदीस असे आहेत - - मस्तच . रस्त्यावर कोळशाने चित्र काढणारे कलाकार असेच सुरेख चित्र काढतात त्याची आठवण झाली . हल्ली दिसत नाही फार . मिपावर कधी कधी भयाचे वातावरण असतं ब्वा ! त्या सगळ्या भय कथाच म्हणता येतील . मग अशा भुताला घाबरवण्यासाठी चपला काय चांदण्या काय . . बरेच उपाय केले जातात . येईल अनुभव हळुहळू . . ! कोबीत थोडे मीठ टाकायचे . मग त्यात चीज क्यूब कुस्करुन टाकायचे . थोडे तेल मिरची किवा मिरपूड घालून , मावेल तितकी कणीक घालायची . साधारण मऊसर गोळा झाला पाहिजे . लागलेच तर थोडे पाणी वापरायचे . जरा वेळ थांबून प्लॅस्टीकच्या कागदावर हातानेच थापून गोल करायचे . आणि तव्यावर तेल सोडून , दोन्ही बाजूने खमंग भाजायचे . http : / / vipravani . wordpress . com / हा प्रष्न मी खूप जणाना विचारला . समाधानकारक उत्तर अजुनही मिळाले नाही . लग्नामध्ये नवर्याने नवरीला सोललेल्या केळ्याचाच घास भरव्ण्यामागे काय शास्त्र आहे . - रिलायन्स कंपनीला हरियाणात २५ , ००० हेक्टर्स , उत्तर प्रदेशात ३० , ००० हेक्टर्स , मुंबईशेजारी पेण - पनवेल परिसरात १४ , ००० हेक्टर्स , भारत फोर्जला राजगुरुनगरशेजारी , ५०० हेक्टर्स जमीन , अशी लाखो हेक्टर जमीन , समुद्र किनारे , खाजण जमिनी सरकार अधिग्रहित करुन या खाजगी कंपन्यांना देणार . - त्यांना आयात निर्यातीसाठी परवान्याची गरज नाही . - १०० % थेट परदेशी गुंतवणुकीची परवानगी . कोणतीही देशी / विदेशी कंपनी असे SEZ उभारु शकेल . - विदेशी कंपन्यांना आपला नफा ' स्वदेशी ' पाठवण्याची परवानगी . - निर्यातीतून मिळण्यार्‍या नफ्यावर प्राप्तीकर लागू नाही . हा नफा परदेशात कितीही काळ ठेवता येईल , त्याच नफ्यातून परदेशात गुंतवणूक मान्य . - दिलेल्या जमिनींपैकी फक्त ३५ % भागावर त्यांच्या उद्योगांच्या इमारती उभारणे बंधनकारक आहे . बाकी ६५ % जमीन त्यांना हवी तशी वापरायची मुभा आहे . - या क्षेत्रातल्या उद्योगांना आयकर , मुद्रांक शुल्क , नोंदणी शुल्क , जकात , विक्रीकर , सेवा कर , उलाढाल कर हे सर्व माफ राहील . ( किमान दहा वर्षांसाठी टॅक्स हॉलिडे . ) विजेवरचा भार त्यांना द्यावा लागणार नाही . शिवाय पाणी फुकटात मिळेल . - कामगार कायदे SEZ मध्ये लागू नाहीत . कितीही कामगरांना कधीही बडतर्फ केले जाऊ शकेल . - किनारपट्टीवर गोल्फ कोर्स , IT , हॉटेल्स आणि इतर उद्योग उभारायला परवानगी . किनारपट्टीचेही खाजगीकरण . - SEZ मधील जमीन , शेती , पडीक जमीन , नद्या , तलाव , भूजल यावर राज्य - केंद्र सरकार , ग्रामपंचायत किंवा इतर घटनात्मक संस्थांचा काहीच अधिकार चालणार नाही . तेथे SEZ चे स्वतंत्र राज्यच असेल . - केंद्र सरकारच्या धोरणातच म्हटले आहे की , कर , कायदे , याबाबत SEZ हे स्वतंत्र प्रदेश आहेत . ( हा भारतीय घटनेचा , संसदेचा आणि लोकशाहीचाही धडधडीत अपमान आहे . ) - या सर्व आर्थिक क्षेत्राचा कारभार हा पूर्णपणे खाजगी राहील . तिथले नियम - कायदे त्यांनीच तयार करायचे . सुरक्षा व्यवस्था त्यांचीच राहील . त्यांना स्वायत्त संस्था ( ऑटोनॉमस म्युन्सिपाल्टी ) म्हणुन विकसित करायचा सरकारचा इरादा आहे . - ज्यांच्या जमिनी घेण्यात येतील त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही जबाबदारी या कंपन्यांची नाही . - स्थानिकांना नोकरी देण्याचे कोणतेही बंधन नाही . - या क्षेत्राला पर्यावरणीय निर्बंधांतून वगळण्यात येईल . - कोस्टल रेग्युलेशन झोन , जो मच्छिमारांना संरक्षण देतो , तो हवा तेव्हा रद्द करण्यात येईल . - या संपूर्ण क्षेत्रात राहणार्‍यांना विशेष ओळखपत्र द्यावे लागेल . येथील गावकर्‍यांना ओळखपत्राशिवाय वावरता येणार नाही . - चरायला परवानगी नसल्याने कोणीही गुरे पाळू शकणार नाही . महेश एलकुंचवारांचे म्हणणे पटते . स्थान मात्र सापेक्ष असु शकते . Do what you are best at . पण अर्थातच हे लेखकाच्या अनुशंगाने झाले . गणपत्युत्सव , श्रीसत्यनारायणाची पूजा इतर विविध धार्मिक कार्यक्रमांमधील आरत्या - प्रार्थनांच्या भागात आरंभाची गणपतीची " सुखकर्ता दुःखहर्ता " ही आरती आणि शेवटची मंत्रपुष्पांजली यांचाचा हटकून समावेश असतोच ; मग मधल्या इतर आरत्या प्रार्थना प्रसंगौचित्याप्रमाणे कितीही बदलोत . मात्र तोंडपाठ . . . प्रौद्‍योगिकी विज्ञान कृषिशास्‍त्र - वास्‍तुशास्‍त्र - उद्योगशास्‍त्र - शिक्षा - अभियांत्रिकी शास्त्र - पुस्तकालय तथा ज्ञान शास्त्र - विज्ञान इतिहास - सोफ़्टवेर अभियांत्रिकी शास्त्र . माझे जन्म प्रमाणपत्र मराठीतून होते . परदेशात पाठवायला इंग्रजीतून हवे होते . त्याकरता महानगरपलिकेच्या कचेरीत गेल्यावर समाजले की त्यांच्या जवळच्या नोंदीच गहाळ झाल्या आहेत . त्यामुळे आता पुन्हा ज्या इस्पितळात माझा जन्म झाला तिथल्या डॉक्टर चे पत्र घेऊन यावे लागेल आणि पुन्हा सर्व सोपस्कार करावे लागणार असे कळले . याच पालिकेने दिलेले मराठी प्रमाणपत्र दाखवूनही ते ग्राह्य धरले गेले नाही , त्याचा काहीच उपयोग नाही असे सांगण्यात आले ! ! ! पुन्हा मनस्ताप झालाच आणि खिसा पण मोकळा करावा लागला . यात चुंबकीय क्षेत्रही होते . आणि नंतर याचा संबंध माया वगैरेशी लावला होता असे वातते आहे . . ह्या सगळ्याला भाजप सुद्धा जबाबदार आहे , काळा पॅसा भारतात आणण्याची मूळ मागणी त्याचीच होती मग त्यांनी आंदॉलनाला उघड पाठिंबा का दिला नाही ? का त्यांचेही हात रंगलेले आहेत . विरोधक निश्क्रीय आहेत हेच खरे , अजुनही विरोधकांनी सरकारविरुध्द अविश्वास ठराव मागवावा , आता त्यांचा फायदा होइल . : एक खबर से नाराजा मंत्री समर्थकों ने मचाया उत्‍पात : अरुणाचल प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष एवं राज्य के लोक निर्माण मंत्री नबाम तुकी की एक खबर दैनिक समाचार पत्र अरुणाचल प्रदेश फ्रंट में प्रकाशित होने से गुस्साए उनके समर्थकों ने रविवार को कई मीडिया कार्यालयों में उत्पात मचाया . खबर में तुकी का उल्लेख दोरजी खांडू की हेलीकॉप्टर दुर्घटना में मौत के बाद मुख्यमंत्री दौड़ में शामिल होने के संदर्भ में किया गया था . Interview of Dr . Prakash & Dr . Mrs . Mandatai Amte @ Rambhau Mhalgi Vyakhanmala Thane Following news was published in LOKSATTA - THane Vrutant dt . 14th Jan . 2011 , about the interview taken by Mrs . Dhanashree Lelel . ' आदिवासींमध्ये वैद्यकीय उपचारांची जाणीव वाढली ' रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला ठाणे / प्रतिनिधी बाबा आमटे यांच्या पावलावर पाऊल टाकत हेमलकसासारख्या आदिवासी भागात डॉ . प्रकाश डॉ . मंदा आमटे दांपत्याने काही मूठभर सहकाऱ्यांना सोबत घेऊन सुरू केलेला प्रकल्प , लोकबिरादरीचे काम , हेमलकसा येथील प्रकल्प उभारताना आलेल्या अडचणी , तेथील आदिवासींशी संपर्क साधताना आलेले अनुभव या साऱ्यांच्या आठवणीत आमटे दांपत्याबरोबर ठाण्यातील श्रोतेही हरवून गेले होते . निमित्त होते ठाण्यात सुरू असलेल्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याखानमालेचे . या व्याखानमालेत आमटे दांपत्याची मुलाखत धनश्री लेले यांनी घेतली . आमटे दांपत्याचा संघर्ष ऐकायला सरस्वती सेकंडरी शाळेच्या पटांगणावर श्रोत्यानी भरपूर गर्दी केली होती . आमचे बाबा निर्भय होते , आम्हालाही त्यांनी तसेच घडवले . त्यांची आमची काम करण्याची पद्धती वेगळी आहे . आनंदवनाच्या कारभाराची घडी बसू लागल्यावर आम्हाला हेमलकसा येथे नवीन प्रकल्पासाठी त्यांनी मोक ळे केले . त्यातून आम्ही हेमलकसाचा प्रकल्प चालवून दाखवला . आता पुढील १० वर्षांनी हेमलकसा कसे असेल , याची माहिती आमची मुले , सुना देऊ शकतील , असे सांगून डॉ . प्रकाश आमटे यांनी त्यांच्या शब्दातून हेमलकसाचे वातावरण सर्वांसमोर उभे केले . एकेकाळी सुई , डॉक्टरला घाबरणाऱ्या आदिवासींमध्ये आता वैद्यकीय उपचारांबद्दल जाणीव वाढलेली आहे . वर्षांला ४० हजार रुग्ण ओपीडीत तपासण्यासाठी येतात . आता नागपूरहून अनेक डॉक्टर देखील मेडिकल कॅम्पसाठी विनामोबदला काम करण्यासाठी येतात . जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात दोन दिवसांच्या कॅम्पमध्ये विविध आजारांवरील २४० ऑपरेशन्स हेमलकसाला केली गेली , अशी माहिती डॉ . प्रकाश आमटे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली . १९७६ साली आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेचा विस्तार वाढला असून ६५० मुले आज शिक्षण घेत आहेत . सुरुवातीला त्यांच्या भाषेतील वर्णमाला आम्ही केली . नंतर मराठी आणि नंतर इंग्रजीची ओळख मुलांना करून देण्यात आली . आज याच शाळेची काही मुले डॉक्टर झाली , शिक्षक झाली , वकील झाले , इंजिनीअर झालेत , मात्र हेमलकसाला कोणी विसरले नाही . हेमलकसाला वन्य प्राण्यांचे अनाथालय सुरू झाले , त्यावर बोलताना डॉ . मंदा आमटे यांनी मला प्राण्यांची फार काही आवड नव्हती . एक एक करीत चक्क वाघ वगैरे यांनी पाळायला घेतल्यावर त्याला मांसाहार देताना मला कसेसे व्हायचे . मी पूर्ण शाकाहारी आहे . आमच्या फ्रिजमध्ये वाघासाठी उरलेले मटण , आमची औषधे , आमच्या भाज्या सारे काही एक त्रच असायचे . आता त्याचे काही वाटत नाही असे मंदाताईनी सांगितले . पुढील जन्मी देखील प्रकाश आमटेंना डॉक्टरचे आयुष्य देऊन गरजू रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मिळू दे , अशी आपली भावना असल्याचे त्यांनी सांगितले . हेमलकसाला असताना घोणस चावून झालेली विषबाधा , भोवऱ्यातून माणूस फेकला जातो हे पाहण्यासाठी स्वत : भोवऱ्यात उडी मारून पाहिलेला अनुभव . बिबळ्या मुलीचे नाते . . अस्वलाने जखमी केलेल्या माणसावर केलेले उपचार असे अनेक प्रसंग आमटे यांनी सांगितले . आता आमटे कुटुंबाची तिसरी पिढी , नवीन कार्यकर्ते या कामासाठी तयार झाले आहेत . त्यांच्यावर जबाबदारी सोपवून महिन्यातून दोनदा तरी व्याखाने , कार्यक्रमांसाठी प्रेरणा वाटत आम्ही दोघं फिरत असतो , असे आमटे दांपत्याने शेवटी सांगितले . हजारो घोटाळे करूनही कॉंग्रेस मात्र सती सावित्री आणि भाजप मात्र - नकारात्मक ? ? नील आणि डिक्षित याच्या सारखी डोळ्यावर कातडे ओढून चालणारी लोकच भारताच्या प्रगतीत आडथळे आहेत . . आरे शिका काही त्या बिहारी लोकां कडून - मतदान कसे करायचे कसे हे कळले तरी महाराष्ट्र काही प्रगती करेल नाहीतर आहेच " आदर्श " 2G , गुरे चारत आहेतच ! . शिक्षणाचा खर्च - मुले एन आर आय या कोट्यात येतात . त्यांच्या शाळेचा खर्च आजकाल जवळ्जवळ ५०००० रुपये झाला आहे वर्शाला . उच्च शिक्षणासाठी त्याना पट फी आकारली जाते . एक उदाहरणः ( मी मेडिकल शिक्षणाचे उदाहरण घेतोय एक्स्ट्रीम साठी ) . सध्या खाजगी मेडिकल कॉलेज्ची फी १००००० वर्शाला धरा . ( सरकरी कॉलेजमधे एन आर आय ना प्रवेश नाही ) . एन आर आय साठी ती ५००००० म्हणजे वर्षाची झाली २५००००० . मुले अजुन १५ वर्शानी जर प्रवेश घेणार असतील तर जवळ्पास तिप्पट जरी धरला तर खर्च जवळपास ७५००००० . जर मुले परत अमेरिकेला जाणार असतील तरीही खर्च महागाइ प्रमाणे तितकाच येइल . आर्थिक प्राप्ती रुपयात आणि खर्च डॉलरमधे . पहिल्यांदा आम्ही गेलो ' जॉज ' मध्ये , एका बोटीत आपण १० , १२ जण बसतो . बोट चालवणारी बाई , बोटीची कप्तान ! आमचा प्रवास सुरू झाला . वाटेत आम्हाला एक छोटं बेटं दिसलं , त्याला वळसा घालून आमची बोट पुढे निघाली आणि एक मोठी शेपटी दिसली . शार्क ! शार्क ! असा एकच ओरडा झाला . पाणी कापत ते धूड आमच्या बोटीच्या दिशेने येऊ लागले . आमच्या पुढे काही अंतरावर असलेली एक बोट उलथली , दुसरीला आग लागली . आम्ही पुढे जात होतो , पण शार्क आपला जबडा वासून येत होताच . आमची कॅप्टन किंचाळायला लागली . जपानीतून घाईघाईने सूचना द्यायला लागली आणि जवळ येत असलेल्या त्या धूडाची हार्पूनने तिने शिकार केली . पाणी उसळलं आणि बोट पुढे निघाली . अगदी खरा खरा वाटणारा तो खोटा शार्क ! जॉज सिनेमातले ते चित्तथरारक प्रसंग आपण या तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष अनुभवतो . ज्युरासिक पार्क राईड हे इथले खास आकर्षण , त्याला भरपूर गर्दी असते . तासंतास रांगेत उभे राहून लोक ती राईड घेतात म्हणून आधीच त्याचं आरक्षण केलं आणि दुसर्‍या शोजची मजा घेण्यासाठी आम्ही पुढे वळलो . त्यांचा एकही नेता किंवा कार्यकर्ता अजुन निवडुन देखिल येवु शकला नाही . ( ) मी सध्या . दि . फडकेलिखित " काश्मीर - स्वायत्तता कीं स्वातंत्र्य " हे पुस्तक वाचत आहे . त्यात शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते फरूक अब्दुल्ला आता ओमार अब्दुल्लापर्यंत अब्दुल्ला घराण्याच्या पिढ्यांनी ज्या कारवाया ( किंवा लीला ) गेली ६० वर्षे चालवल्या आहेत - किंवा त्यांना चालवू दिल्या गेल्या आहेत असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल - त्या वाचून मी अगदी धन्य - धन्य झालो ! आतापर्यंत फक्त २५ टक्केच पुस्तक वाचून झाले आहे . निम्म्याहून जास्त वाचून झाल्यावर त्यावर आधारित एक धागा सुरू करायचा विचार आहे . सावधान ! ! ( ) ही ध्वजयात्रा बंगालपासून सुरू व्हायची होती २६ जानेवारी २०११ला श्रीनगरच्या लाल चौकात पोचायची होती तिथे आपला तिरंगा फडकवला जाणार होता . ती एव्हाना सुरू व्हायला हवी . ती तशी सुरू झाली आहे काय ? ( ) फोटोतील तिरंगा ध्वज पाकिस्तानात जाळला गेला आहे याला काय आधार आहे या माझ्या प्रश्नाला अद्याप उत्तर आलेले नाहीं . ( ) १४ ऑगस्टला लाल चौकात पाकिस्तानचा ध्वज फडकवला जातो ही माझी ऐकीव / वाचलेली माहिती चुकीची आहे काय हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे . उत्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे . मी तुझ्या केलेच आहे ना हवाली ? का मनाची तू तरी केलीस चोरी ? इथे राहायचे असेल तर प्रत्येकाला मराठी शिकावीच लागेल . तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जनुकांचे परिणाम फार काळ टिकणार नाहीत . पण तुम्ही एखादा शोध लावला , एखादे पुस्तक लिहीले किंवा लोकांच्या उपयोगी पडणारी एखादी संस्था काढली तर त्या मीमच्या रूपाने तुमचे अस्तित्व बराच काळ टिकून राहील . संत रामदासांच्या एका प्रसिद्ध मीममध्ये थोडा बदल करून म्हणता येईल , " मरावे परी मीमरूपे उरावे . " जे एम रोड वर Axis Bank येथे a / c काढता येइल . अजुन याला subscribers कमी आहेत . जसे subscribers वाढतिल तसे charges कमी होतील . बहुतेक राजकारणी , सर्वपक्ष समभाव , आपले इतर उद्योगातुन मिळणारे उत्पन्न व्हाईट् / पांढरे करण्यासाठी शेतीचा आसरा घेतात . म्हणुण मग सर्वमपक्षीय नेत्यांची नावे श्रीमंत शेतकर्यांच्या यादीत येतात . प्रत्यक्ष ह्या लोकांच्या शेतीवर गेले , तर ते सगळे उत्पन्न तिथल्या गड्याच्या च्या घरात गेलेले असते अन ह्याम्चा ( अल्पभुधारक श्रीमंत नेत्या ) शेतकर्याला पत्ताच नसतो . हे म्हंजे अमिताभ ला २००४ साली टोमॅटो ५० रु किलो झाल्याचे कळले , पण त्याच्या नोकराने हे त्याला १९८० लाच सांगितले होते असो . खोटं वाटतंय ? ज्या कुण्या बायकांचे नवरे उत्कर्ष मंदिरात दीक्षित बाईंकडे गणित शिकलेत त्यांनी त्यांच्या नवऱ्याना विचारावं . आई जशी झोपणाऱ्या बाळाला पलंगाखालील बुवाचा धाक दाखवते तसं दीक्षित बाईंचं नाव काढताच कसे शिस्तीत वागतील बघा ! \ - पण सर्वात गाजलेली भूमिका , म्हणजे घाशीराम मधला सूत्रधार मनातल्या मनांत मी मनातल्या मनांत तू प्रीत कळ्या फुलविल्या प्रेम ज्योति लाविल्या तू आली कधी मज बोलाविलेस तू मनातल्या मनांत कधी हसुन पाहिले कधी नजर चोरली कधी हळूच लाजली कधी गंभीर जाहली पण मनातले खुळे भाव जपलेस तू मनातल्या मनांत कधी तुझ्या वाटेत मी कधी लाटेत राहिलो पुस्तकें देण्या मिशें स्पर्श इच्छित राहिलो साहस नच केले कधी येवो मनांत किंतु मनांतल्या मनांत कधी तरी होईल सत्य स्वप्न हें मनातले जे जपुन ठेविले आंत ह्रदयातले कधी तरी येऊन जवळ माझीच रहाशील तू मनातल्या मनांत सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करुन देतात . ( इथेही आता प्रवेश करु देत नाही . पाच रुपयाची लाच देऊन इथे प्रवेश करता येतो . लोकांना याची उत्सुकता असत नाही . आणि लोक इथे प्रवेशाचा हट्टही करत नाही . कारण तिथे पाहण्यासारखे काय आहे , असे म्हण्तात . ) शेवटी ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले . सेन्सेक्स आज बंद कदाचित १० , ००० च्या वर होईलही . पण आज सेन्सेक्स ने १० , ००० च्या खाली बुडी मारली . आत्त्ता मी पाहीले तेव्हा सेन्सेक्स ( ९९४१ ) वर होता . काल जगात सगळीकडेच शेअरबाजारांनी दाखवलेली निराशा आपल्या बाजाराने दाखवली नाही तर नवलच . पुणे - परवाना नसणे , वाहनांची अधिकृत कागदपत्रे बाळगणे आणि कर चुकविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर आता प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ( आरटीओ ) " ब्लॅकबेरी ' द्वारे थेट कारवाई होणार आहे . वाहतूक शाखेपाठोपाठ परिवहन कार्यालयातर्फे " ट्रॅफिकॉप ' योजना राबविण्यात येणार आहे . या योजनेअंतर्गत परिवहन कार्यालयाला सुमारे 30 " ब्लॅकबेरी ' संच मिळणार असून , त्यासाठीची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होणार आहे . या संदर्भात वाहतूक आयुक्तांनी सोमवारी आदेश काढला आहे . त्यानुसार कार्यालयात आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत . " सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क ' च्या सहकार्याने ही योजना राबविली जाणार आहे . शहरातील वाहतूक सुरळीत सुरक्षित करण्याबरोबरच गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून " ट्रॅफिकॉप ' योजना राबविण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत वाहतूक पोलिसांकडे " ब्लॅकबेरी ' संच सोपविण्यात आले आहेत . त्यानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे . याच धर्तीवर परिवहन कार्यालयातर्फे ही योजना राबविली जाणार आहे . या संदर्भातील पत्र कार्यालयाला मिळाले आहे . त्यानुसार पावले उचलली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी सांगितले . ते म्हणाले , " " परवाना नसणाऱ्या , वाहनाची कागदपत्रे बाळगणाऱ्या आणि परिवहन कार्यालयाचा कर चुकविणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढत आहे . या पार्श्‍वभूमीवर ही योजना फायदेशीर ठरणार आहे . शहर आणि पिंपरी - चिंचवडमध्ये ही योजना राबविली जाईल . परिवहन कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी केलेल्या विविध प्रकारच्या वाहनांची माहिती " ब्लॅकबेरी ' संचावर उपलब्ध होणार आहे . त्यामुळे दोषी वाहनचालकांवर सहजरीत्या कारवाई करणे शक्‍य होणार आहे . कारवाई केल्यानंतर जागेवरच दंड वसूल केला जाणार आहे . ' ' किमान आमीर कडून अशा वाईट सिनेमाची अपेक्षा नव्हती . . . . . . निदान त्यातल्या item साँग ची तरी खरोखर किळस वाना आणि घाणेरडा सिनेमा आमिरची बुद्धी भ्रष्ट झाली असे वाटते युवराज जास्त confidance बरा नाही आधी कर नंतर बोल एकाच वर्षात , कॅलेंडर ईअर किंवा सलग बारा महिन्यांचा काल यात , तीन ग्रहणे येतात काय ? - येऊ शकतात . बहुतेक दर वर्षी दोन किंवा तीन ग्रहणे येतातच . या वर्षी निदान चारपाच तरी ग्रहणे आहेत . त्यातले एक आधीच येऊन गेले , आणखी तीन लवकरच येणार आहेत , डिसेंबरपर्यंत कदाचित आणखी एकादे येईल . भाऊ - पिपल का नही रे . . . पिंपळ का झाड . . . तुमको जाने का किदर मी कितीही ढोसली तरी चांगली गाडी चालवू शकतो ( अगदी जोरात ) . माझे वाचन प्रचंड आहे ( बाकीचे फक्त वर्तमानपत्र वाचतात ) . माझ्या इतका जनसंपर्क कुणाचाच नाही ( तुम्ही फक्त कोपर्‍यावरच्या पेपरवाल्याला ओळखता ) . मी उत्तम कविता करु शकतो ( त्या कितीही अगम्य असल्या तरी तुम्ही त्या वाचून वाहवा करायची फक्त ) . मी इंटरनॅशनल शाळेत शिक्षक आहे म्हटलं ! ! ( सगळी अक्कल काय ती मलाच ) . मी संदर्भ वापरून लिहीतो तेव्हा त्याला संशोधन म्हणतात ( तुम्ही संदर्भ वापरलेत की ते वाङमययचौर्य ) . मला कारली अज्जिबात आवडत नाहित पण नवर्‍याला मात्र जाम आवडतात . त्यामुळे त्याच्यासाठी कारल केल कि मी माझ्यासाठी दोडका करते कारण तो दोडका खात नाही . हि तुझी भाजी ट्राय करेन पण त्याच्यावर एकदा श्री . सिद्धेरामेश्वरांबद्दल , बाराबंदी अजुन काही प्रथा अजुन माहीती जमल्यास द्या . काल असाच ऑफिसमधून घरी जाताना माझा अन माझ्या मित्रांचे बोलणं चालू होते मराठी चित्रपटांबद्दल . . बोलता - बोलता अशीच आठवण झाली मराठी चित्रपट " पिंजरा " ची . आपोआपच पिंजरा चित्रपटाच्या आठवणीत रमून गेलो मी " अल्बम " ! हा शब्द वाचल्यावर किंवा आठवल्यावर कोणाच्या मनात जर फोटोंचा अल्बम सोडुन जर आजकालचे ऑडियो - विडियो अल्बम येत असतील तर . . तर काही नाही हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे ( उगाच जड जड डायलॉग्ज ने कशाला सुरुवात करा ? ) गोविंद पोवळे आणि त्यांचे सहकारी ह्यांनी मिळून ही गवळण अतिशय सुंदर चालीत म्हटलेली आहे . १९७५ सालच्या दरम्यान कुडाळ - वेंगुर्ला रस्त्यावर WG Forge Allied Industries नावाची एक कंपनी सुरू झाली . गावातले लोक तिला वायमन गार्डन , वायंगान कार्ड पासून काहीही म्हणायचे . खरंतर ते Wyman Gordon होतं . माझे वडिल या कंपनीत सुरुवातीला Security Guard , आणि नंतर काही वर्षे Security Supervisor म्हणून काम करायचे . तिथे काम करणारे बहुतेक लोक हे भारतीय सेनेतून रिटायर होऊन आलेले गावकरी सैनिक होते . पहिल्या पाच सहा महिन्यात सुरक्षेबरोबर Transportation ची कामंही त्यांच्यावर आली . चार शिफ्ट , त्यासाठी नेणार्‍या आणणार्‍या बसेस , मॅनेजरांच्या दिमतीला असलेल्या गाड्या , टेम्पो इत्यादी वाहनांची जा / ये सतत चालू असायची . अजितकाकांना शक्य होतं आणि तरीही त्यांनी शिकवणं टाळलंय असं कधी म्हणजे कधीच झालं नाही . खरंतर कार्यक्रम , रेकॉर्डिंग , जाहिरातींच्या जिंगल्स / कॉपी लिहिणं , शास्त्रीय संगीताच्या सीडींमधल्या वेष्टणाच्या कागदावर रागांची माहिती लिहून देणं , असे बरेच व्याप त्यांच्यामागे होते . थोडा रिकामा वेळ ते इतर कशासाठी तरी , त्यांच्या घरच्यांसाठी वगैरे वापरू शकले असते पण जमेल तसं , जमेल तेव्हा मला शिकवायचे . म्हटलं ना - सज्जन माणूस , दुसरा शब्द नाही ! असे काही आदेश देणारा ' परमेश्वर आहे / प्रामाणिक मध्यस्थ आहे ' याची खात्री करताना लोक कुवतीपेक्षा कमी पुरावे तपासतात ( एक्स्ट्राऑर्डिनरी क्लेम्स नीड एक्स्ट्राऑर्डिनरी एविडन्स ) वगैरे मान्यच आहे . पाचच मिनटात सर वर आले . . जांभळ्या रंगात लालसर छटा मिसळलेली . " , इकडे ये " मी पुढे झालो . . " काल्ल तु लाक आणलेश ना , लॅब्शाठी ? एक मोठा घेवुन ये त्यातला . " मी काल लॅबला लावायला आणलेल्या कुलपातल एक मोठ कुलुप घेवुन आलो . " ग्लोव्हज आण " मला कळेना नक्कि काय चाललय . सरांनी हातात ग्लोव्हज घातले , साबन लावुन कुलुप धुतल . " चल्ला खाली " आमच्या तिसर्‍या मजल्यावरुन आम्ही खाली उतरायला लागलो . मनात उत्कंठा आणी उत्सुक भिती . " है का रे तो आत ? " पहिल्या मजल्यावर नारायणन सरांच्या कॅबीनबाहेर हातातले ग्लोव्हज सावरत सरांनी विचारलं , " हो सर " आतमधे नारायणन सर फोनवर काहीतरी बोलत होते . . बहुदा नुकत्याच घडलेल्या चकमकीचे रिपोर्टींग चालले असावे . सरांनी आसपास कानोसा घेतला , साडेसात वाजले होते , पावसाळी दीवस , सगळ्या बिल्डींगमधे कोणीच नव्हतं , हळुच सरांनी बाहेरच दार ओढल , कडी घातली , कुलुप लावल . . चेहर्‍यावरचा भाव नाकातला मच्छर बराच बाहेर आल्यासारखा . . " चल्ल आता " पटपट पायर्‍या उतरत आमची सगळी फौज खाली आली , सरांनी सराईतपणे हातातले ग्लोव्हज काढले , खिशात टाकले . कुलपाच्या तिन्ही चाव्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यात फेकल्या . त्याचा तो भाबडेपणा पाहुन तिला खरच खुप आश्चर्य वाटत होतं , वरुन इतका रुक्ष वाटणारा इतक सहज कसं वागु शकतो ? याचं आता तिला नवल राहिलं नव्हतं . कारण दोघही तसे आता एकमेंकाना चांगलच ओळखत होते . त्याच्या त्या भाबडेपणाला तितक्याच भाबडेपणाने तिने उत्तर पाठवलं त्याचा देवबप्पा म्हणुन . . ! ! आता अशा अपवादात्मक प्राण्याचाच सांगाडा सापडला , तर त्यावरुन सगळे प्राणी तसेच होते , असे म्हणणे योग्य आहे का ? घोड्यांचे असे नेमके किती सांगाडे मिळाले आहेत ? मस्त सुरवात केली आहे . . या मालिकेतली पुढील पुष्पे वाचण्यास उत्सुक . मुंबई - राज्य सहकारी शिखर बॅंकेच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात आता " सरकार ' विरुद्ध " सहकार ' असा सामना रंगत आहे . या आठवड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्‍यता लक्षात घेता या संघर्षाचा परिणाम सरकारच्या स्वास्थ्यावरही होण्याची चिन्हे आहेत . राज्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची मजबूत पकड आहे तर राज्य सरकारच्या सहकार विभागावर कॉंग्रेसचा वरचष्मा आहे . सरकारमध्ये सहकाराचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते आहेत पण त्यांची सहकार खात्यात " चलती ' नाही . याउलट , सहकार खात्याचे नेतृत्व कॉंग्रेसकडे आहे पण त्यांची सहकार क्षेत्रावरची पकड ढिली होत आहे . यामुळेच राज्य बॅंकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय " लघीनघाई ' असल्याचे स्पष्ट होत आहे . एकीकडे बॅंकेवर प्रशासक नेमण्याच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच , राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घडामोडी पाहता या निर्णयामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामधील दरी रूंदावत चालल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे . मुळात भारतभू हि पुण्यभूमी असल्याने असे सुपुत्र तिच्या पोटि जन्माला आले . आणि ते केवळ भारतभुमीचे सदभाग्य नसुन या चौघांचेही सुदैव आहे असेच म्हणावे लागेल कारण राष्ट्रापेक्षा कोणीचि मोठा नसतो हीच त्यांची शिकवण आहे . तरीही त्यांचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे . ज्याला ' भारत ' समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा . कारण ह्या चौघांच्या चरीत्राचा एल लक्षांश अर्थ जरी समजला आणि त्या समजलेल्या चरीत्राच्या शतांशा इतकाहि त्यांचा किमान एक गुण आपण आपल्यात उतरवु शकलो तरी ' भारत ' समजला असे म्हणायला हरकत नाहि . नुसते ' मेरा भारत महान ! ' असे वर्षातुन दोनदा म्हणायच आणि मग आपल्या कृतीने आपल्या देशाला कमीपणा येईल असे वागायचे याला भारत समजला असे नाहि म्हणता येत . मागल्या महिन्यात मी अन नैनी एकदातरी कोणाशी भांडलो का ? ? > > > अरे इन्या , हे काय नाटक आहे लेका ? [ आमच्या सोलापुरात कुठल्या ' वि ' ने सुरू होणार्‍या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो ' ' ने सुरू होते जसे की इन्या , इक्या , इज्या . . . . ] तू तर पार आम्हाला " सुपारी किंग् " बनवून टाकलसं . इथे आत्ताच आमच्या मागे " १२ मुल्कोकी पुलीस " लागल्याने पार्श्वभागाला पाय लाऊन पळता - पळता आमची पार वाट लागली आहे आणि त्यात तू मला सुपारी देतो म्हणून समद्या दुनवेत [ हा मिरासदारांचा शब्द ] आमच नाव खराब कर . . . . म्हंजे निघूदे आमच्या नावाने अजून एक " वॉरंट " आणि होऊदे आमचे " एंन्काऊंटर " . . . . . . . . . केवळ सहा महिन्यात या पुस्तकाच्या आठ आवृत्त्या संपल्या , नववी आवृत्ती लवकरच विक्रीस उपलब्ध होईल . हे पुस्तक खरोखर संग्राह्य आहे . मायबोलीवरून हे पुस्तक विकत घेतल्यास मायबोलीच्या उपक्रमास लोकबिरादरी प्रकल्पास मदत होऊ शकेल . ग्रेटर नोएडा - उत्तर प्रदेश सरकारच्या भूसंपादन धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या उग्र आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना काल ( बुधवारी ) रात्री अकराच्या सुमारास अटक करण्यात आली रात्री उशिरा त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली . सुमारे तीन तास हे अटकनाट्य सुरू होते . पणजी - ' एमबीबीएस ' च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरु असताना दोन विषयांचे पेपर फुटल्याने गोवा विद्यापीठाने या दोन्ही विषयांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख व्ही . जिंदाल म्हणाले , ' ' एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या जनरल मेडिसिन - आणि जनरल मेडिसिन - अशा दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या दोन्ही विषयांची परीक्षा रविवारी आणि आज होणार होती . पेपर फुटीचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे . या दोन्ही विषयांची परीक्षा लवकरच घेण्यात येईल . सुमारे १०० विद्यार्थी ही परीक्षा देणार होते . त्यांनी मला आजीच्या अनेक गमती जमती , विनोद किस्से सांगीतले . घरी मासे आणले की , माश्यांना ' मोरोपंत ' खेकडे - कुर्ल्यांना ' घाटकोपर अशी अचूक टोपण नावे तिने ठेवली होती . भाईनाज़ विनोदाचा वारसा त्यांच्या मातुल घराण्यातुन मिळाला . त्यांच्या समाधीटपणा आहे . स्टेज फियर नाही , हे मला आम्ही शाळेचे नाटक बसवले त्यावेळी समजले . भाई बालपणी आजोबांना किर्तनात पेटीवर पद्यात साथ करायचा . त्याने आजोबांप्रमाणेच लेखनासाठी ' पुरूषराज अलुरपांडे ' हे टोपण नाव घेतले . आप्प मी तुम्हाला सांगते एका बाबतीत त्याने माझ्यावर कुरघोडी केली . गंमत म्हणजे त्या स्वत् : न्युरोसर्जन होत्या . पण त्याच्याकडे पाहिल्यावर इतकी कठीण ऑपरेशन्स त्या करत असतील असं वाटायचंच नाही . मी एशानच्या बाबाना मात्र कधीच भेटले नव्हते . तो त्यानासुद्धा एकेरी हाक मारायचा . मला या गोष्टीचं कायम अप्रूप वाटत आलं होतं . एशानच्या एकंदर बोलण्यावरून वाटायचं की त्याची आई जितकी मनमोकळी होती तितकेच त्याचे बाबा कठोर होते . वासू उठला आणि बाल्कनीत जाऊन येरझारा घालू लागला . स्वातीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं . " आऽऽऽई ! " पिंटूची ती हाक कानात अजूनही गुंजत होती . त्या हाकेतली आर्तता तिच्या हृदयाला पिळवटून टाकत होती पण वासू म्हणत होता ते सत्य होतं . ' आपल्या आयुष्यात मूल यावं ते ही अशा मार्गाने ? ' स्वातीला हुंदका आवरला नाही . तिने स्वत : ला पलंगावर झोकून दिलं आणि उशीत तोंड लपवलं . अ‍ॅड . श्री . अशोक करडक - पाटील गेली दहा वर्षे नेवासा येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत . सध्या ते नेवास तालुका वकील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत . नेवासा तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो . ते मुकिंदपूर गावातील तंटामुक्ती समितीचे गेली तीन वर्षे अध्यक्ष आहेत . सन २००८ च्या मुकिंदपूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री अशोकभाऊ यांच्या मार्गदर्शनाखालील तरुणांनी ' मुकिंदपूर विकास आघाडीच्या ' च्या माध्यमातून विजय संपादन केला . शिवकाळापासुन कोरबारस मावळाच्या रक्षणाची जबाबदारी असलेला हा " कोराईगड " लोणावळ्यापासुन अंदाजे २० - २५ किमी अंतरावर अ‍ॅम्बी व्हॅलीच्या ( सहारा सिटी ) दिशेने आहे . वाटेत भुशी डॅम , टायगर पॉईंट . " पिकनिक पॉइण्ट्स " लागतात . ABC Bearings ही चांगला आहे , पण अभि तलक कुछ बढाही नही , उलटा घटा ! ) पुणे - पुणे शहर पिंपरी - चिंचवड परिसरामध्ये कोणताही धार्मिक , सामाजिक , शैक्षणिक कार्यक्रम असो , किंवा एखाद्या शोरूमचे उद्‌घाटन असो , त्या कार्यक्रमस्थळी पाय ठेवल्या ठेवल्या कानावर पडतात ते चौघड्याचे मंगल स्वर . . या चौघड्याचे स्वर कानावर पडताच रसिकांच्या तोंडून पाचंगेबुवांचे नाव निघते . कोण होता , कोण होता सांग आता हात धरण्यासारखा तो कोण होता क्षेत्र स्तब्ध केल्यामुळे केल्यामुळे गमवलेल्या वेळची भरपाई पूर्णतया आभासी अतिथी द्वारे होऊ शकत नाही . पॅरावर्च्युअलाइजड् कर्नलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे योग्यरित्या pause unpause घटना अंतर्गत वेळेचे नियंत्रण करण्याची क्षमता . ही अडचण अपस्ट्रीमनुरूप बदलविण्याजोगी टाइमर द्वारे हाताळली जात आहे , यामुळे पूर्णतया आभासी अतिथीकडे पॅरावर्च्युअलाइजड् टाइमर असु शकते . याक्षणी , या कोडवर अपस्ट्रीम विकास चालू आहे Red Hat Enterprise Linux च्या पुढिल आवृत्तीत उपलब्ध होईल . Seasonally टॅक्स भरून घेणारे , डिपार्टमेंटल स्टोअर्स वा मॉल्स मध्ये नव्या उद्योगधंद्याची जाहिरात करणारे , फिरते विक्रेते वगैरेंना असं फर्निचर खासच सोयीचं असेल . ऋयामचा ' सोनी कुडी ' मस्तच . एकदम वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन देणाअरा . हिम्सकूल , तुझे आजोबा अफलातून कल्पक . त्यांची चित्रकलाही जबरीच . गंगाधरायनमः लिहून काय सफाईने त्यांनी पिंड आणि गाय काढली . तंबाखू , गुटखा , मावा , सिगारेट ( निकोटिन ) , दारू ( अल्कोहोल ) पासून मारिजुआना अर्थात हशीशसारख्या अमली पदार्थांचे व्यसन तरुण वयापासून सुरू होते . सुरवातीला मित्रांच्या संगतीचा परिणाम होऊन एक क्रेझ म्हणून किंवा तथाकथित यशस्वी सिनेतारकांची नक्कल म्हणून ही गोष्ट आयुष्यात शिरते . बेसावधपणात त्याची पाळेमुळे खोलवर रुजतात . खरे तर या सर्व व्यसनी पदार्थांचे सेवन हे आरोग्याला निर्विवादपणे घातक असते . निसर्गात कुठलाही मनुष्येतर प्राणी या पदार्थाचे सेवन करू शकत नाही . शरीराला या पदार्थांची अजिबात गरज नसते . तरीही हे पदार्थ मनाला चटक लावतात . यांच्या सेवनाने होणाऱ्या विशिष्ट संवेदना सारख्या हव्याहव्याशा वाटू लागतात आणि माणसाचे मन त्यामध्ये अधिकाधिक गुरफटून जाते . व्यसनमुक्त राहण्यासाठी त्यापासून मुळातच लांब राहणे हे फार उत्तम . त्यासाठी लहानपणापासून मनावर झालेले संस्कार , आजूबाजूला नेहमी वावरणाऱ्या लोकांच्या सवयी , स्वास्स्थाविषयीची जागरूकता , भावनिक व्यसनरहित असणे हे सकस मानसिकतेचे लक्षण आहे .

Download XMLDownload text