Text view
mar-20
View options
Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
मंत्रालयात प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर , परीक्षक , कक्ष अधिकारी , सहायक , स्टेनोग्राफर , वरिष्ठस्तर लिपिक , कनिष्ठस्तर लिपिक
दुर्गा राग काळी ४ मधे वाजवताना ( ३ काळ्या पट्ट्यां पैकी मधली ) म ला , म्हणजे काळी १ ला सा मानले तर राग भूप चे स्वर वाजतील ( सा रे ग प ध सा )
एकदा आजोबा आमच्या घराशेजारी असलेल्या खोपट्यात राहत असलेल्या आजारी दगडूची चौकशी करायला गेले होते . अर्थातच आम्हा पोरांना ह्याचा थांगपत्ताच नव्हता . आम्हाला वाटले , आजोबा नेहमीसारखे बाहेर फिरायला किंवा कामाला गेलेत . घरी आल्यावर आम्ही त्यांची काठी जागेवर नसल्याचे पाहून घर दंगा करून अक्षरशः डोक्यावर घेतले . थोड्याच वेळात आजोबा घरी परतले . पण आम्हाला आमच्या आरड्याओरड्यात ते समजलेच नाही . मग त्यांच्या त्याच काठीचा अल्प अल्प प्रसाद सर्वांनाच मिळाला .
१ . पायाला मुंग्या येणे हा आजार नाही . २ . पायाला मुंग्या का येतात ते कारण तसेच ठेवून तुमच्या अंगठ्याची जी कोणती जागा आहे तिथे दाबून पहा . त्यासाठी ते कारण काय हे कळाले की तुम्हाला उत्तर सापडेल .
भारत त्याच्यावर कारवाई करील , या भीतीने दाऊदने पाक सोडले आहे , असेही या वृत्तात सांगण्यात येत आहे . ' लोकहो , भारतातील अधर्मी आणि भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीने कणखरपणा दाखवला तो केवळ योगऋषी रामदेवबाबा आणि त्यांचे भक्त यांच्यावरच , हे लक्षात घ्या !
एखाद्या शाळेच्या , खास करुन झेडपी / म्युन्शिपालटिच्या शाळेच्या गॅदरिन्गला जसे परिक्षक अस्तील , अगदी अगदी तस्साच भाव " ज्युरी " नामक ललनान्च्या चेहर्यावर दिस्तो ! मला अगदी माझ्या निरनिराळ्या शाळातील खाष्ट् / कडक् / खडूस शिक्षिकान्ची आठवण होते नेहेमी ! अशी आठवण करवून दिल्याबद्दल आभारच मानायला हवेत , नाही का ? पण काही म्हणा , वेळ कसा जातो कळतच नाही , एकन्दरीत कार्यक्रम मस्तच ! . . . ; आपला , लिम्बुटिम्बु
धन्यवाद अपर्णा जी . . . वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे . . . . . : :
प्रेमात सर्व काही माफ मग प्रेमात खून केला तर कस काय माफ करणार ?
एका अनोख्या उपचारपद्धतीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद . तुम्ही दिलेल्या एका लिंकमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील राजकारणामुळे ह्या उपचारपद्धतीबद्दल लोकांना जास्त कळूच दिले जात नाही असे वाचले . हे जर खरे असेल तर त्याइतकी दुर्दैवी गोष्ट नाही . अर्थात ह्याबद्दल पहिल्यांदाच वाचल्याने ( आणि डॉक्टरांकडून सुचवली जात नसल्याने ) त्याच्या सुरक्षिततेबद्दल , प्रभावीपणाबद्दल थोडा संभ्रम वाटला . आजकाल कॉलेस्टेरॉल जास्त येणे , त्यामुळे वाढणारा ह्रदयविकाराचा धोका हे खूप जास्त प्रमाणात दिसते . त्यामुळे ह्या पर्यायावर जास्तीतजास्त चर्चा झाली पाहिजे .
वा . . फार छान लेख . सूस यांची ओळख आवडली . दिलेल्या दुव्यांवरची गाणे नंतर ऐकिनच . वेलदोड्यांच्या प्रतिसादातून सुद्धा माहिती मिळाली .
मिपावर आपण आपली भाषिक / सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो . अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते . याच संघशक्तीचा ताकदीतुन आपण बेरोजगार तरुण - तरुणींना मदतीसाठी एखादा वेबमंच ( Internet Forum ) उभारु शकतो काय ?
( * * * प्लीज असा विचार करु नये की , प्र - साद फक्त कॉपी पेस्ट करत असतो , बाबांनो मला काहीही लेखन करता येत नाही . पण काही छान बातमी असल्यास शेअर करावयास नक्कीच आवडते . . . )
साध्या कांदापोहे सारख्या लहान नावाचे लघुरूप करतात , ' स्वाती_आंबोळे , बाई , इबा ' जे काय तुमचे आज नाव असेल ते , ' यांच्या पण नावाचे करा ना जरा , म्हणजे नुसते नाव लिहायला एक सबंध ओळ खर्च होणार नाही . आता कुणी तरी खुमासदार वृत्तांत लिहा . माझे फोटोहि टाकलेत तरी चालेल , काय कुणाला त्यावर दाढी मिशा , काढायच्या असतील त्या काढू देत . शिवाय नेहेमी असतो तसा , काहीतरी खाताना किंवा पिताना फोटो येतो तसा तरी नाहीये यावेळी बहुतेक . असेल तर टाकू नका . धन्यवाद .
अमेरिका खटला कसा चालवतात ते पहा . लोकशाहीच आहे .
चाफा , तुम्ही नॉनफॅट मिल्क पावडरऐवजी दीपची मिल्क मावा पावडर वापरुन बघा . कदाचित नॉनफॅट मिल्क पावडर चिकट होत असेल . मी थोडे वेगळे प्रमाण घेतले होते . १ - १४ आउंझ्स कन्डेन्सड मिल्क २ १ / २ कप मिल्क मावा १ स्टिक बटर साखर अजिबात लागली नाही ३ - २ - १ - ३० से . - ३० से . असे ७ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवले . ९ / १३ बेकिंग डिश ( काचेच्या ) मध्ये मस्त थापल्या जातात . वाटीला तूप लावून त्याने एकसारखे पसरले जाते .
आणि त्यांचही काही फार वाईट झालय ( माझा त्याग न केल्याने ) असे मला वाटत नाही . अर्थात त्यांना काय वाटते हे त्यांना विचारायला पाहिजे म्हणा .
बीजिंग - जपानमध्ये झालेला भूकंप व त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा केंद्राला लागलेल्या आगीनंतर किरणोत्सर्गच्या भीतीमुळे जपानमधून आयात होणाऱ्या काही खाद्य पदार्थांवर चीनने बंदी घातली आहे . जपानमधील फुकुशिमा , तोशिगी , गुनमा , आईबराकी व शिबा भागातून आयात होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थ , भाज्या , शितपेयांवर बंदी घातली असल्याची माहिती चीनच्या प्रशासनाने दिली . " शांघाई डेली ' ने दिलेल्या वृत्तानुसार , खाद्यपदार्थांमध्ये किरणोत्सर्गाचा शिरकाव झाल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे . सिंगापूर , ऑस्ट्रेलिया , अमेरिका , तैवान , हॉंगकॉंग व मकाऊने जपानमधील खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे .
तिचे वय आहे ८ पण हा गेम १३ वर्षावरील मुलांसाठी आहे तसा पण ७ वर्षापासूनच सगळी खेळताना दिसतात . ( पिअर प्रेशर ने भाचीने बहीणीकडे हट्ट करून करून घेतला शेवटी बहीणीने , किमंत $ ४०० / - )
शास्त्रज्ञ म्हणून होमी भाभा अनेकांना माहीत असतात , पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि रसिक बाजू माहीत होण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते . मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत जागोजागी विखुरलेली चित्रं आणि शिल्पं संस्थेला भेट देणाऱ्या कुणाही डोळस माणसाच्या नजरेत भरतात . होमी भाभा यांनी केलेल्या कलासंग्रहातली ती आहेत हे कळण्यासाठी मात्र थोडं चौकस असावं लागतं . आधुनिक ( विसाव्या शतकातल्या ) भारतीय कलेतले अनेक उत्तम नमुने एकत्र येऊन हा कलासंग्रह प्रातिनिधिक आणि अद्वितीय बनला आहे . होमी भाभा यांनी आपल्या हयातीत आपली कलाभिरुची सतत जोपासली होती . भारतीय कलेत त्या काळात फार महत्त्वाचे बदल घडत होते . हे बदल घडत असताना त्यांतलं काय विशेष महत्त्वाचं आहे हे ओळखणं सोपं नव्हतं . पण आपल्या काही कलोपासक मित्रांच्या मदतीनं भाभांनी त्याचा उत्तम अंदाज बांधला आणि हा कलासंग्रह हळूहळू आकाराला आला . संस्थेच्या आवारात विखुरलेला हा संग्रह आज आपला एक महत्त्वाचा राष्ट्रीय वारसा आहे . गेले काही दिवस हा अमूल्य ठेवा राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय , मुंबई इथे पहायला ठेवला आहे .
परदेश , परदेशी ( ? ) म्हणून ओरडणं सोपं आहे . युकेमधे आपल्या घरी फॉर्म येतात . त्यात फक्त आपलं नाव टाकायचं , पाकिट बंद करायचं ( पोस्टेज द्यायला लागत नाही ) की आपल्या घरी निवडणूकीचं कार्ड येतं . मी , दुय्यम नागरीक काय , फक्त व्हीजावर तिकडे असताना , तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत मतदान करण्यास पात्र होते ; एकही जादा पुरावा न दाखवता ! ! हीच गोष्ट आपल्या लोकांसाठी आपण नाही करू शकत ?
एक पोकळी उठते आणि गिळू पाहते तिला पुरी
भैया - अरे नाराज क्यूं होता है | गलती हुआ . . . पिपल का झाड आयेगा . . . आगे बताव
वाटते लोकास सा - या सभ्य आहे मी तरी पाय माझा घसरण्याचे स्वप्न होते पाहिले
शांकली , छान माहिती आणि फोटो ! ( पण याच्या या नावात sonia आणि tata अशा मोठ्या माणसांची नावे का बरं घेतली आहेत )
हेच म्हणतोय हा गुंड्या ! " मराठी संकेतस्थळांवरील संपादन / व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो , त्याचे मी समर्थन करतो ! "
काल कोणत्या १० वर्षाच्या पोराच्या बड्डे ला जाऊन आलीस की काय ? ?
वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत , जोपर्यंत एन पेयर हैयो ' इल्लै ' असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ' आहे ' असेच समजले जाते . दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ' नाही ' असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ' आहे ' असेच समजले जाते .
एरव्ही अब्दाली हिंदुस्थानवर पुन्हा हमला करण्याचा उत्साह न दाखविता ; परंतु याच देशातील काही मूलतत्त्ववादी कट्टरपंथीयांनी अब्दालीच्या धर्मभावनेला साद घातली . लुटीचे प्रलोभन तर पूर्वीपासूनचेच होते . त्यात प्रतिशोधाच्या इच्छेचीही भर पडली होती . आता नजीबखान रोहिला हा हिंदुस्थानातील त्याचाच जातभाई आपल्या शहा वली उल्लाह या धर्मगुरूच्या उपदेशानुसार त्याला भारतातील इस्लामचे धर्माने हिंदू असलेल्या काफीर मराठ्यांपासून रक्षण करण्यासाठी निमंत्रित करीत होता . वास्तविक पुकार असा होता , की खुद्द नजीबालाही दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याची तहान होती . त्यात वली उल्लाहने " इस्लाम खतरेमें ' असल्याची आरोळी दिली . नजीबाने मग अब्दालीला सर्व प्रकारचे साह्य करण्याचे आश्वासनही दिले . दिल्लीवर वर्चस्व ठेवण्याच्या मार्गातील मराठ्यांचा अडथळा त्याला अब्दालीच्या मदतीने दूर करायचा होता . अब्दाली व नजीब हे दोघे एकाच धर्माचे व एकाच म्हणजे सुन्नी पंथाचे . नबाब सुजाउद्दौला मुसलमान असला , तरी शियापंथीय असल्यामुळे त्याची सहानुभूती मराठ्यांना होती . त्याला आपल्याकडे वळविण्यात नजीब यशस्वी झाला .
पिंकचड्डीवाले ' संस्कृतीरक्षणा ' साठी करत आहेत हे तुझे गृहितक चुकीचे आहे > >
नातू हा पक्का स्वराज्यद्रोही होता . तो इंग्रजांचा खास खबऱ्या व स्वराज्याचा विरोधक होता . त्याच्या वैयक्तिक स्वार्थापोटी व जातद्वेषी अहंमभावाने त्याने स्वराज्याची चाड बाळगली नाही .
आयला , कसला सॉल्लीड दचकलो ! ! ! नाय म्हणजे नेहमी हुतात्म्यांवर लिहिणार्या सर्वसाक्षींनी एकदम पेठकरकाकांचं अभिनंदन केलेलं पाहून हादरलोच ! ! ! पेठकर काका , १०० वर्ष आयुष्य असो हो तुम्हाला ! ! ! !
अशा एकसोएक कलाकृती बघत आम्ही एका चेंबरपाशी येवुन थांबलो . थ्री - डी फोटोग्राफीमध्ये तयार केलेली ही कला . . त्याचाच हा कोलाज केलेला फोटो . भोपाल गॅस दुर्घटना . . सगळ्या देशाला हादरवुन टाकणारी घटना .
सॉफ्टवेअर डेवलपमेन्ट हा माझा प्रान्त नाही . परंतु सॉफ्टवेअर कंपन्यांनी दिलेले आराखडे जेंव्हा आम्हाला पसंत पडले नाहीत , तेंव्हा मीच याचे संकल्पन करायचे ठरवले . वेगवेगळ्या प्रणांलींची चाचणी घेऊन मी आंम्हाला हवा तसा आराखडा बनविला .
तरूण व सुंदर स्त्रीयांकडे ( सामाजाच्या अलिखीत मर्यादा सांभाळून ) पहायला , डोळे भरून पहायला आवडते .
अशाच एका प्रतिसादावर मि दिलेली प्रतिक्रिया या दोन्ही ही अप्रकाशीत करण्यात आलेल्या आहेत , संपादक मंडळाच्या या कारवायीचे मनापासून अभिनंदन , केलेली कारवायी अत्यंत योग्य होती . अतिशय आवडले .
भारताची न्यायव्यवस्था काय म्हणते , शंभर अपराधी सुटले तरी चालतील , पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये . बरोबर असेच ९९ अपराधी तर सुटत नाहीत ना ? तीन तीन कोर्टातून साक्षी पुरावे तपासून ,
सचिन कडे already एवढा पैसा आहे कि त्याला २० कोटी काहीच नाहीत . एवढा पैसा नसता तर खरच ही ऑफर त्याने नाकारली असती का ?
भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी ( कर्णधार , यष्टीरक्षक ) , सचिन तेंडुलकर , वीरेंद्र सेहवाग , गौतम गंभीर , विराट कोहली , सुरेश रैना , युवराज सिंग , प्रवीण कुमार , युसूफ पठाण , हरभजन सिंग , झहीर खान , आशिष नेहरा , आर आश्विन , मुनाफ पटेल , पियुष चावला . अल द बेस्ट जय हिंद जय भारत
> > संधी मिळाली तर उसातला स्वातंत्र देवतेचा पुतळा विकून खाईल नुसतं न्हवं , विकून सोत्ता खाईल , अन ढेकर दुसर्याच कुणाला तरी येइल . . . ज्याला ढेकर , तो गजाआड !
मुळात आंतरजाल ही काही एक स्वतंत्र वस्तू नाही . > > पण ती काय वस्तू आहे हे तरी पुर्ण पणे समजले आहे काय ? सार्वजनिक व वैयक्तिक ह्यांच्या कुठल्या वर्गवार्या तीला लागू शकतात ? ब्लोग लिहिणे म्हणजे वर्तमन पत्र लिहिणे का डायरि लिहिणॅ हे कसे ठरवणार माझा ब्लोग दहा हजार लोक वाचतात म्हणुन तो वृत्तपत्र होत नाही . मग माझ्य वैयक्तिक मताना केवळ हजारेक लोकाना ती आवडली नाहीत अक्शेपर्ह्य वाटली म्हणुन काढुन टाकण्याचा वा काढुन टाकायला लावायचा सरकारला काय अधिकार आहे ?
या चर्चेदरम्यान व्यक्त झालेले मतभेद हे इथल्या सदस्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचे आणि आक्षेप , मतभेद व्यक्त करण्यातल्या मोकळेपणाचे निदर्शक आहेत . पण दुर्दैवाने हे मूळ चर्चाप्रस्तावाशी संबंधित नसल्याने चर्चा मूळ पदावर , विषयावर यावी असे वाटते . आवश्यकता असेल तर संपादन मंडळाने काही बदल करून चर्चा " मराठी साहित्यसंमेलन " या विषयावर आणली तर बरे होईल .
मराठी छापील अक्षरे ( विशेषतः मोठ्या आकाराचे मथळे ) पाहिली तर असे दिसते की कोणत्याही अक्षराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या जाडीचे असतात आणि यामुळे ते अक्षर अधिक सुंदर दिसते . बोरूने किंवा तिरपा काप दिलेल्या लेखणीने अशी अक्षरे लिहिता येतात . तिरपा काप दोन प्रकारे देता येतो हे उघड आहे . त्यापैकी " \ " असा काप देवनागरीसाठी ( आणि आपल्या बहुतेक भारतीय / हिंदू लिप्यांसाठी ) तर " / " असा काप उर्दू , इंग्रजी ( रोमन ) या लिप्यांसाठी वापरतात ( काही अक्षरलेखन तज्ञ वेगळेपणा येण्यासाठी हे काप मुद्दाम उलटसुलटसुद्धा वापरतात हेही नाटकासिनेमाच्या जाहिराती पाहिल्यास ध्यानात येते ) . अर्थात् वर दिसतात तितके हे काप उभट नसून ४५ अंशाजवळपासच्या कोनात असतात .
मजा केलेली दिसतेय मुंबईकरांना . झक्कींना कोणच्याशा कवितेचा अर्थ कळल्याखेरीज ते मुंबईत पाऊल ठेवणार नव्हते म्हणे . कोणी सांगितला मग अर्थ शेवटी
पिल्लु : आगं काही नाही . जुना MDA चा मित्र आहे तो माझा … मित्र म्हण शत्रु म्हण … आहे ! आमचं कधीच जमलं नाही . मी एक म्हणलं तो दुसरा म्हणयचा … एखद्यासाठी जीव काढून ठेवणे , तर एखाद्याशी उगाच भांड्णे , वितंड वाद घालणे , इतरांना कमी लेखणे हा त्याचा स्वभाव आहे .
लग्नाचा विषय काढलास म्हणून सांगतो बापाच्या वळनावर जाऊ नकोस
कादंबरीबद्दल सर्वप्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे आपल्या नावाला अनुसरत ती एखाद्या बखरीच्या भाषेत लिहिलेली आहे . अंताजी खरे नावाचा कुणी एक माणूस पेशवेकाळात खराच होऊन गेला , आणि त्यानं लिहिलेली बखर त्याच्या वंशजांना जुन्या कागदपत्रांत सापडली , असं कल्पून हे पुस्तक लिहिलेलं आहे . लेखकाचं नाव अनंत खरे आणि बखरीचा लेखक हादेखील त्याच नावाचा त्याचा पूर्वज अशी रचना असल्यानं हे काही तितकंसं सरळसोट पुस्तक नाही याची जाणीव लगेच होते .
या अल्टिमेट् सुंदर विनोदाच्या हलक्याफुलक्या वातावरणाला काहीसा न शोभणारा एक प्रश्न :
तर ब्रसेल्स स्प्राऊट्स हि कोबीच्याच ( म्हणजे मोहरी , अलकोल च्या पण ) ब्रासिका
* प्रतिसाद * प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा
मी दैवी शिक्षेविषयीचा उल्लेख केला होता . धर्म हा शब्द आपल्या चर्चेत तुम्हीच आणलात . त्यामुळे , ' धर्म = दैवी कायदा ' ही व्याख्या तुम्हीच स्वतःवर ओढावून घेतली आहे . ( आस्तिकता म्हणजे वेदप्रामाण्य मानणे . परंतु वेद अपौरुषेय असतील तरच त्यांचे प्रामाण्य मानण्याची आवश्यकता असू शकेल . त्यामुळे आस्तिक हा शब्द हल्ली ईश्वरवादी या अर्थाने वापरतात हे तुम्हाला माहिती असेलच . )
पुलिस ने बताया कि बिहार की सीमा पर स्थित चौपारन के जंगलों में नक्सल विरोधी अभियान के दौरान यह मुठभेड़ हुई . आज मध्य रात्रि से माओवादियों द्वारा आहूत 48 घंटे के ' भारत बंद ' के पहले सुरक्षा बलों ने राज्य के विभिन्न स्थानों पर छापेमारी की है . माओवादियों ने अपने तीन वरिष्ठ कैडर को गिरफ्तार किये जाने , उत्तर प्रदेश में किसानों पर गोलीबारी करने और झारखंड में अतिक्रमण विरोधी अभियान चलाये जाने के खिलाफ राष्ट्रव्यापी बंद का आह्वान किया है .
पाकिस्तान क्रिकेट मध्ये धांगडधिंगा . . . युनुस खान आणि महम्मद युसूफ वर अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्यास कायम स्वरुपी बंदी शोएब मलिक आणि राणा नावेद वर एक वर्षाची बंदी . . शाहिर अफ्रिदी , कमरान अकमल आणि उमर अकमल वर महिने प्रोबेशन आणि २० - ३०लाख दंड . . हा सगळा ऑस्ट्रेलियामधील मॅचेस मधे केलेल्या खेळाचा परिणाम . .
अलीकडे मी टेलीव्हिजनवर एक मराठी मालिका पहात होतो . चाकोरीबाहेरच्या आणि काहीशा अवास्तव अशा तिच्या कथाभागात दैवी चमत्कार , भुताटकी , करणी , चेटूक , कुंडली , भविष्यवाणी , अंतर्ज्ञान असले अतार्किक प्रकार नव्हते , अवास्तव वाटणा - या व्यक्तीरेखासुध्दा सपाट किंवा उथळ वाटत नव्हत्या . कमी अधिक प्रमाणात त्यांच्या अंगात असलेले निरनिराळे गुणदोष एकमेकांशी सुसंगत वाटायचे . कथानकात रोज येणारी वळणे आणि त्यातून मिळणारे धक्के सुसह्य असायचे . घरातले चित्रण दाखवणारे सेट्स उघडउघडपणे कृत्रिम वाटत नव्हते . अशा कारणांमुळे ही मालिका एका बाजूने कुठे तरी वास्तवाला धरून चालली आहे असे वाटत होते . शिवाय तिच्या प्रसारणाची वेळ माझ्यासाठी सोयिस्कर असल्यामुळे मी ती नेहमी पाहू शकत होतो . दोन तीन आठवड्यांपूर्वी तिची कथा एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन उत्कंठेच्या शिगेला ( क्लायमॅक्सला ) पोचली होती . लवकरच त्या मालिकेच्याच वेळी दाखवल्या जाणार असलेल्या दुस - या मालिकेची घोषणा झाली होती . त्यामुळे आता ती मालिका संपणार असे मला वाटायला लागले होते . नेमक्या अशा वेळी आजारपणामुळे आठवडाभर मी टीव्ही पाहू शकलो नाही . हॉस्पिटलमधल्या अंथरुणावर पडल्या पडल्या त्या मालिकेत आता पुढे काय होईल याचा विचार करता करता माझ्यापुरती मीच त्या मालिकेची सूत्रे हातात घेतली आणि माझ्या कल्पनेनुसार तिचा शेवट करून टाकला .
भयंकर लिहिलयस ! ! महानायका बद्दलचे विचार पटण्याजोगे आहेत . . . लहानपणी क्रिकेट ची ब्याट घेउन जर फोटो काढला नाही तर सचिन तेंडुलकर होणं जमायच नाही LG चा फोन . . शिरवळचे अंजीर . . तंबाखूची चंची . . सगळच भीषण क्रिएटीव : )
जमवू या की ! पण कविता आणि गाणी आणि मग मी असं पॅकेज आहे चालणारे का तुम्हाला दुबईकरांना पिडून झालंय . . .
काल सकाळपासून धावपळ , घरी खूप पाहुणे आलेले . मामेबहीणीला बघायला मुलगा येणार होता म्हणून सकाळपासून घरात आवराआवर चाललेली . खालच्याच फ्लॅटमधे मावसभाऊ राहतो त्याची दीड वर्षाची मुलगी सुखी रडते आहे म्हणून बघायला गेलो तर स्नेहलने , तिच्या आईने सांगितले की रात्री थोडा ताप आला होता म्हणून तिची झोप झाली नाही त्यामुळे किरकिरत आहे . घरात पाहूणे , कामवालीची दांडी , सुखीची रडारड , म्हणून माझी बायको व स्नेहल दोघीही वैतागून गेलेल्या सकाळी सकाळीच .
ती - किती उशीर ? तो - उशीर ? मी वेळेवरच आलोय . माझ्या वेळेवर . ती - मग तुझी वेळ सांगायची की मला . मीही त्याच वेळेवर आले असते . तो - बरं . ती - फक्त बरं ? तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम ? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता , किंवा बस उशिरा आली , किंवा बॉसने सोडलाच नाही , तरीही तुला पटलं नसतं . हो की नाही ? म्हणून बरं म्हणालो . ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू ? तो - म्हणजे कसा ? ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो . तो - डोकं फिरलंय त्याचं ? ती - त्याचं की तुझं ? तो - त्याचंच . चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला ? ती - हो रे बाबा . चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं ? तो - नाही . ती - मग ? दोन वर्ष झाली आपण भेटतोय , पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस ? अगदीच हा आहेस तू . तो - हा ? मी ? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार . ती - इ . . . . असा कसा रे तू ? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं , गुच्छ नाही . तो - हो का ? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते . म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये . ती - अरे देवा तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार , जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार . म्हणजे सगळे पैसे फुकट . त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ , एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ . तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार . ती - बरं तो - असं काय गं चिऊ . चिडतेस काय ? ती - मग काय ? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं . तो - अगं मला जमत नाही ना . तू मला सांग , पार्काला पंचवीस फेऱ्या मार , मारीन . सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर . उतरीन . पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां . ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार . तो - आता ? ती - हं आता . तो - बरं जातो . ती - ए काऊ थांब रे . तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब . ती - हं . तू ना गाढव आहेस . मी गंमत गेली रे . तो - बरं तू गाढवी आहेस . अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस . मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या . ती - काऊ तू मला खूप आवडतोस . तो - मला माहितेय . ती - काव्या ! तुला किती वेळा सांगितलं , मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं . तो - बरं . ती - अरे आता म्हण . तो - चिऊ तू मला खूप . . . . . शी ! हे असं कृत्रिम वाटतं . असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं ? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही , मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस . ती - असं काय रे काऊ . म्हण ना रे . तो - बरं . ती - . . . तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस . इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही . म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही . आता सुचलंच आहे तर ऐकून घे . ती - ऐकलं . काऊ , तूही मला खूप आवडतोस . तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया . ती - चल . - कोहम
वीकेंड चांगला गेला . शुक्रवारी मीच अजित ला म्हटलेलं कि घरीच जेवू . बटाट्याची भाजी करीन . तो सहाला निघाला पिट्सबर्गहून , पण मला ऑफ़िसमधून निघता निघता आठ वाजले . तिथुन पुढे ( मागच्या महिन्याभरात न केलेली ) ग्रोसरी , मग तांदुळ विसरलो म्हणून परत हेलपाटा , घरी येउन बटाटे उकडायला ठेवले तेवढ्यात लक्षात आलं कि ( माधुरी ने वारंवार आठवण देउनही ) टोमॅटो प्युरी राह्यली . तोवर हे लोक बेल्टवेवर पोचलेले . अजित ' चिपोटले ' मध्ये जाण्यात फार उत्सुक नव्हता . देसी रेस्टॉरंट मध्ये मी . अजितला जबरा भूक लागलेली . घरही आवरायचं होतंच . मग म्हटलं उगीच घाई करण्यापेक्षा पटकन होईल अशी स्पॅघेटी करावी . ( न विसरता आणलेली ) बिअर आणि स्पॅघेटी मस्त बेत होइल . हल्ली मी स्पॅघेटी छान करायला शिकलोय . पुर्वी नूडल्स सारखी करायचो . फूड नेटवर्क वर बघून बघून बर्याच सुधारणा होतायेत . छोट्या छोट्या गोष्टी असतात - फोडणी टाकुन कांद्याच्या आधी ढोबळी मिरची थोडी बारीक चिरुन फ्राय करायची . मग थोडा मोठा कापलेला कांदा ( लांब नव्हे , मोठा ) थोडा कच्चा राहिल असा फ्राय करायचा . आलं लसुण तव्याला चिकटून काळे पडतात , त्यामुळे तिकडे लक्ष द्यायचं , बाजुला स्पॅघेटी शिजत असतेच . मग काय - थोडा मसाला , भरपूर स्पॅघेटी सॉस , मीठ - स्पॅघेटी वाईट होऊच शकत नाही . पुढच्या वेळेस रेड वाइन मध्ये मॅरिनेट केलेलं चिकन वापरायचा विचार करतोय . मीटबॉल वगैरे अजून करता येत नाही म्हणून बीफ ची भूक चिकन वर . . . . बॅकग्राऊंडला छान गाणी , निवांत केलेला राजमा अथवा चिकन , हाताशी असणारी , जिभेवर ( अजुन ) विरघळणारी , पॅलेट मध्ये रेंगाळणारी लालचुटुक मर्लो , मी सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवतोय याकडे लक्ष द्यायला माधुरी असेल तर दुधात साखर ! . . . . स्वैपाक बनवणे ' कॅन बी अ व्हेरी रेलॅक्सिंग एक्सपीरियन्स ' ! ! कधी बायकोला कामाच्या रगाड्यातून सुट्टी देऊन असा प्रकार करुन पहा . . . . . मर्लो काय मार्गारिटाचीही परवानगी मिळेल ! ! ! टी . व्ही . वर पकाउ कार्यक्रम आणि थोडा ' मुन्नाभाई ' बघत जेवण झालं . मग रात्री उशिरापर्यंत गप्पा . मी पुढच्या ब्लॉग वर काय लिहिणार याबद्दल अजित आणि विकी चे तर्क ऐकुन मात्र मजा आली . अजितचं सकाळ संध्याकाळ पल्लवीला ' हाजरी ' देणं चालू होतं . तिला ह्याचे ( हार्ड ड्रिंक्स ने ) सर्दी घालवण्याचे प्रकार ऐकून नक्कीच टेंशन आलं असणार . शनिवार उशिरा उजाडला . मी उठेपर्यंत दोघंही तयारही होऊन बसलेले . तिघांनाही खूप ( बफे शिवाय न भागणारी ) भूक लागलेली - अजित ( सद्ध्या ) नॉनव्हेज खात नाही , म्हणून चायनीज कटअप . मला तो उर्मट मालक आवडत नाही म्हणून ' इंडिया पॅलेस ' . म्हणून मग ' अकबर ' ला निघालो होतो ते ' काठमांडु किचन ' ला पोचलो ! ( जाते थे जापान पहोंच गये चीन समझ गये ना ! ) . मग ( सहनाववतू सहनौ भुनक्तु म्हणुन ) मटण , चिकन , ( अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी ) बटाट्याची भाजी , पालक पनीर , खीर , गुलाबजाम असा ( खाते पिते घरके बढते बच्चोंका ) आहार करून बाहेर पडताना चालवंत नव्हतं . तिथुन निघून गनपावडर फॉल्स जवळच्या माझ्या आवडत्या स्टील ट्रस ब्रिज कडे निघालो ते एका दाट जंगलानं वेढलेल्या तळ्यापाशी जाऊन पोहोचलो . ( परत एकदा - जाते थे जापान . . . . . ) . फोन वर बोलता बोलता अजित जंगलात हरवला ! ( म्हणून याला आम्ही कुठे नेत नाही . ) जंगलात ! ते ही फोन वर बोलत ! मग - ' जातोय कुठे ? येईल ' म्हणत मी आणि विकी तळ्याकाठी बदकं आणि बगळे बघत बिडी मारत बसलो . परत निघालो ते आम्हीपण गंडलो . च्यायला अजित माझी चप्पल घालून फिरत होता म्हणून मी माझी ( लग्नातली ) कोल्हापुरी घालून बाहेर पडलेलो . ( असं जंगलात हरवणार माहित असतं तर शूज नसते घातले ? ) . मग चपलांवरून घसरत गाड्यांच्या आवाजाच्या दिशेने जात मध्येच दाट जंगल साफ करून आकाशातून पडलेल्या मीटिऑरॉईड सारख्या दगडाजवळ पोहोचलो . विकीने हात देऊन वर खेचलं . तेवढ्यात फोन वाजला . त्या किर्र जंगलात उंच दगडावर उभं राहुन ( फोन वर ) बोलताना मला टारझन झाल्यासारखं वाटलं ! फोन वर अजित . ' अभ्या कुठंयस ? ' ' मला माहित नाय मी कुठंय , तुला काय कप्पाळ सांगू ? ' एका कानात अजित तर दुसर्यात विकी - ' आवाज आवाज ' कि असंच काहीतरी - म्हणत ओरडत होता . मग अजित ' अभ्या थोडा हाल ' म्हणाला . तो कुठंय माहिती नसल्याने मी शंकरपाळी शेप मध्ये चारी दिशांनी हललो . मग ' दिसला दिसला ' ची आरोळी . ( दोन्ही कानात ) . अजित आमच्या पासुन ३० - ४० फुटांवर . मध्ये थोडा उतार आणि त्यावर गवत . पण त्याला आमच्यापर्यंत पोचायला १० मिनिटं लागली . मधेच तो ' अरे अभ्या मधे पाणी दिसतंय ' म्हणाला . ' च्य़ायला पाण्यातल्या मगरी वगैरे नाही का दिसत ? ' म्हणायची हुक्की मनातच ठेवत त्याला येऊ दिला . तिथुन निघून मग अंकलकडुन ' बीईंग सायरस ' , ' डरना जरुरी है ' , मॅंगो ज्यूस आणि ' पॅडोनिया लिकर्स ' मधुन जॅक डॅनियल्स चा खंबा घेऊन घरी आलो . टी सी एम वर ' ट्वेल्व्ह ऍंग्री मेन ' लागलेला . मी अजुन हेन्री फोंडा चा वाइट पिक्चर बघायचोय , पण हा म्हणजे ड्रामा मधला कहर पिक्चर . विकी ने पाहिला नव्हता . मग अजित ने झोपून , मी पेंगत आणि विकी ने जागून - तो पिक्चर बघितला . मग तो संपल्यावर यथासांग चर्चा . पिक्चर मधल्या जाणकार लोकांसोबत चांगला पिक्चर पाहून त्यावर चर्चा - सारखा आनंददायक प्रकार नाही . ( बर्याचदा मीच सगळ्यात जाणकार असल्याने तो प्रकार मलाच जास्त आनंद देतो हा प्रकार वेगळा ) . मग ' बापरे - वेळ कमी आहे ! ' करत खंबा , स्प्राईट , तीन ग्लास , ( वरच्या कप्प्यात सापडलेला दोन महिन्यापुर्वी भारतातून आणलेला ) चिवडा . . . . . सॉरी - चकणा . ( आम्ही चिप्स खात नाही . आमचे वजन कमी करण्याचे - अर्थात अयशस्वी - प्रयत्न चाललेत . ) जोडीला ' डरना जरुरी है ' हा तद्दन मल्टिप्ले़क्स पिक्चर . चढत असलेल्या नशेला पिक्चर साथ देईना म्हणून मग अजित ने काल उकडलेल्या ( आणि अजून मायक्रोवेव्ह मध्येच असलेल्या ) बटाट्यांचे चिप्स ( कि असलेच काहीतरी ) करायचे ठरवले . मन लावून ( एकावेळेस एक ) बटाट्याचे तुकडे तळणाऱ्या अजित कडे पाहून कंटाळा आला म्हणून मग मी ( आयत्या ) ऑडियन्स ला कमलेश वालावलकरच्या ' बाकी शून्य ' चे उतारे वाचून दाखवले . ( हे पुस्तक ' कोसला ' च्या तोडीचं आहे यात शंकाच नाही . च्यायला हा काय , तो सलील वाघ काय किंवा ते नेमाडे काय - मराठी वरणभाताला न पचलेली ही दुर्दम्य स्वप्न आहेत . ) असो . मग थोडं ' रारंग ढांग ' . थोडं ' राधेय ' . मग महाभारतकालीन पुराणकथांवर चर्चा . ( इथे माझी नेहमीच गोची होते - मला ' सीरीयसली ' पांडवांची नावं ' आठवायला ' लागतात ) . मग विषय बदलत - पुरेल का ? कि आणखी आणायची ? आधी बियर पिऊ मग व्हिस्की - म्हणजे चढेल वर चर्चा करत गाडी पुन्हा ' भूक ' स्टेशनावर . मग चकण्यापेक्षा भूक महत्वाची यावर एकमत होऊन ( भावी ) चकणा म्हणून उकडत ( अजित च्या भाषेत उकळत ) असलेल्या अंड्यांची - अजित च्या हातची लाजवाब अंडाकरी ! ( पराग याला बैदा करी म्हणायचा . ) मग रात्री कधीतरी ( होश तळ्यात मळ्यात होत ) ' सायरस ' च्या साथीत झोप . रविवार नेहमीसारखाच उदास उजाडला . आमच्या आधीच ( परत ) भूक हजर . अजितला शचीचं काही सामान द्यायचं होतं , म्हणुन मग ' चिपोटले ' त कार्निटाज घालून बरिटो बाउल ( शचीच्या भाषेत ' बरिटो बोल ' ) ओरपून अजित आणि विकी परतीच्या मार्गाला लागले आणि मी ' द रोड्स . . . . ' , झोप , बायकोशी ( फोनवर ) गप्पा आणि उरलेली दारु संपवणे या वीकेंडच्या नेहमीच्या कामांमागे लागलो . दरम्यान शनिवारी सत्यजित ला मुलगी झाली . इला - छान नाव ठेवलंय त्याने . सत्यजित , अनघा आणि इला . . . . . तुम्हा तिघांचेही अभिनंदन !
म्हातारी माणसे अशीच असतात त्या निष्पर्ण वृक्षासारखी परदेशी गेलेल्या मुलाची वाट बघत जुन्या आठवणीना कुरवाळीत यारे या ! ! आनंदाचा एक क्षण राखून ठेवलाय तुमच्या साठी ! !
सीन असा आहे कि तो ' प्रकाश ' , पिन्की च्या बापाला भेटतो आहे पहिल्यान्दा मागणी घालायला बाप समोर सोफ्या वर ती किचन च्या पड्द्यामागे - श्वास रोखुन आई थोडी बिचकत घाबरत खुर्ची च्या कठ्ड्यावर . . .
कचर्यापासून वीज निर्मिती होऊ शकते . मात्र त्यासाठी कचर्याची कॅलरीफिक व्हॅल्यूपण चांगली असावी लागते . भारतातील कचर्याची ती तितकीशी मिळू शकत नाही कारण सेंद्रीय कचरा जास्त असतो वगैरे . प्लाझ्मा आर्कची तसेच तत्सम इतर तंत्रज्ञानाची किंमत अजूनही खूप आहे आणि रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट चे गणित तितकेसे जुळत नाही . . .
विश्व फुलांचे अन गंधाचे आज गवसले पुलकित व्हावे , गंधाळावे तुझियासंगे
एखादे संकेतस्थळ यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ व्यवस्थापनाची असते काय ? सदस्यांनी केवळ व्यवस्थापनाचे तथाकथित दोष काढून त्यांचे अवाजवी भांडवल करावे काय ?
आत्मा या संदर्भानेच मी २१ ग्रॅम असा उल्लेख केला होता : ड्
सुनंदाने ती बिल्डिंग साफ करून घेतली . मी अॅल्युमिनियमची जाड , पिवळ्या रंगाची मुक्तांगणची अक्षरे करून लावून घेतली . संडास , ड्रेनेज लाईन्स . . . सगळेच साफ करून घ्यावे लागले . सुनंदाला मेंटलमधला कर्मचारीवर्ग फार मानत असे . इलेक्ट्रिशियनने सडलेले वायरींग काढून नवे बसवले . काही कर्मचारी आले आणि त्यांनी जमेल तिथे , जमेल तसा सरकारी रंग लावून टाकला . फरशा इतक्या काळ्या झाल्या होत्या की , त्यांनी अॅसिड टाकून धुतल्या तेव्हा त्यांचा मूळ रंग हळूहळू दिसू लागला . तिच्या आवडत्या नर्सेस तिने इकडे घेतल्या . त्यांनी औषधांची खोली सजवली , तपासणीची खोली तयार केली . सुनंदाच्या ऑफिसवर हॉस्पिटलच्या पेंटरने पाटी करून लावली . हे सगळे कर्मचारी इतर डॉक्टरांच्या , अधिकार्यांच्या मते ' नाठाळ ' होते , पण सुनंदाच्या हाताखाली कसे ते धावून धावून काम करीत .
यादवांनी आरूढ न झालेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे शरद पवारांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासारखे आहे . जर पवारांच्या तोंडून ' संत तुकाराममहाराज ' याऐवजी नुसतेच ' संत तुकाराम ' किंवा ' तुकाराम महाराज ' असा उल्लेख झालाच तर त्यांच्यावर तीच पाळी येणार आहे , तेव्हा त्यांनी सावध राहावे . यापुढे संतांवर चित्रपट - नाटक - कादंबरी काढणे - लिहिणे तर सोडूनच द्या , पण कुणी लेखही लिहायला धजावणार नाही ! लोकांच्या भावना ( ? ) इतक्या नाजूक झाल्या आहेत की त्या फट् म्हणता दुखावतात . पोस्टरवर उभ्या दाखवलेल्या अमिताभ बच्चनच्या गुडघ्याच्या उंचीवर काब्याचे चित्र रंगवणे , नाटकाचे नाव ' पती माझे छत्रपती ' ठेवणे , अकबराला जोधा नावाची ( नसलेली ? ) हिंदू बायको दाखवणे , मंगल पांडेला मिशा असणे आणि त्याचे एका नर्तकीशी लफडे दाखवणे , यांमुळे संबंध नसलेल्यांच्याही भावना दुखावल्या . . लोलितामुळे इंग्लंडमधील लॉर्डांन्च्या , जेम्स लेनच्या पुस्तकामुळे संभाजीप्रेमींच्या , अरुण शोरींच्या पुस्तकांमुळे आंबेडकरअनुयायांच्या आणि शिखांच्या , तस्लिमा नसरीनच्या लज्जेमुळे बंगलादेशीय मुसलमानांच्या , ' मी गोडसे बोलतोय् ' मुळे हल्लागुल्ला करायला टपलेल्या राजकीय गुंडांच्या , येशू ख्रिस्तावरील नाटकामुळे केरळीय किरिस्तावांच्या आणि विशेषत : त्यांच्या नन्सच्या आणि सलमान रश्दींच्या सैतानिक व्हर्सेसमुळे भारत सरकारच्या भावना दुखावल्याची उदाहरणे अगदी ताजी आहेत . त्यांत आता वारकर्यांच्या दुखर्या भावनांची भर पडली आहे . - - वाचक्नवी
हे दोन्ही गुण नसतानाही घराणेशाहीच्या जोरावर चित्रपटात काही काळ तग धरून राहता येते . आई - वडलांच्या जोरावर मिळणाऱ्या संधी , असंख्य वेळा " टेक ' घेण्याच्या पद्धत , दिग्दर्शकाचे कौशल्य आणि प्रसिद्धी यांमुळे सुमार दर्जाचा कलाकारही पाय रोऊ शकतो . मात्र , त्यानंतरही त्याच्यात सुधारणा न झाल्यास त्याला घरचा रस्ता धरावा लागतो .
" तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म ? " हा प्रश्न तर कल्याणकर यांच्या लेखांकडे दुर्लक्ष करून यनावालांच्या लेखांवर येणार्या तथाकथित तटस्थ टोळधाडीलाही विचारता येतो .
मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले । चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपि - ध्वज ॥ २० ॥ हाती धनुष्य घेउनि बोले कृष्णास वाक्य हे ।
मागे मी इथेच इन्फ्लेशन बद्दल लिहिले होते . ५० बेसिस पाँईटने दर वाढला ही नक्कीच आम भारतीयांसाठी चांगली बातमी आहे . ( शेअर्स मध्ये असणार्यांसाठी नसली तरी ) महागाई बाबत काही तरी करणे जरूरी आहे , नाहीतर कदाचित पुढे मार्केट १००० पाँईटने पडले असते .
त्यांच्याकडून सायकली विकत घेणारे सर्वसामान्य लोक विमान विकत घेणार नव्हते . रोजच्या जीवनात त्या काळी विमानाचा कांही उपयोग नव्हता . कोणीही सामान्य माणूस असले महागडे धूड विकत घेऊन ते ठेवणार तरी कुठे ? त्यासाठी वेगळे ग्राहक , उपभोक्ते शोधायला नाही तर निर्माण करायला हवे होते . या दृष्टीने त्यांनी अनेक लष्करी अधिका - यांना वारंवार भेटून सैनिकी कामगिरीसाठी विमानांचा उपयोग करण्याची गळ त्यांना घातली . शेवटी त्यांनी थोडी विमाने विकत घ्यायचे मान्य केले पण त्याबरोबरच त्यांत निदान दोन माणसे बसण्याची सोय करून द्यायला सांगितले .
काही लोक आपण कपड्यांवर इस्त्री फिरवतो , तशी केसांवर फिरवतात ( म्हणे ) आणि त्यानीसुद्धा केस straighten होतात . पण मी म्हणतो हे असे केसांपायी डोके गरम करणे ठीक आहे का ? आणि बाकीच्यांचं काय ? त्यांच्या तर टक्कला वरून इस्त्री फिरवावी लागेल . . . . आणि ती त्यांच्या डोक्यात जाईल . . . quite literally ! No pun intended
पोलिसांनी जर कडक कार्यवाही केली तर असे गुणे परत होऊ शकणार नाही मानून पोलिसांनी याबद्दल कडक कार्यवाही करावी नि नम्र विनती
भरजरी शालू जुनाट झाले फेकुनी द्या त्या नववारी कम्फर्टिबल त्या मस्त बिकिन्या हव्या कशाला मग सलवारी ?
जेठमलानी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही . मुद्दाम प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करून चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची धडपड करणारा हा बेधडक माणूस . प्रत्यक्ष गप्पांमध्ये ते अमळ अघळपघळ जाणवले . ( कदाचित पत्रकारांशी बोलायचे म्हणूनही असेल . )
शेवटी ती एकतर्फी प्रेमवाली व्हॅम्प ( व्हिलनीण ) किंवा हिरॉईन नसलेला एखादा हिरो हे बलिदान देतात आणि बराच वेळ गोळी चघळत कुणाच्यातरी मांडीत काहीतरी सेंटी मारतात . बाकी जनता एकदा डॉक्टरला बोलवायची हालचाल करते , मग मरणारा " मैं जानता हूं , ये मेरा आखरी समय हैं " म्हणाला , की पडत्या फळाची आज्ञा घेऊन मजा बघत उभी राहते . त्या मरणार्याचे डायलॉग संपले , की तो मान टाकतो . हा पोलिसांच्या येण्याचा क्यू असतो . मग पोलिस येतात . एखादा इन्स्पेक्टर " गिरफ्तार कर लो इन्हे " म्हणून व्हिलन्सकडे बोट दाखवतो . मग आपला थोडावेळपूर्वीपर्यंत ' बेस्ट इन डर्टी बिझनेस ' असलेला हिरो स्वतःला ' कानूनच्या हवाले ' करतो . हिरॉईन करारी चेहरा करते . अरे पण काहीतरी राहतंय . हां . पाठलाग राहिलाच . क्लायमॅक्स पूर्वी एक हॉलीवूड्ला लाजवेल असा पाठलाग असतो . व्हिलनच्या मागे हिरो असतो , जनरली व्हिलनच्या गाडीत हिरॉईन किंवा आई असते . मग पुढून व्हिलनची नवशिकी माणसं चिक्कार गोळ्या घालतात पण हिरोला एकही लागत नाही . पण ह्या पाठलागांची खरी स्पेशालिटी असते की ठराविक वाहनाचा ठराविक वाहनानेच पाठलाग होतो , नाहीतर फाऊल धरला जातो . उदाहरणार्थ , जीपच्या मागे घोड्याशिवाय काही असूच शकत नाही , किंवा साध्या कारमागे साधी कारच हवी , ट्रेनबिनचा पाठलाग असेल तर बाईकला पर्याय नाही .
मनःस्विनी तुमची झटपट रवा लाडू ची रेसीपी छान आहे पण जर त्यात ओलं खोबर घातल तर ते लाडु २ - ३ दिवस टिकतील का ? मी त्याच पध्दतीनी लाडु करायचा विचार करते आहे .
रसिकांना रुचावे म्हणून " मसाला चित्रपट " बनवितात . त्यात मारधाडीपासून कपडे उतरविण्यापर्यंत सर्व काही असते . मग त्या चित्रपटाला भरमसाठ प्रेक्षकवर्ग लाभतो , कमाईही खूप होते आणि वाहवाही होते .
इथे आपण मानसशास्त्राच्या क्षेत्रात प्रवेश करत आहोत . स्त्री - पुरूषच नव्हे , तर आपल्या प्रत्येक नात्यामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळत असतो . याची सुरूवात अगदी लहानपणापासून होते , उदा . जेव्हा लहानग्याला कळते की पोटात दुखते असे सांगितल्यावर शाळा चुकते . जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपले गेम्स अधिकाधिक रिफाइन होत जातात . मग जे लोक आपल्या गेम्सशी अनुकूल असे गेम्स खेळतात त्यांच्याशी आपली मैत्री , नातेसंबंध जुळतात . असो , इथे थांबतो . या विषयाची व्याप्ती मोठी आहे .
गेल्या दहा हजार वर्षात इतके विनोदी वाक्य वाचले नव्हते ! > > > तूफान अनुमोदन .
पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन . तूर्तास इतकेच . . .
भयंकर आहे , मी हसुन हसुन वेडी झाले . ऑफिसमधे असल्याने हळु हसुन माझे पोट् , गाल , इ . दुखत आहेत . आप्रतिम . शैली उत्तम आहे .
पहिल्या फितुरीला । मावळत्या रविची शपथ वाही ॥
' अरे कुणी नाहीच बनवत तसे तर मी तरी काय करु ? '
पण तुमच्या मित्राला ðõÁ हे म्हणजे DOG आहे , हे कसे बरे कळेल ? त्यासाठी तुम्ही जी ' की ' वापरलीत , ती तुमच्या मित्रालाही माहीत हवी ! मिळालेल्या सांकेतिक मजकुरातून मूळ मजकूर परत मिळवण्यासाठी मित्र फक्त काय करेल , तर सांकेतिक मजकुराचे द्विमान रूप आणि ' की ' चे द्विमान रूप यांच्यात एक्सॉर प्रक्रिया ! !
सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा । लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव - कन्या जिजाई मालोजींची ती सून । वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत । स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास । दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥ चाल गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला । उत्सुक झाली होती जिजाई , ध्यास लागला जीवाला ॥ चाल राजमाता जिजा महशूर । दिगंतावर । केला तिनं थोर । महाराष्ट्राचा राजा शिवराय । दुस्मान करी सदा हाय हाय । धन्य ती जिजा आपुली माय ॥ चाल शिवनेरीला जन्म जाहला शिवाजीचा त्या वेळेला । महाप्रतापी बाळ जन्मला , आनंदाला भर आला ॥ जिजाबाई देई शिक्षण शिवाजी बाळाला ॥ रामायण महाभारत शिकवी ती त्याला ॥ दुष्टांचा नाश करण्याला । रामकृष्ण अवतार झाले शिकवलं त्याला ॥ लहानाचा मोठा बाळ झाला । अन्यायाची चीड ये त्याला । देवधर्म साधुसंताचा भक्त तो झाला ॥ १ ॥ जिजाबाई आणि शिवराय गेले पुण्याला ॥ दादोजी कोंडदेव होते गुरुजी त्याला ॥ हिंदवी राज्य करण्याचा संकल्प केला ॥ तवां बोलला बाळ आईला । " आई आशीर्वाद दे मला । " रोहिडेश ठेवला साक्षीला । आणि हिंदवी राज्य करण्याच्या घेतलं शपथेला ॥ जिजाबाई बोलली त्याला । " बाळा ! आशीर्वाद हा तुला । जगदंबा तुझ्या पाठीला । भारी होशिल कळिकाळाला । शिवशंकर यश देणारा । धन्य धन्य माता ती धन्य बाळ तो झाला ॥ २ ॥ शिवाजीचं मन तिनं भारलं थोर पराक्रम करण्याला । राजा शिवाजी तिनं घडविला , राज्य हिंदवी करण्याला ॥ संकटं आली मोठमोठालीं शिवरायावरती जेव्हां । ' पुढेंच जा तूं , मागें सरुं नको ' , माता बोलली हो तेव्हां ॥ " देवी भवानी प्रसन्न तुजला देईल यश तुज चौफेर । तूं सिंहाचा बच्चा , लांडगे कसे तुला रे धरणार " ॥ चाल चालून आल अफझलखान । केली त्याचा दाणादाण ॥ चालून आला फाजलखान । निसटून गेला वीर महान ॥ चालून आला शास्ताखान । बोटं छाटून केला म्लान ॥ सिंह आग्र्याला सांपडला । तेथूनी पण सुटुनी आला ॥ कैक संकटें प्राणघातकी शिवबावरती जरि आली । तरी न माता डगमगली ॥ ३ ॥ चाल धीर देत ती पुढे चालली । शिवराज्याभिषेक सोहळा तिनं पाहिला । तृप्त झाला मातेचा डोळा । चाल शहाजी राजे नव्हते परि ते सौख्य सोहळा बघण्याला । मनांत येऊन खिन्न जाहली वीरपत्नीा ती त्या वेळां ॥ पंधरा दिवस ही पुढें न जगली इहयात्रा ती संपविली । जगदंबेचे नांव घेऊनी परलोकीं निघुनी गेली ॥ चाल पाचाड गांवी अंत तो झाला । रायगडाच्याच पायथ्याला । धन्य शहाजी धन्य जिजाई धन्य शिवाजी जगिं झाले । मायबाप ही धन्य पुत्र हा धन्य असे जगतीं झाले ॥ घरांघरांतून दर्शन होईल जिजामातेचें ते जेव्हां । भरभराट होईल देशाची निश्चित जन हो मग तेव्हां ॥ जिजाई व्हावें जगांत तुम्ही आयाबहिणींनो ही विनति । पांडुरंग शाहीर जाहला कीर्ति गावया सिद्धमति ॥ ४ ॥
लवकर परत ये . आता यापुढे तुला कोणीही काही बोलणार नाही . अगदी तू काहीही उतमात घातलास तरी . तुझ्या केसांवर डोळा ठेवणार नाहीत . तू आख्खी तेलाची विहिर जरी ओतलीस डोक्यावर तरी आमची हरकत नाही . तू तुझे सगळे वायदे पुरे केलेस तरी आम्ही कानाडोळा करू . तू जरी ५० पेक्षा कमी ओळींचा प्रतिसाद दिलास तरी त्याच्यावर + १ टाकू .
माझा मुद्दा एकाच संशोधनाचा उपयोग हा वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या निष्कर्षासाठी करू शकतात असे दाखवण्याचा होता . त्यातील बरोबर चूक टिपण्णी मी केलेली नव्हती , करणार नाही कारण तो लेख ( लिसा मिलर ) हा या चर्चेचा विषयच नव्हता .
मराठी शुद्धलेखनाच्या प्रचारार्थ गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले श्री . अरुण फडके हे मुद्रितशोधक आणि व्याकरणतज्ज्ञ आहेत . मराठी लिहिताना शुद्धलेखनाची अडचण जाणवल्यास त्याचे त्वरित निराकरण व्हावे ह्या उद्देशाने त्यांनी इंग्रजी पॉकेट डिक्शनरीच्या धर्तीवर " शुद्धलेखन तुमच्या खिशात " ह्या खिशात मावणार्या पुस्तिकेची निर्मिती केली . ह्याव्यतिरिक्त , मो . रा . वाळिंबे लिखित ' मराठी शुद्धलेखन प्रदीप ' ह्या पुस्तकाचे पुनर्लेखन आणि संपादन केलेली सुधारित आवृत्ती ; ' मराठी शुद्धलेखनाच्या महत्त्वाच्या जागा ' हे पुस्तक ; तसेच ' मराठी लेखनकोश ' ही त्यांची इतर प्रकाशित पुस्तके . मराठी साहित्य महामंडळाच्या लेखनविषयक नियमांची मांडणी त्यांनी केली आहे . सुमारे २३ वर्षे मुद्रणव्यवसायक्षेत्रात काम केलेल्या श्री . फडके ह्यांनी मुद्रितशोधनाच्या दृष्टीने मराठी लेखनाचा अभ्यास केला आहे . मराठी शुद्धलेखनाच्या प्रचारार्थ त्यांनी शाळा , महाविद्यालये व सरकारी कचेर्यांमध्ये व्याख्याने दिली व शुद्धलेखनाचे अभ्यासवर्ग घेतले . अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या व सध्या प्रचलित असलेल्या मराठी व्याकरण व शुद्धलेखनविषयक नियमांतील त्रुटी दाखविणारा , तसेच उपाययोजना सुचविणारा लेख श्री . अरुण फडके ह्यांनी अंकसमितीच्या विनंतीला मान देऊन मनोगताच्या दिवाळी अंकासाठी दिला , ह्याबद्दल अंकसमिती त्यांचे आभार मानते .
बाई - बाई हा मेकअप करी मर्द गडी हा आहे जरी कानात ह्याने घातल्या रिंगा बोलताच भाउ ह्यो दावतोय इंगा जिन्स याची टाईट अशी उर्मीला मातोंडकर घालते जशी अरे बघुन तुला सारे म्हणत्याती आली बघा मोरुची मावशी .
गाडीत शिरून डबा पेटवुन दिलं हे काय होतं मग ? त्याचाच उत्स्फूर्त बदला होता गोध्रा दंगल म्हणजे . आणि कुणाला वाटलाच असेल अभिमान तर गैर काय ? अभिमान वाटायचं एकच कारण म्हणजे " एका गालावर थोबाडित मारली की दुसरा गाल पुढे करा " या मानसिकतेतून हिंदूंनी सुटका करुन घेतली हे .
दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ ॥ त्याचे नाव मुळीच बाष्कळ ॥ सर्वधर्मविवर्जित केवळ ॥ स्त्रीपुरुष जारकर्मी ॥ ३९ ॥
आता हिला काय सांगायचं ? बाई ग , मी घरच्यांचे ऐकले असते तर आपली भेटच झाली नसती कारण मी कोल्हापूरलाच थांबलो असतो . मला कसलं आलंय काम बेळगावात ?
असल्या फालतू कविता लिहिण्या वाचण्या येवढे निवांत आहेत हॅ हॅ हॅ . किती हा विनय . चान चान .
सुनयना : तुमच्या बोलण्यावरून अन दिसण्यावरून तुम्ही काही शत्रांस्त्रांचे व्यापारी दिसत नाही . तुम्ही खरंच कोण आहात ?
एखादी आई आपल्या मुलाबद्दल बोलताना अगदी हमखास ऐकायला येणारे वाक्य " नाही ऐकायची सवय हवी त्याला , नाहीतर हट्टी होईल . " ( तसे नाही केले तर , " अजिबात ऐकत नाही हो , फार हट्टी झाला आहे " हे वाक्य बोलले जाते ) तर मुद्दा असा , की हे मला आज का आठवलं असेल ? परत काहीतरी मुलांबद्दल असेल असा जर तुमचा तर्क असेल तर तो साफ चुकीचा आहे . हे वाक्य आठवायचं कारण म्हणजे आपल्या मोठ्या ( वयाने ) माणसांचा . . .
गुजराथीत इटली आणि ढोसा होतं . ; - ) माझा अर्धगुजराथी भाचा त्याच्या आजीला नेहमी सांगतो - बा ! इटली हा देश आहे . आपण तो खाऊ शकत नाही . ; - )
कोकणातून निघताना मात्र पाय अगदी पूर्वीसारखेच अडखळतात , हे एवढं ऐश्वर्य सोडून निघायचं प्रचंड जिवावर येतं . आपल्या माणसांचे निरोप घेताना मनांत कुठेतरी गलबलतं . पण निघायचच असतं . मग लगेच पुढल्याच वर्षी परत यायचे प्लॅन्स होतात तेंव्हा कुठे पाय हलतात . कोकणातली लाल मातीही तिथल्या माणसांसारखीच . . या मातीच्या पोटातही आईची वेडी माया . सहजा सहजी पाठ सोडत नाही . परत मुंबईला घरी येईपर्यंत सोबत करते .
मी येथे नमूद करू इच्छितो की मी ज्या म्युच्युअल फंडाबद्द्ल सांगतो आहे ते सर्व ओपन एन्डेड आहेत . कारण क्लोज एन्डेड म्युच्युअल फंड्स फारच थोडे आहेत व ते लोकप्रिय नाहीत याचे कारण त्यात पैसे गुंतवणे व काढून घेणे सोयीचे नाही . ( मग त्या फंदात पडाच कशाला ! )
सकाळी भालुकपाँग सोडलं तेव्हा अजून सहा वाजायचे होते . आज आम्हाला तवांग गाठायचं होतं . भालुकपाँग हे असम राज्यातलं शेवटचं गाव . जीप मध्ये बसल्या - बसल्या दूस read more »
नवी मुंबई - & nbsp आयपीएलमधील सर्वात महागडी फ्रॅंचाईज ठरलेल्या पुणे वॉरियर्सने आयपीएलमधील मोहीम धडाक्यात सुरू केली . आपल्या मुख्य शहरापासून दूर असलेल्या नेरूळच्या डीवाय पाटील स्टेडियमची " होम ग्राऊंड ' म्हणून निवड केलेल्या युवीच्या पुणे वॉरियर्सने प्रीटी झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबची आयपीएलमधील अपयशी मालिका कायम राखली . गेल्या मोसमात खराब कामगिरी केलेल्या किंग्ज इलेव्हनने संघात बदल करताना आपला स्टार खेळाडू युवराज सिंगला कायम राखले नाही पण अखेर त्यानेच पुणे वॉरियर्सचे यशस्वी नेतृत्व करीत सात गडी राखून विजय मिळविला . युवीच्या पुणेकरांनी या सामन्यात जोरदार सुरुवात करताना पहिल्या चार षटकातच चौघांना टिपले . त्यानंतर रायन मॅकलॅरनने डावाच्या अंतिम टप्प्यात आक्रमक अर्धशतकी खेळी करीत किंग्ज इलेव्हनला शंभरच्या पार नेले पण या धावा पुरेशा नव्हत्या . अर्थात त्यानंतरही किंग्ज इलेव्हनने चांगला प्रतिकार केला . त्यांनी पुणे वॉरियर्सची अवस्था 1 बाद 60 वरून 3 बाद 68 अशी केली . याच परिस्थितीत रॉबिन उथप्पा तसेच युवराज सिंगचे सोपे झेल किंग्ज इलेव्हनने सोडले . त्याचा फायदा घेत या दोघांनी 4 .
टाइटल बघून चरकू नका अलका कुबल च्या सुपर हिट मराठी चित्रपटाचा अणि ह्याचा कही एक सम्बन्ध नाही आहे माणसाला त्याच्या आयुष्या मधे एकदा न एकदा तरी सत्वापरिक्षा द्यावीच लागते . तसा विद्यार्थी समुदाया साथी प्रत्येक परीक्षा ही सत्वापरिक्षाच असते पण तरी सुद्धा ह्या सर्वा संकटांची बाप म्हणजे सत्वापरिक्षा . ह्या परिक्षे चे विषय आपण नाही ठरवत अणि ह्याची तारीख सुद्धा आपण नाही ठरवू शकत . म्हणजे एका अत्यंत लाचखोर सरकारी नोकाराच्या डोक्या वर जर एखादी गाँधी , नेहरु ची औलाद आली की मग त्यची सत्वापरिक्षा सुरु होते . . . अभीयांत्रिकी च्या विद्यार्थ्या साथी तोंडी परीक्षा सत्वापरिक्षाच असतात , लग्नाला आलेल्या मुली /
इसम - चोराच्या उलट्या बोंबा . अहो , तूम्हीच मला छळताय . . . तुम्हीच मला थांबवून मला तूमचा नंबर डायल करायला सांगत होतात विसरलात . . .
इंफाळ - भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील मणिपूरच्या दौऱ्यावर असून , राष्ट्रपती मुक्कामाच्या ठिकाणी गुरुवारी ( ता . १० ) रात्री अकराच्या सुमारास शक्तिशाली बॉंबचा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज ( शुक्रवार ) दिली . प्रतिभा पाटील या दोन दिवसांसाठी गुरुवारी मणिपूरच्या दौऱ्यावर गेल्या आहेत . काल रात्री त्या राज भवन येथे मुक्कामी थांबल्या होत्या . राज भवनच्या जवळच अकरा वाजताच्या सुमारास शक्तिशाली बॉंबस्फोट झाला असून , या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले . स्फोट झालेल्या ठिकाणी पोलिस व बॉंब शोधक व नाशक पथके दाखल झाल्यानंतर संपूर्ण परिसर ताब्यात घेण्यात आला होता . मंत्रीपुख्री येथे राष्ट्रपतींच्या हस्ते आज माहिती तंत्रज्ञान फाउंडेशनचे भूमिपूजन होणार आहे .
गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता . संध्याकाळचे सहा वाजले होते . नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव आला . मग वर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता .
मग शिरप्यासंगं मी ब्यांकेत गेलो . कर्ज मिळिवलं . एक सपान पुरं झालं . मी पंप घातला हिरीवर . इजेची लाईनबी घीतली . फुकाट इज म्हणून खोपीत , हीरीवर पण झगमाग दिवं लावलं . बरे दिवस आले . जीवाला थोडा इस्वाटा पडायला लागला . ल्योकबी हाताबुडी आला . त्याची शाळा तर बंद झालीच हुती . त्येच्या आयला त्येच्या , बेणं शाळंत जायला मगायचंच न्हाई . पळून जायचं उकिरडा फुकायला . त्यालाबी रानात घेतला . त्या वरसी पीकपण चांगलं झालं . पंपाचं पाणी पिऊन पिऊन ऊस तरारला . वाटलं जीवन रांकेला लागलं .
गुन्हेगारीकडे कलही भारतीयांपेक्षा पाकिस्तान्यांचा जास्त असतो असे ओमानच्या CIDचे मत आहे .
सुप्रतिष्ठित प्रवासी लेखक डॉ . सुधा ओम ढींगरा की कलम से एक अप्रतिम कहानी संग्रह . . . आगे . . .
" अर्थात , पण तिला असा मृत्यू येइल की मरताना प्रत्येक क्षण ती मृत्यूची भिक मागेल . . . आणि मृत्यू अगदी सावकाश तिला खेळवत खेळवत येइल . मांजर जसं मारण्यापुर्वी उंदराला खेळवतं ना तसं . "
कांदापोहे यांना भेटायला काही अडचण नाही ना ? रागावू नका हं , उगाच गंमत आपली .
खालील दुव्यावरील चित्रे पहा . आणखी काही लिहिण्यासारखे आहे असे वाटत नाही .
वडगांव बु ॥ , येथील म्हसोबा डोह येथे ९ जणांचा मृत्यु झाला त्याच्या विरोधात आंदोलन केले श्रमदानातून रस्त्याचे काम करण्यात आले .
हे अनुमान कशावरुन ? ' Extraordinary claims require extraordinary evidence * ' ही माझी भुमिका मी स्पष्ट केली आहे . ह्यात स्वानुभव कुठे आला ? मुद्दा हा आहे की तुम्हाला ही * भुमिका मान्य आहे का ?
अवांतर : गणपतीचे काल विसर्जन झाले तेव्हा माझ्या दोन वर्षांच्या भाच्याला काय होते आहे हे कळेना . बाप्पा त्याच्या घरी गेला असे सांगितल्यावर त्याला फारसे पटले नाही .
शुड वन नॉट पे फॉर गिव्हींग अप हिज / हर इंडियन पासपोर्ट ?
काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम | | मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती | | | | २ | |
चिदंबरम , जेंव्हा तिस्ता सेटलवाड , महेश भट्ट सारखे ढोंगी लोक गुजरात मध्ये सामाजिक कार्याचे नाटक करत होते तेंव्हा तुम्हीच त्यांना डोक्यावर बसवले . आता तेच मानवाधिकार वाले तुम्हाला अडचण वाटू लागले ? हे सामाजिक कार्यकर्ते नसून हिंसेला अभय देऊ पाहणारे ढोंगी आहेत . म्हणूनच अफझल ला आधी फाशी द्या , नक्षलि चा बंदोबस्त करा सरदार पटेल सारखे कठोर व्हा नाहीतर शिवराज पाटील सारखे सोनिया चा पदर धरून बसा . choice is yours !
आता बघ लिंबोणिच्या झाडा मागे ही अंगाई त्याला ऐकव फक्त झोपलाच्या ऐवजी पादला म्हणायच आणि झोप ऐवजी वास म्हणायच . . मग तो किती हसतो ते सांग . . . च्यायला हसून हसून पुरेवाट झाली राव . काहिच्या काहीच खरंच ! !
म्हणजे सामान्य अर्ज ( वाहनचालक परवान्यासाठीचा , पूर / दुष्काळग्रस्तांसाठी अनुदानाचा अर्ज , वगैरे ) मराठीत लिहिण्याची मुभा पाहिजे . पण मग अर्जातले सगळे शब्द फारच सोपे हवे असा आग्रह नको - वाक्ये जमेल तितकी सोपी हवीत . काटेकोर , नेमका अर्थ हा सोपेपणापेक्षा महत्त्वाचा . तो साधल्यानंतर सोपेपणा हवाच !
आमच्या अल्पबुध्दीनूसार आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे . . पहीलाच प्रयत्न आहे असे काही लिहण्याचा .
११ ) ' फै ' ची रक्कम न घेणे राष्ट्रीय अपराध आहे .
माझ्यावरती त्यांची प्रीती पट्टराणि जन तिजसी म्हणती दुःख हे , भरल्या संसारी !
चव आवडते तर अन्न बनवून खावे की ! त्यासाठी धर्म कशाला हवा ?
मस्त . तिसर्याची एकशिपी पदार्थ आहे तो हाच काय ? काल मी मद्रासात मसाला झिन्गे व तळलेला मासा खाल्ला तेव्हा जागू तैंची लै आठवण आली . साधने बांगडे तळणार कि कालवण ? छ्या मी आज शहाण्यामुलीसारखे वरण भात खाणार होते पण आता जीभ खवळलीये .
तात्पर्य - आपली एखादी वस्तू गेल्याखेरीज शहाणपण येत नाही .
मनात खात्री पटली आता खरच निसर्ग सुखात आम्ही नाहून निघणार ! आता रस्ताही चांगला रुंग , नितळ अन स्वच्छ अन नीट बाक दिलेला झाला . ड्रायव्हिंग करणे सुखाचे वाटू लागले . अन तेव्हढ्यात हा दिसला . . . प्रथम चटकन लक्षात नाही आले . . अन लक्षात आल्यावर आम्ही चकीतच . . . .
मी शनिवारी गेले होते . गर्दी बघून मनात आलं इथे बॉम्बस्फोट झाला तर काय भयंकर होईल ना . . आणि त्याच वेळेला माझ्या पुण्यात खराच बॉम्बस्फोट होत होता . .
ह्या पोलिसांना बाकी कामासाठी पैसे खर्च करता येतात मग मानवी विधी साठी हे असे का , पोलिसाने नजीकच्या समाजसेवी संस्थांकडून पैसे घेऊन विधी करावा . अन्यथा सरकारी दवाखान्यात मृतदेह पडून दयावा .
शंकराचार्याच्या मंदिराप्रमाणेच काश्मीरमधली दुसरी खरीखुरी आख्यायिका म्हणजे हजरतबल दर्गा . शंकराचार्य आणि हजरतबल हे कॉम्बिनेशन मनात पक्के झाले ते ह्रितिक रोशन च्या मिशन काश्मीर मुळे . यात अतिरेकी ही दोन्ही पवित्र स्थळे एकाचवेळी उडवुन हाहाकार माजवण्याच्या प्रयत्नात असतात . प्रत्यक्षात हे इतके सोप्पे आहे असे वाटत नाही कारण दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे .
एक नंबरचा भामटा आहे हा वीरेंद्र सहवाग . हा जर पळाला असता तर आरामशीर १ रन निघाला असता . पण या ( दीड ) शहाण्याने मुद्दामहून सचिनला आउट केले .
आता हा ओव्हरडोस म्हणजे किती हे कुणी नक्की करायचे ? कारण आयमॉल हे शेड्यूल ड्रगमध्ये जरी येत असले तर रस्त्यावरील कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये पेपरमिंटसारखे चटकन मिळते .
नितांत सटीक राय मिलती है आप्की पोस्ट से . रामराम .
फ्रेंच क्रांतीने जगाला स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्त्वाचे मूल्य दिली . या मूल्यांनी केवळ फ्रान्स नव्हे तर जगभरातील अन्य देशांना प्रेरणा दिली . हा इतिहास सांगण्याचे कारण असे की आता फ्रान्समध्ये या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे . देशातील रेडिओ आणि वृत्तवाहिन्यांना ट्विटर आणि फेसबुक हे शब्द वापरण्यावर बंदी घातली आहे . टि्वटर आणि फेसबुक यांच्याशी संबंधित बातम्या असतील तरच हे शब्द वापरावेत असा आदेशच सरकारने काढला आहे .
परवा म्हणजे रवेवार ३१ मे ' ०९ रोजी , गडकरी रंगायतन ठाणे येथे " बांधण " प्रतिष्ठान तर्फे मराठी गज़लांचा सुरेख कार्यक्रम झाला . त्यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री आप्पा ठाकूर यांनी त्यांची एक अप्रतिम गझल सादर केली ती पुढे देत आहे .
हा प्रतिसाद कृपया स्वतंत्र लेख म्हणून उपक्रमावर टाकावा . अधिक चर्चा करणे सोयिस्कर ठरेल असे वाटते .
खरोखरच कोकणातल्या माणसांच अतिशय कष्टाच , साध , सरळ मार्गी जिवन अतिशय सुरेख रंगवलय . उगीचच कुठेही खोचलेली गाणी नाहीत , मुख्य म्हणजे ती खोचलेली गाणी आळवत हिंडणारे , हिरो हिरॉईनच नाहीत . पु . ल म्हणतात तस , स्वतःचे पैसे घालवून दिसणारी दुसर्याची भडक श्रीमंती नाही , लांबलचाक मोटारी नाहित . कोकणातल्या निसर्गाच्या आणि माणसाच्या मनाच्या श्रीमंतीची उधळण मात्र भरपूर आहे .
शिर्याच्या आवाजातील थंड कृरपणा जाणवला तसा अवधूत शहारला .
त्या मटावरील सो कॉल्ड क्रिकेट " जाणकारांचे " रकाने अगदीच महान आहेत . . > > हो , तिथे अतुल परचुरे वगैरे लोक पाहून ( आणि ' क्रिकेट जिंकले ' वगैरे काहीतरी लिखाण पाहून ) ते पान लगेच बंद करून टाकले .
जन्मभरी मी मुकाट काटे झेलत गेलो उधळशील तू , मी गेल्यावर , फुले . . कदाचित . . !
नव्या लोकांच्या ओळखी होतात . नव्या गोष्टी समजतात . इतरांसोबत शेअर कराव्याश्या वाटतात . परंतु लिहायचा कंटाळा येतो . म्हणूनच कौतुक अशासाठी की , ऐकीव माहिती सोप्या भाषेत संकलित करून लेख लिहिण्याचे कष्ट घेतले . पुढच्या भागाची वाट पाहतोय .
त्या दिवशी ट्रॅडिशनल डे आहे व प्रियालीने नउवारी साडी नेसली आहे असे दृष्याची पार्श्वभुमी आहे .
अशी सुविधा गुगल सुध्दा देतं . गुगल मॅप मध्ये सुध्दा अश्या प्रकारे दोन ठिकाणं देऊन त्यांच्यातील रस्त्यांची माहिती आपण घेऊ शकतो . अंतर , वळण आदींची माहिती ते देतं . एवढंच नाही तर नकाशावर एखादा मार्ग बदलता सुध्दा येऊ शकतो .
हे अगदी पटलं बघा . . . पुस्तक वाचायला आवडणारच . . पहीलेच मराठी लेखन म्हणताय तसे वाटत नाहीए . .
लागला माझा लळा या आसवांना फार आहे जाहला नाही बरा जो , हा असा आजार आहे !
डॉ . गायकवाड नावाची एक व्यक्ती मुळ गाव नांदेळ जवल कुठे तरी . मागील १० वर्षापासुन कावळे त्यांचा जातील तिथे गाठुन फार त्रास देतात अशी त्यांची तक्रार होती . या कावळा प्रकरणाचा मागच्या जन्माशी काही संबंध आहे का , हे जाणुन घेण्यासाठी काल ते तिथे आले होते .
नागपूर - & nbsp नागपूर - रायपूर एसटी उलटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी ठार झाल्याची घटना आज ( ता . 28 ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिचोल्याजवळ घडली . नागपूर आगार क्रमांक 2 ची नागपूर - रायपूर एमएच - 31 / 8511 क्रमांकाची बस रायपूरसाठी गणेशपेठेतील मध्यवर्ती बसस्थानकातून दुपारी पावणेदोनला सुटली . दरम्यान , ही बस साकोलीजवळील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा असलेल्या तिचोला या गावाजवळ सायंकाळी सात वाजता उलटली . यात बसमधील पाच प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे . बस नेमकी कशामुळे उलटली , याचे कारण कळू शकले नसून यात नागपुरातील काही प्रवाशांचा समावेश असण्याची शक्यता आहे .
जी एकचे नव्हे एकसरे | दोघां दोपण नाही पुरे | काय नेणो साकारे | स्वरूपे जिये | |
वीज निर्मिती मंडळ पुढच्या पाच सहा वर्षात दरवर्षी किती वीज लागेल ह्याची नोंद वीज महामंडळाला ( सरकारी मंत्री असलेल्या ) देते , तिथे त्यावर उत्पादनाचा खल ( चर्चा ) होते , व कोण , कसे , किती निर्माण करते , करु शकते ह्याप्रमाने टारगेटस वाटले जातात . हा प्लान शॉर्ट व लाँग ( ५ ते १० ) वर्ष असतो . ह्यावरुन राज्यात किती वीज लागणार ह्याचा अंदाज येतो . मागच्या दशकात महाराष्ट्र गुजरातला वीज निर्यात करत होता . पण शरद पवारांनी ह्या अहवालाला कचर्याची पेटी दाखवली . २००५ पासून पुढे किती वीज लागणार आहे , हे मंडळाकडे दिले होते , तेंव्हा महाराष्ट्र २००० मेगावॅट एक्स्ट्रा निर्मिती ( बहुदा आकडा पुढे मागे असू शकतो ) करत होता . पण ते पुरणार नाही असेही अहवालात होते . तेंव्हाच जर योग्य काळजी घेतली असती तर हे चित्र दिसले नसते . वीज निर्माण करु म्हणल्यावर लगेच उद्या होत नाही , त्याची तयारी आधीपासून करावी लागते . त्याला प्रचंड गुंतवणूक लागते . कदाचित २०१२ - १३ नंतर हा त्रास कमी होईल . तेव्हा १५०० ते १८०० मेगावॅटचे तीन कारखाने वीज निर्मान करुन ती मंडळाला देतील .
मात्र सिनेमाच्या पडद्यावरुन दिसलेली संस्कृती आणि समाजाचं प्रत्यक्ष वास्तव या दोन्हींचं बदलत जाणारं रुप किती यथार्थ असू शकतं याचं उदाहरण जर बघायचं असेल तर त्याने हिंदी सिनेमाच्या पडद्यावर साकारत गेलेल्या मुस्लिम संस्कृतीवर आधारीत चित्रपटांच्या वाटचालीचे निरिक्षण करावे . ऐतिहासिक , प्रेमकथांपासून , सामाजिक आणि आता दहशतवादी चित्रणापर्यंत प्रवास करत गेलेली ही संस्कृती . पडद्यावरच्या मुस्लिम संस्कृतीचा प्रवाह प्रत्येक येत्या दशकागणीक झपाट्याने बदलत गेलेला सिनेरसिकांनी पाहिला . समाजाचेच प्रतिबिंब पडद्यावर इतक्या खरेपणाने उमटलेले फार क्वचितवेळा दिसले .
आपण आदर्श नवरा व्हायचं हे खुशालनं लग्नाआधीपासूनच ठरवलं होतं . त्यामुळे लग्नानंतर तो रंगीना सांगेल ते ऎकायचा . तिच्या मनाप्रमाने वागायचा . नाटक म्हणाली तर नाटक , सिनेमा म्हणाली तर सिनेमा . प्रथम नाटक - नंतर सिनेमा - मग पुन्हा नाटक अस रंगीना म्हणाली तर खुशाल प्रत्येक वेळी बदलत्या कार्यक्रमासाठी ' होय ' म्हणायचा . रंगीनाचं मग मोडायचा नाही . लग्नानंतर असे ओळीनं तीन दिवस गेले आणि चौथ्या रात्री रंगीना गळा काढुन जरा मोठमोठ्यानंच मुसमुसायला लागली . खुशाल कासावीस होऊन म्हणाला , " रंगीना , माझं काय चुकलं ते तरी सांग , तू रडू नकोस . " रंगीना आवंढे गिळत म्हणाली , " स्वत : चूक करुन मलाच विचारतोस ? " " मी चुकी केली ? केव्हा ? आणि कोणती ? " " तुझी लग्नापुर्वीची बाहेर कितीतरी भानगड आहे . खरं बोल . मी तुला माफ करीन . सांग . " तुझा गैरसमज झाला आहे . मी तसा नाही . " खुशाल कळवळला . " खोटारडा ! बाहेर काहीतरी भानगड असल्याशिवाय कोणता नवरा आपल्या बायकोच्या एवढ्या कलाकलानं वागेल ! "
CBI ला आणि पब्लिकला कसे वेडे बनवले , कलमाडी मनातल्या मनात हसत असेल . चोर तो चोर आणि वर शिरजोर असाच प्रकार .
६ ) हे चांगले का वाईट ते माहीत नाही , पण काहि काळापासून मी बघतोय , कि लांब पल्ल्यांचे चालक , काही खास प्रकारची गोंगाटी गाणी पसंत करत आहेत . गाड्या चालवताना झोप येऊ नये , एवढीच माफक अपेक्षा असते त्यांची . आणि या प्रकारात , या प्रकारच्या गाण्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय .
7 . महाविद्यालयों , सामुदायिक महाविद्यालयों और विश्वविद्यालयों के बीच क्या अंतर है ?
23 : 45 बजे आलोक द्वारा । 1 छींटाकसी इस लेख के हवाले
म्हणूनच तो कदाचित म्हणत असावा की डिफॉल्ट पब्लिक असायला हवा . .
मग ते आसुरु बदलून असं करावं का , ' लेखकाने आपल्या पत्नीच्या जिला त्याने जवळिकीने ' आमची ही ' असे म्हटले , तिच्या पाककौशल्याचे विशेषपणे ' थालिपीठ ' नावाच्या पदार्थाचे तोंडभरून कौतुक ' ते खमंग होतं ' असं म्हणून केले . '
आता उदाहरणार्थ मला एक वेब पेज माहीत आहे . हे पान तुमच्या स्क्रीनवर अवतरू लागलं की तुम्हाला जे दृश्य दिसतं त्याने तुमच्या गालावरची खळी हलते . तुमचा शीणलेला मेंदू मनापासून हंसू लागतो . हे कसं घडतं ? कोणताही विनोद नाही . शब्द नाहीत . कोणाचाही चेहेरा नाही . कसलही कार्टून नाही . तरी पण तुम्ही हंसता , गंमत वाटते म्हणून सुखावता . असं काय घडतं ? ते पान अवतरताच तुमच्या स्क्रीनवर सर्वात वरच्या डावीकडील कोपऱ्यातून शे दीडशे माणसं धावत येतात . ह्या माणसांना चेहेरे नाहीत . नुसत्या सावलीवजा चिमुकल्या नग्न आकृत्या . जिवंत माणसांच्या . ही माणसं तुमच्या स्क्रीनवर धावत येऊन काय करतात ? भरपूर प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे ते आपापल्या जागी जाऊन गोल करतात . काही जण त्या गोलात थांबतात आणि घड्याळाचे काटे होतात . काही जण मिळून तास काटा बनवतात . काही मिनिट आणि काही सेकंद काटा असल्याने धावत राहतात . हो आणि ते असं बनलेलं माणसांचं घड्याळ वेळ मात्र बरोबर दाखवतं . तुम्ही त्या घड्याळाकडे पहात राहिलात तर सेकंद काटा तुमच्यासमोर फिरत राहतो . एक मिनिट संपून साठ सेकंदांची पळापळीची राऊंड संपली की आतली माणसं गॅसचे रंगबिरंगी फुगे सोडून एक मिनिट गेल्याचा आनंद सुद्धा व्यक्त करतात . असं हे घड्याळ काही क्षण पाहिलं आणि एक दोनदा ते रंगीत फुगे सुटून आभाळात निघून गेले की आपण सुखावतो , आणि आपल्या पुढल्या कामाला लागतो . बघा प्रयोग करून . . ते वेब पेज , आय मीन ती लिंक हवीय ना , ही घ्याः http : / / lovedbdb . com / nudemenClock / index2 . html
अनपेक्षित काहीतरी कलाटणी मिळणार असं वाटतय आता , पुढचा भाग लौकर टाका .
या डायरीत लिहिलेले किस्से खरे आहेत का ? माझी मनोमनी इच्छा आहे की ते खरे नसावेत . पण अशा प्रकारचे अनेक किस्से मी माझ्या व्यवसायबंधुंकडुन अन काही वरिष्ठांकडुन पण ऐकले आहेत . प्रत्येकवेळी या किश्श्यांसंदर्भात मी व्यवसायात कार्यरत असलेल्या लोकांची नावे ऐकली आहेत अन ते खरे असल्याबद्दलचे निर्वाळेसुद्धा . काही किस्से तर मी स्वतः अनुभवलेले , पाहीलेले आहेत .
तुमची लेखनशैली छानच आहे . ही कथा तर फारच अप्रतिम उतरलीये .
सूर्यनमस्कार ही विविध योगासनांनी गुंफलेली एक शृंखला आहे . त्यामधील प्रत्येक अवस्थेला विशिष्ट योगासनाचे नाव आहे .
\ - ' शेजारी ' एक Challenge होतं . मी १९९८ पासून नाटक केलं नाही . मुम्बई पुणे मुम्बई पुणे प्रवास करणं मला जमेना . बाकी बहुतेक सगळे मुम्बईचे आणि मी एकटा पुण्याचा . त्यामुळे प्रवासाचं Tension . पण मग विचार केला की आपण किती दिवस घाबरून बसायचं ? कारण हत्यार जसं वापरलं नाही तर गंजून जातं तसं काहीसं कलेचं आहे . हे नाटक आलं , आणि त्यात दोनच पात्रं होती . कुठेतरी माझ्या अभिनयाला challenge होतं . म्हणून मग तालमी सुरू केल्या , आणि नाटक उभं राहिलं . मला त्यात एक Confidence आला , आणि आता मी कोणतही नाटक करू शकेन असं वाटायला लागलंय . डॉ . लागूनी ' लमाण ' मध्ये म्हटल्याप्रमाणे वाजवणारा ही तूच आहेस , आणि वाद्य ही तूच आहेस . त्यामुळे हे वाद्य मीच वाजवायचं असं ठरवलंय . दुसरी एक गोष्ट त्यानी त्यात म्हटलीय , की नाटकाला एक विशिष्ठ पातळी असायलाच हवी . त्यापेक्षा चांगला प्रयोग झाला तर चांगलीच गोष्ट आहे , पण प्रयोग त्या पातळीच्या खालच्या दर्जाचा होता कमा नये . मी यावर विचार करतोय . नाटक , सिनेमाच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला Switch on Switch off होता आलं पाहिजे . उद्या नाटक आहे म्हटल्यावर आज पासून Tension , मग त्यामुळे होणारा त्रास असं करून चालत नाही . नाटकाच्या आधी किंवा कॅमेरा सुरू होईपर्यंत , अगदी Relaxed रहावं , आणि एकदा काम सुरू झलं मी मनापासून करावं , आणि पुन्हा Relax होता आलं पाहिजे . ' श्वास ' चा बाल कलाकार ' अश्विन चितळे ' त्याला हे जमतं तर मला का जमू नये ? मी आता मला हे शिकवतोय . आपण खरं तर एका प्रयोगासाठी तीन तीन महिने तालीम करतो , कष्ट घेतो , तेव्हा प्रयोग हा तर ठणठणीत झालाच पाहिजे . मग त्या प्रयोगाच्याच Tension मुळे तो बिघडून काय फायदा ?
पल्ली : सुंदर लिहीलयस . . . जियो ! ! ! वैभव जोशींच पण हार्दीक अभिनंदन . . . . . पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ! ! ! ! अन एक मागणी : वैशाली अफाटच गातात पण पुढच्या अल्बमला त्यांचेबरोबर एक पुरुष गायकही असावा . . .
गेल्या 50 वर्षातील माहिती माध्यमांचा आढावा घेतल्यास मुद्रित स्वरूपाला अवकळा येत आहे हे नाकारता येत नाही . साक्षरतेचे स्वरूप समजून
आता मला सांगा राजचे आंदोलन कितीतरी नंतर चालू झाले पण मराठी साहित्यीक लोकांना देखील हा प्रॉब्लेम आधीच कळला मग राज्यकर्त्यांना का नाही ? ओ हो , त्यांनी मतासाठी दुर्लक्ष केले . ही बाब माझ्या ध्यान्यातच येत नाही . काय की पिंड कार्यकर्त्याचा आहे ना . पार थोरल्या साहेबांपासुन पक्षी ( यशवंतराव ) धाकट्या पर्यंत ( पक्षी विलासराव , शरदराव , अनेक रा ) हा मुद्दा चालूच आहे . मग इथे न्याय नको का मिळायला . आम्ही कष्टाने मिळवू ते तुम्ही पायदळी तूडवानार हा कुठला न्याय ?
१ . जय जय जय श्री गणेश - श्री . रघुनंदन पणशीकर २ . जय देवा गणेशा नमो - श्री . राहुल देशपांडे ३ . गजानन करी नर्तन - कु . प्रीति ताम्हनकर ४ . आरती गणनायका - सौ . माधुरी करमरकर ५ . नमन तुजसी श्री गौरीसुता - श्री . रघुनंदन पणशीकर ६ . आज हो गणपती आले दारी - राहुल देशपांडे , माधुरी करमरकर ७ . प्रथम नमन तुजसी - श्री . राहुल देशपांडे ८ . एकदंत भालचंद्र - श्री . रघुनंदन पणशीकर ९ . जय हेरंब - श्री . राहुल देशपांडे
पूर्वीच्या काळी थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्र्वर सोलापुरात होऊन गेले . सिद्धारामेश्र्वर यांनी सोलापूरला अडुसष्ट ( ६८ ) शिवलिंगांची स्थापना करून येथील धार्मिक माहात्म्य वाढवले . आपल्या शिष्यांसह एका सुंदर तळ्याची निर्मिती केली . याच तळ्याच्या मध्यभागी शिवमंदिर आहे व येथेच सिद्धरामेश्र्वर यांची शिवयोग समाधी आहे . तळ्याच्या मध्यभागी हे शिवमंदिर असल्याने देशातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे .
काही कारणाने जुने धागे उचकताना येथे पोहोचलो तेव्हा एक मुद्दा नव्या प्रकारे सुचवावासा वाटला :
एकत्र प्रयत्न करायला माझी तयारी आहे . मी आहे साथ द्यायला बाकि कोणीही काही म्हणो . कदाचित आणखी सहकारी पण मिळतील .
अतुल : मृत्यू हा काही लोकांचा झाला हे खरे पण ही समस्या खूप मोठी आहे . त्यामुळे सांत्वन हे सगळ्या देशाचं आहे . आणि याला मुळात आपणच जबाबदार आहोत . याचं कारण शोधणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल , त्या लोकांना अस मला वाटतं .
सर्वसाधारणपणे असे म्हणता येइल की वेब बेस्ड सिस्टीम्स ह्या बऱ्यापैकी अद्ययावत असल्याने त्यांनी युनिकोड अनुरुपतेत बऱ्यापैकी बाजी मारली आहे . मात्र अशी Softwares ज्यांना Internationalization करुन कोणताच जास्त आर्थिक फायदा नाही त्यांनी युनिकोडशी अनुरुपता करण्याचे टाळले आहे किंवा तो त्यांचा प्राधान्यक्रम नाही . एखादा प्रोग्रॅम युनिकोड अनुरुप करणे ही साधीसुधी गोष्ट नाहीए , त्यासाठी आमूलाग्र बदल आवश्यक असतो , इतका की कधी कधी त्यापेक्षा तो पुनर्निर्मित करणे सोपे पडावे . ह्याविषयी पुन्हा केव्हातरी .
ते कसे भुंकून गेले आज येथे हेच ते होते करूणा भाकणारे
विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवे प्रश्नही उभे रहात आहेत जे ५०० वर्षांपूर्वी नव्हते . क्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर ? इच्छामरणाचे काय ? गर्भपात ? स्टेम सेल रिसर्च ? चंद्रावर वसाहत केली तर ( ओरबाडण्याचा ) हक्क कुणाचा ? या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत . ती कुठे शोधणार ?
पियुषच्या जागी रोहित शर्माला संधी द्यायला हवी होती .
कणकवली - बिगरमोसमी पावसाने आता काढता पाय घेतल्याने शिल्लक राहिलेली भातशेतीची कामे उरकत आली आहे . परंतु , पावसामुळे कापून ठेवलेल्या वैरणीचे मोठे नुकसान झाले आहे . यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बळिराजाला बसला आहे . खरीप हंगामातील भातशेती हातातोंडाशी आली असतानाच मुसळधार पावसाचा कहर झाला . त्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले . सलग आठ दिवस पावसाची रिपरिप सुरू होती . त्यामुळे गुरांच्या चाऱ्यासाठी गोळा केलेले गवतही कुजून गेले होते . शिल्लक राहिलेल्या भातशेतीत पाणी साचल्याने कामगत लांबली . गेल्या चार दिवसांपासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याने शेतकरी राहिलेले भातरोपे कापणी करत आहे . गुरांसाठी राखून ठेवलेले वैरण पावसात भिजल्याने यंदा 40 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे . कुजलेले वैरण जाळून टाकावे लागणार आहे . या वैरणाचा वापर झाल्यास गुरांना बुरशीसारख्या रोगाला सामोरे जावे लागणार आहे . कापणीनंतरचे फुटवे धोकादायक भातकापणी नंतर मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतशिवारात फुटवे आले आहेत . या हिरव्यागार फुटव्यांना जनावरे आकर्षित होऊन ते खात आहेत . त्यामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात रोगराई सुरू झाल्याची चर्चा आहे . बिडवाडीत या रोगाच्या लागणीमुळे 14 जनावरे आजारी पडली आहेत . त्यामुळे जनावरांना मोकाट सोडणे शेतकऱ्यांनी टाळावे , असे आवाहन करण्यात आले आहे .
हिंदू लोक आयुर्वेदाच्या नावाला ( धन्वंतरीकडून आले आहे ना ! धन्वंतरी मानत नाही ते हिंदू कसे ? ३३ करोड हिशोब नको भरायला का ? ) भुलतात एवढाच काय तो संबंध .
एकूण मैत्रिणींपैकी १० % पी . एच् . डी ( पोस्ट डॉक , २ द्विपद्व्युत्तर डिग्री प्राप्त केलेल्या ) आहेत . पदवीधर आणि द्विपदवीधर प्रतिसादाचे प्रमाण जवळजवळ सारखेच म्हणता येईल असे आहे . २ % स्त्रिया ( एकूण ३ ) पदवीपूर्व शिक्षण घेतलेल्या असून त्यापैकी एक जण अभारतीय आहे .
परंतु नवीन नियमांप्रमाणेसुद्धा काही अपवादात्मक परिस्थितींत भारतीय सामान्य पासपोर्टधारकास इंग्लंडमध्ये केवळ विमानबदलीसाठी ( २४ तासांहून अधिक काळ ब्रिटनच्या हद्दीत राहणार नसल्यास आणि विमानबदलीबरोबरच विमानतळबदलीचीही आवश्यकता नसल्यास , थोडक्यात विमानतळातून बाहेर पडणार नसल्यास ) ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता नाही असे कळते . अशा भारतीय पासपोर्टधारकास अमेरिका , कॅनडा , ऑस्ट्रेलिया अथवा न्यूझीलंड यांपैकी कोणत्याही देशाचा व्हिसा ( पर्यटक व्हिसासह ) किंवा स्थायी रहिवासपरवाना ( उदा . अमेरिकेचे ग्रीनकार्ड * ) उपलब्ध असल्यास , केवळ अशा देशांकडे किंवा अशा देशांकडून इतर देशांकडे ब्रिटनमार्गे होणार्या प्रवासांत अशा ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता अजूनही नाही .
" मी इतकी जातिवंत खवय्यी आहे की एखादा पदार्थ बनवला की त्याचा फोटोच काढायला विसरते . खायचीच घाई भारी "
पुणे - मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पाऊस पडल्याने पेरण्यांना वेग आला आहे . 47 लाख 74 हजार हेक्टर क्षेत्रावर ( 36 टक्के ) पेरण्या झाल्या आहेत . मात्र , खानदेश व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरण्यांना अद्यापही वेग आलेला नाही . 104 तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत साठ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याने त्या परिसरात पेरण्यांना वेग आलेला नाही . त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा समावेश आहे . गेल्या वर्षी 12 जुलैपर्यंत राज्यातील 78 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या . कोकणामध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाली असून , 74 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला . यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील सरासरी पावसाच्या तुलनेत 86 . 9 टक्के पाऊस झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली . विदर्भामध्ये चांगल्या पेरण्या झाल्या आहेत . राज्यात सर्वाधिक पेरण्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये झाल्या आहेत . या विभागात 19 . 34 लाख हेक्टर ( 61 टक्के ) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत . त्यामध्ये कापसाचे क्षेत्र सात लाख 68 हजार हेक्टर आहे . नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये 56 टक्के पेरण्या झाल्या आहेत .
मला वाटत यांना काळातच नाही मुद्दा काय आहे उगीचच वेड्यागत बर्गाळत आहेत . अरे बाबानो महाराष्ट्राचे प्रश्न खूप मोठे बनत चालले आहेत ३० - ४० % जनता आणखी मुल गोष्टीपासून दूर आहेत त्या साठी मराठीच्या विकासाचा मुद्दा आहे आणि तो रास्त आहे . मुंबई हि फक्त महाराष्ट्राची राजधानी आहे व नंतर देशाची आर्थिक राजधानी . . . . या राजधानीत बरेच लोक मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी येतात पण बरीच महाराष्ट्रायीन जनता जाऊ शकत नाही व मुंबईचा उपयोग महाराष्ट्र सुधारण्याकरिता होऊ द्यात . . . लोकांची दिशाभूल करू नका . अर्थातच गरिबी दूर करा .
असो , सत्य साई बद्दल आपुलकी दर्शवत नाही आहे इथे .
लुफ्थांसा , एअर फ्रांस पुष्कळ बर्या . अमेरिकेत फिरताना मात्र खरोखर गेटपाशी मिळतो स्ट्रोलर ! ओर्लँडोच्या एअरपोर्टवर तर प्रत्येक फ्लाइटबरोबर अर्धा डझन तरी स्ट्रोलर असतात पण व्यवस्थित गेटपाशीच परत मिळतात .
' घड्याळ हे माणसाने वेळ मोजण्यासाठी तयार केलेलं यंत्र आहे . जगन्नियंता हाताला घड्याळ बांधत नाही . सकाळी ९ वाजून पंधरा मिनिटांनी पॄथ्वी निर्माण करीन . दुपारच्या जेवणानंतर हलकेच वामकुक्षी आटपून साधारण ५ च्या सुमारास माणूसाला जन्म देईन असं ब्रम्हदेवाने ठरवलं नव्हतं . ' हे मी बायकोला लक्षवेळा ऐकवूनही ती त्यातून बोध घेत नाही . इतक्या स्ट्राँग अर्ग्युमेंटवर ती ' तू ब्रम्हदेव नाहीस ' ह्या एका वाक्यात बोळा फिरवते .
तसंही अमेरिकेतील दंतवैद्यांच्या फिया ( हे फीचे अनेकवचन ; - ) ) ऐकल्या की दातांऐवजी डोळे पांढरे होतात . मध्यंतरी असं ऐकलं होतं की एका ट्रॅवल एजन्सीने भारत ट्रीप आयोजीत करण्याचे ठरवले आहे . यात भारत दर्शनाबरोबर योग्य दरात प्रवाश्यांचे दंतकर्मही भारतात केले जाईल .
( धिरडं खात ) नारद : कुठे आहेत तुमचे हे ?
ब्राह्मण सभा आणि श्रीशिवप्रतिष्ठान यांच्या वतीने पुरुषोत्तम खेडेकर यांना सांगली जिल्हाबंदी
खोडावर लिहील्या ओळी जाताना गहिवरताना वार्यात मग्न सुकलेली तृणपाती ही मानत नाही > > हे आवडले .
या भागातसुध्दा ज्यांची कारकिर्द २ - ५ चित्रपटांच्या पुढे गेली नाही अश्या काही संगीत दिग्दर्शकांचा आढावा घेणार आहे .
पापड करतानाच्या आठवणी बर्याच जणींनीं त्या लेखात आधीच लिहील्या आहेत तशाच माझ्याही आठवणी . . पापडांपेक्षा त्या लाट्याच इतक्या चविष्ट लागतात ती मजा आता पैसे देऊन लाट्या विकत घेतल्या तर येईल का हा प्रश्न पडतो . . आमचे शेजारी मारवाडी होते त्यामुळे त्यांच्याकडे तर फार मोठं प्रस्थ असायचं पापडांचं . . रोजच्या चहाबरोबर पापड भाजून खायचे ते लोक . . त्यामुळे त्यांच्याकडे ही गर्दी असायची पापड करायच्या दिवशी ! मग थोडे पापड लाटून झाले , बर्याचशा लाट्या " लाटून " झाल्या की मग बच्चेकंपनी आपापल्या खेळांत मश्गूल व्हायची . .
न्यायमूर्ति अल्तमस कबीर और साइरस जोसफ की पीठ ने आरोपियों की इस याचिका को खारिज कर दिया कि 2002 के गोधरा नरसंहार के बाद सांप्रदायिक रूप से संवेदनशील इस भाजपा शासित राज्य में स्वतंत्र और निष्पक्ष सुनवाई नहीं हो सकती ।
आम्ही गिरगावातून , मुंबईतून , पनवेलमधून , नागपुरातून , औरंगाबादहून , चेन्नईहून , टिंबक्टूहून पुण्यात आलो रहायला म्हणजे माझा त्रास केवढा मोठा असेल बघा . असं म्हणायचं जणू हे स्वर्गातच रहात होते आणि आता नरकात आलेत . लग्गेच नरक सोडून आपल्या स्वर्गात जा तेवढंच आमचं पुणं चांगलं राहील हे सांगावसं वाटतं . > > >
अमित डिंगरे महाशय , प्रश्न विचारत आहात , तुह्मी कोणत्या जगात आणि युगात राहता आहात ? उत्तर शोधण्यासाठी थोडे कष्ट घ्या ! नेट वर शोध घ्या , वेळ देऊन , उघड्या डोळ्याने , शुद्ध बुद्धीने , पूर्वग्रह मनात न ठेवता जास्तीत जास्त माहिती वाचा , मनन करा , चिंतन करा ; तुम्हाला उत्तरे मिळतील . ' बाबांनी देशासाठी काय करायचे ठेवले ' असा प्रश्न पडेल तुम्हाला !
दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी , ट्रीपच्या शेवटच्या दिवशी सकाळी उठून तयार होवून आम्ही कोडाई कनाल बघायला निघालो . खरोखर ते अतिशय सुरेख ठिकाण आहे . उटीपेक्षा जरा कमी व्यवसायीकरण झालेले आहे . पूर्ण तमिळनाडूमध्ये जेथे हिंदीही ऐकायला मिळत नाही तेथे एका खानावळीत चक्क मराठी गाणी ऐकून सुखद धक्का बसला . दुपारपर्यंत फिराफीर करून आम्ही ट्रॅव्हल एजंटच्या कोडाईच्या ऑफिसात पोहोचलो . बंगलोरचे परतीचे तिकीट आम्हाला तेथूनच घ्यायचे होते . ४ दिवसांच्या इतक्या अनुभवांनंतर आम्ही सर्वच घरी परतण्यास अतिशय डेस्पेरेट झालो होतो . परंतु ऑफिसातला माणूस म्हणायला लागला की ति़किटाचे पैसे त्याल मिळालेच नाहीत . त्यामुळे ति़किट हवे असल्यास पैसे देऊन खरेदी करा . इथे माझा आणि मैत्रिणीचा पेशंस संपला आणि अतिशय संतापात त्या माणसाला आम्ही पोलिसात जातो अशी धमकी देऊन आम्ही दोघीच तेथून निघालो . थोडं जवळपास फिरून डोकं शांत झाल्यावर आम्ही परत आलो तर आधीच काढलेले ति़किट त्या माणसाने मैत्रिणीच्या नवर्याला दिले होते .
अल्पमती ध्येयहीन ? कसं व्हायचं ! ! तुम्हलातरी एखादी गर्लफ्रेंड आहे का नाही ?
माझं उत्तर रिकामटेकडा यांच्यापेक्षा वेगळं आहे . माझं स्टॅटिस्टिकल स्वरूपाचं आहे . माझ्या बकऱ्याची व त्यांच्या बकऱ्याची स्ट्रॅटेजी वेगवेगळी आहे . त्यामुळे माझ्या उत्तरात १० बकरे असतील तरी ते पुढच्या नऊपैकी खात्रीलायकरीत्या फक्त ५ जणांना सोडवू शकतात . चारात एक बकरा ठेवला ( माझ्या पद्धतीने ) तर ७५ पेक्षा अधिक सुटतील असं वाटलं होतं . पण
" शिंदे , ते रानडे आहेत का बघा घरात . "
पुढच्या चेरी - बहार मोसमाच्या तोंडावर त्या माणसाने बर्याच खटपटीनंतर कशीबशी एक अप्रतिम मुतारी बांधून काढली . एका पुजार्याकडून टांग शैलीतल्या रेखीव अक्षरांनी त्याने एक पाटी रंगवून घेतली . ' सार्वजनिक शौचालय - दर ८ मॉन ' . राजधानीतल्या स्त्रिया येऊन नुसत्या आशाळभूतपणे त्या मुतारीकडे बघतच राहिल्या . एवढी सुंदर मुतारी वापरायची कशी असा त्यांना प्रश्न पडला . त्या माणसाची बायको जमिनीवर आदळआपट करायला लागली . " तरी मी सांगत होते , या भानगडीत पडू नका . एवढा सगळा पैका ओतलात त्याच्यात आणि आलं काय हातात ? " " एवढं आकांडतांडव करायला काय झालं तुला ? उद्या बघ तू . मी बाहेर जाऊन जाहिरात करायचा अवकाश , की लागलीच माणसांची रांग लागेल मुंग्यासारखी . उद्या तूही लवकर उठून मला खाणं बांधून दे . मी जाऊन फेर्या घातल्या की गावच्या जत्रेला जमावेत तसे लोक जमतील बघ . " एवढं बोलून तो गप्प झाला . पण दुसर्या दिवशी नेहमीपेक्षा तो थोडा उशिरा , जवळजवळ आठ वाजता उठला , त्याने किमोनो कसला आणि गळ्याभोवती खाण्याचा डबा लटकवला . बायकोकडे हसून बघताना त्याची नजर खिन्न होती . " बयाबाई , तुला वाटतंय मी स्वप्नात वावरतोय , खुळचटपणा करतोय . पण आज बघशील तू . एकदा का मी फेर्या घातल्या की त्यांची रीघ लागेल रीघ . जर बादल्या भरून चालल्या तर बाहेर ' बंद ' ची पाटी लाव आणि शेजारच्या जिरोहेईला एक दोन - चार पाट्या टाकून यायला सांग . "
रंग दूगी उन्हें मैं लिपट के , अब के होली मैं खेलूंगी डटके
भारत जागतीक महासत्ता होण्याचे स्वप्न एकीकडे बघत असताना निवडणूक आयोग आणि न्याययंत्रणा या संस्था डळमळीत होऊ लागल्या आहेत , याची भिती वाटत आहे . सगळे वातवरण गोंधळाचे आहे . या सर्व अंधूक आणि धूसर वातावरणात बिचारा मतदार स्वतःचे मत हरवून बसला आहे .
वॉशिंग्टन , ३ मे ( वृत्तसंस्था ) - अल् - कायदाचा प्रमुख ओसामाबिन - लादेन याला ठार केल्यानंतर अमेरिकेने तिचा पाकमधील दूतावास आणि कराची , पेशावर अन् लाहोर या शहरांतील वाणिज्य दूतावास
ह्या नव्या लेखात पूर्वी श्री . विनायक सर ह्यांनी ' फलज्योतिषचिकित्सकांसाठी काही प्रश्न ' असा प्रतिसाद पाठविला तेंव्हा प्रस्तुत लेखकाने विषयांतराचा धोका वाटतो असे सांगून त्याचे उत्तर प्रलंबित ठेवले . परंतु मी लिहिलेल्या प्रतिसादात उपस्थित केलेल्या काही साध्या सरळ अशा प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देण्यामध्ये स्वसोयिस्कररित्या स्वारस्य न दर्शविता त्यांनी श्री . पर्स्पेक्टीव सर ह्यांच्या प्रतिसादास उत्तर म्हणून ' महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार ' असा एक नवा लेख लिहून स्वतः विषयांतर केले आहे असे एक निरिक्षण मी येथे नोंदवू इच्छितो .
1959 मधे अशा दोन घटना घडल्या की नेहरूंना आपला चीनबद्दलचा दृष्टीकोन चुकीचा आहे असे वाटू लागले . यातली प्रथम घटना म्हणजे तिबेट मधे झालेला उठाव व दलाई लामांनी भारतात घेतलेला आश्रय . या घटनेनंतर भारत सरकारचे अधिकारी भारताने चीनबद्दल घेतलेल्या कमकुवत धोरणाबद्दल व त्यामुळे भविष्यात येणारे प्रश्न यावर उघडपणे शंका व्यक्त करू लागले होते . व भारताने सीमांच्या संरक्षणासाठी जास्त कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त करू लागले होते . भारताचा एकूण सूर नरमाईचा राहिलेला नाही हे बघितल्याबरोबर चीनने सीमेवरच्या आपल्या सर्व ठाण्यांच्यावर सैनिक तुकड्या आणणे , रणगाडे व तोफखाने हलवणे , रस्त्यांचे जाळे व जलद रसद पुरवता यावी या दृष्टीने इतर पावले उचलून स्वत : ची स्थिती पूर्ण मजबूत केली होती . सीमेवरील भारताच्या बाजूला मात्र अजून सीमांचे रक्षण पोलिस दलेच करत होती . रस्ते वगैरे बांधलेले नसल्याने रसद पुरवण्याचे कार्य मुख्यत्वे खेचरांच्या मार्फतच होत होते .
धमाल ! हे डेट Date मधलं आहे की Debt मधलं ते स्पष्ट होतय अगदी .
> > आणि भो . आ . क . फ ! आधी मला वाटल की जोरदार शिव्या दिल्या आहेत
सकाळमधे अनेक दिवस ब्यारीकेडस ला " ब्यारीगेट " म्हणायची प्रथा होती .
कोणतेही मत व्यक्त करतांना माणसाच्या मनात एक ठराविक पूर्वग्रह असतो . अनिल अवचटांची बरीचशी पुस्तके वाचली आहेत . त्यांनी विविध विषय हाताळले आहेत . लेखन , चित्रकला , शिल्पकला , ओरीगामी आणी मुख्य म्हणजे माणूस वाचणे अशा कितीतरी कला ह्या एकाच माणसाकडे बघायला मिळतात . न आवडण्याचा प्रश्न येतो कुठे ! असो . . . . . !
माळी समाज आणि मराठा समाज दोघानाही आरक्षण असावे . . हे चालत नाही का तुम्हाला . . ? ? उगाच माळी समाजाला नको . . मराठ्यांना नको . . . हे वाद घालत बसण्यात काय अर्थ . . ! ! मुळात मराठा आरक्षणाला ओ . बी . सी . समाजाचा विरोध नाही . . त्यामुळे उगाच वाद घालत बसू नये . .
आक्षेप १ : धागा भरकटत जातो म्हणजे काय ? ही काय लाइव्ह चर्चा आहे का की एखाद्यानी माइक हस्तगत केला आणि इतरांना बोलायला चान्स दिला नाही ? अरे हा बुलेटिन बोर्ड / फोरम आहे . इथे एकाच वेळेला अनेक जण वेगवेगळे प्रतिसाद मांडू शकतात . ज्याला ज्याच्यात इंट्रेस्ट वाटतो त्याने त्या त्या विषयावर आपले मत प्रदर्शित करावे . जर ७० % लोकांना वेगळ्या विषयावर बोलावे असे वाटत असेल तर त्यांना ते बोलू द्यावे . ज्यांना मूळ विषयाशी संबंधित बोलायच आहे ते त्या विषयावर बोलतील . हा का ना का ?
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला ? - चालते व्हा ! !
बदली बदली दुनिया है मेरी जादू है ये क्या तेरे नैनन का
आंदण दिधले अपार ॥ दोन लक्ष वाजी अयुत कुंजर ॥ दास दासी भांडार ॥ भरूनि द्रव्य दिधले ॥ ९१ ॥
श्याम आला होता . हातात एम . एससी , बी . एड , पी . एच . डी अशा पदव्यांची पुंगळी घेऊन माझ्या शाळेत नोकरी मागायला . म्हटले जागा निघेल तेव्हा रितसर अर्ज कर . सध्या शाळेचे बांधकाम सूरू आहे . खुप खर्चिक काम आहे ते . त्या कामाला निधी लागतो . शाळेतील मुले ही देशाचे भविष्य आहेत . त्यांच्यासाठी सुखसोई उपलब्ध करून देणे माझे परमकर्तव्य आहे त्यासाठी निधी लागतोच . त्याविषयी तू माझ्या पी . ए सोबत बोलून घे . काम कसे रितसर , कायदेशीर व्हायला नको का ?
श्री श्री रविशंकरजी , प . पू . सत्यसाईबाबा , प . पू . आसारामजीबापू , प . पू . माता अमृतानंदमयी , महर्षी महेश योगी आदींच्या संपत्तीवरून जनमत प्रक्षुब्ध बनवण्याचा प्रयत्न !
' ग बाई मला इष्काची इंगळी डसली ' या गाण्याचा दुवा मी जालावर शोधतो आहे , पण मला अद्याप मिळालेला नाही . कुणाला मिळाल्यास त्याने / तिने येथे तो अवश्य द्यावा .
कालांतराने एकदा बालकृष्णन स्वत : च्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांच्या बोटातून अंगठी गळून बाजूच्या डस्टबीनमध्ये पडली . रात्री घरी गेल्यावर हे त्यांच्या लक्षात आले . सकाळी लवकर उठून ते ऑफीसमध्ये आले . तर सगळे ऑफीस स्वच्छ झालेले होते . मात्र त्यांचे डस्टबीन तसेच होते . साफ न केलेले . . . आणि त्यात त्यांना ती अंगठी सापडली . नंतर ही गोष्ट बालकृष्णन् यांनीच मला सांगितली .
" गेले दोन आठवडे या विषयावर दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याने पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता या अश्लील प्रकाराला प्रतिबंध बसण्यासाठी पावले उचलली आहेत . " अशा कर्तव्यदक्ष पोलिसांचा मला सार्थ अभिमान वाटतो .
वसंतरावांनी वर दिलेले वाक्य हे कर्स्टनमास्तरांचे नाही हे स्वतः मास्तरांनी स्पष्ट केले आहे . त्यामुळे हे वाक्य खुद्द मास्तरांनी म्हटले आहे असे म्हणायला वाव नाही असे मला वाटते .
मित्रहो . . परागने विंबल्डन निमित्ताने जो आपल्या आवडीच्या टेनिस प्लेयर्सच्या नावांचा धागा पुनरज्जिवीत केला आहे तो पाहुन मलाही माझ्या ब्रेकफास्ट अॅट विंबल्डन या सदराची आठ्वण झाली . . .
बाकी त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही . पण विविध प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात . तेव्हा स्त्रीतत्त्वाची / सुफलनाची संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल नाही . शिवाय गुजरात , राजस्थान , माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात . बैल कदाचित पुरुषतत्त्वाशी , शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा . इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली . ही निश्चितच कुठल्यातरी धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून गेला आहे . याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग एका वन्य प्राण्याचा ( बहुदा बिबळ्या ) अशीही एक आकृती आढळते . याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे . अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे . तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत . आणी त्यात जळालेली गाई - बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत .
स्मिथच्या कारकिर्दीविषयी पॉंटिंगही आशावादी दिसून आला . तो म्हणाला , ' ' त्याने आतापर्यंत चांगलीच कामगिरी केली आहे . त्याच्या खेळाने प्रत्येकजण प्रभावित झाला आहे . गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास सध्या , तो शिकत आहे . पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाल्यास त्याला चांगला अनुभव मिळेल . ' ' ऑस्ट्रेलिया संघाच्या रचनेविषयी बोलताना पॉंटिंगने भारत दौऱ्यासाठी वेगळाच संघ निवडण्याचे सूतोवाच केले . तो म्हणाला , ' ' भारतात खेळणे आणि अन्य देशांत खेळणे यात मोठा फरक असतो . भारतातील संथ आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांचा अधिक वापर करता येत नाही . त्यामुळे भारतात जाताना आम्हाला वेगळाच संघ निवडावा लागेल . भारत दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना किमान ' शेफील्ड शील्ड ' स्पर्धेतील दोन सामने तरी खेळायला मिळतील , त्यामुळे खेळाडूंची गुणवत्ता पारखण्यासाठी ही चांगली संधी असेल आणि खेळाडूंनाही चांगला सराव मिळेल , असे मतही त्याने मांडले .
द्वारकेचा राणा पांडवाघरी असतो , कौरवाघरी नाही , हे माऊलींनी परोपरी सांगूनसुध्दा कितीजण सतप्रवृत्त पांडव होण्याचा प्रयत्न करतात ? बहुतेक जणांत कौरवच जोपासलेला असतो .
चैत्रपालवी - पाडवा अंक २६ मार्च २००९ ( 695Kb )
बाकी skiing इतकेही धोकादायक नाहीये . नवशिक्यांच्या trail वर तर फारच कमी शक्यता असते मोडण्याची . मी देखील ह्या हिवाळ्यात प्रथमच skiing करायला गेलो होतो . बर्यापैकी धडपडलो पण प्रचंड धमाल आली . आणि कुठेही मोडलो नाही . ( नंतर पार्श्वभाग दुखत असल्याने पूर्ण विकेंड झोपून काढला तो भाग अलाहिदा ) .
कालच्या अपूर्ण राहिलेल्या कर्यक्रमाच्या अखेरीस , ही प्रणाली आणि एक स्पर्धक ५००० डॉलरची रक्कम मिळवून आघाडीवर होते . तर दुसरा स्पर्धक किंचित मागे होता . १६ तारखेला अंतीम विजेता ठरवला जाईल .
दुर्दैवाने ज्यांना आज आपण " प्रतिष्ठित वा वजनदार साहित्यिक " समजतो तेदेखील आयुष्यात एकदा ते " अध्यक्षपद " आपणास मिळावे अशी कामना करीत असतातच आणि मूकपणे " क्रियेटर्स् " च्या हालचालीना पाठिंबा देत असतात .
तांत्रिक अधिकारी - सुरक्षा , तांत्रिक अधिकारी - केमिकल , सब ऑफिसर , लिडिंग फायरमन , फायरमन , चालक - नि - ऑपरेटर , टेक्निशियन
हो हवा तो परिणाम झाल्याचा अनुभव आहे . घरातील लोकांचे मागासलेपण काही अंशी ( कमी वेळ ! ) कमी झाल्याचा अनुभव आहे . मित्रांमध्येही विचारांत बदल झाल्याचे अनुभव आहेत .
हार्दिक अभिनंदन ! शरद पवार खरोखर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे . अफाट बुध्दिमत्ता , लोकसंग्रह , व्यवस्थापन कौशल्य यांच्या जोरावर पवार साहेबांनी विविध पदे भूषवली आहेत . icc चे अध्यक्ष पद हा आणखी एक मनाचा तुरा आहे . साहेबाना पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा .
नवी दिल्ली - फाळणीचे चटके झेललेल्या आणि भाषिकदृष्ट्या अल्पसंख्याक सिंधी समाजासाठी सिंधी विकास मंडळ स्थापन करावे , " अँग्लो इंडियन्स ' प्रमाणे संसद आणि विधिमंडळात राखीव जागा ठेवाव्यात आणि दिल्लीत " सिंधू भवन ' बांधण्यात यावे , या मागण्यांसाठी " युनायटेड फेडरेशन ऑफ सिंधी असोसिएशन ' च्या पदाधिकाऱ्यांनी काल संयुक्त पुरोगामी आघाडी व कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना निवेदन दिले . मागण्या घटनात्मकदृष्ट्या अनुकूल असल्यास सकारात्मक विचार केला जाईल , असे आश्वासन श्रीमती गांधी यांनी दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष कन्हय्यालाल गिडवानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . निवेदन देतेवेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजस्थान उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आय . एस . इसरानी , सरचिटणीस हरीश दुबे व नानकराम आहुजा यांच्यासह 90 हून अधिक सदस्य उपस्थित होते . श्रीमती गांधी यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा ः 1947 मध्ये फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला सिंध प्रांतातून परागंदा व्हावे लागले होते . या समाजाची लोकसंख्या भारतात 70 लाखांच्या आसपास असून महाराष्ट्र , राजस्थान , गुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगड , उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह इतर राज्यांमध्ये हा समाज विखुरलेला आहे . महाराष्ट्रातील 30 टक्के सिंधी दारिद्य्ररेषेखाली आहेत . 35 टक्के पदपथावर व्यवसाय करत आहेत . पुनर्वसन छावण्यांचीही स्थिती दयनीय आहे . त्यामुळे घटनात्मक तरतुदीनुसार सिंधी विकास मंडळ स्थापन केले जावे . सिंध प्रांतातील विधानसभेत 22 सिंधी आमदार होते . मात्र , आता हा समाज विखुरलेला असल्याने राजकीयदृष्ट्या कोठेही प्रतिनिधित्व नाही . दोन लाख संख्येच्या अँग्लो इंडियन समाजाचे संसदेत दोन प्रतिनिधी नियुक्त केले जातात . त्यानुसार , 70 लाख लोकसंख्या असलेल्या सिंधी समाजाचे चार प्रतिनिधी लोकसभेत तर तीन प्रतिनिधी राज्यसभेत नियुक्त केले जावेत . याशिवाय राजस्थान , गुजरात , मध्य प्रदेश , महाराष्ट्र , उत्तर प्रदेश , दिल्ली , कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांत या समाजाची संख्या लक्षणीय असल्याने तेथे आरक्षणाद्वारे किंवा नियुक्तीद्वारे सिंधी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे . विविध राज्यांचे राजधानी दिल्लीत भवन आहे . त्या धर्तीवर सिंधी समाजासाठी " सिंधू भवन ' बांधण्यात यावे . तसेच प्रजासत्ताकदिनी राजपथावर काढल्या जाणाऱ्या चित्ररथांमध्ये सिंधी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचाही समावेश केंद्र सरकारतर्फे केला जावा .
बहिणीनी ही गोष्ट वाचून भाचीला सांगितली . . परवा भाचीनं मला सांगितली . . ( नाव : मारवा , वय ५ वर्ष ) फक्त पुढच्या स्वतःच्या वर्जन सकट - ते असं :
विरार - मिरा - भाईंदर महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रासाठी खरेदी केलेल्या संगणकामध्ये लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे येत आहे . महापालिकेतील विविध विभागांसाठी 30 संगणक संच घेण्याची मंजुरी स्थायी समितीने दिली होती . यासाठी निविदा मागविण्यात आल्या नाहीत ; तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटींचा पूर्णपणे भंग करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे . शासनाच्या अटीनुसार संगणक खरेदी करताना ते 3 गी गार्ड , 8 एमबी कॅश मेमरी ; तसेच 850 मॉडेल असे नियम ठरविले असताना नवीन खरेदी केलेल्या संगणकामध्ये हे सर्व नाही . भारत सरकारच्या डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडे नोंदणीकृत असलेल्या कंपनीकडूनच संगणक संच घ्यावयाचे असताना हा नियम धाब्यावर बसवून " डेल ' कंपनीकडून जास्त रक्कम देऊन संच विकत घेण्यात आले आहेत . सरकारच्या " एस्सार ' कंपनीकडून संगणक घेतल्यास त्याची किंमत 23 ते 24 हजार रुपये इतकी असताना " डेल ' चे 38 हजार रुपये किमतीचे संगणक संच विकत घेण्यात आले आहेत . या प्रकरणी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेल्या मूळ अहवालामध्ये कोणत्या कंपनीचे संगणक घ्यावे , त्यांचे मॉडेल नंबर ; तसेच इतर तांत्रिक माहिती देण्यात आली होती ; परंतु स्थायी समितीच्या मंजुरीनंतर मात्र अहवालातील पानेच गायब करून त्या ठिकाणी दुसरी पाने लावण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे . यासंदर्भात आयुक्त शिवमूर्ती नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही . Us on
ती खोली मात्र व्यवस्थित होती . खोलीला फरशी होती . आत चक्क एक फ्रीज होता . टेबल होते . आणि दहा तरी खुर्च्या असतील .
माझेच कर्म सारे माझ्या समोर आले मग आज मी अकारण अशी कां उदास होते । . . हे मन बोलतेय ! . . . खूपच छान !
< < त्यात असणार नको > > केदारजी , आंत कुठेतरी मला खूप आदरही आहे पाँटींगच्या शैलीदार फलंदाजीबद्दल ! म्हणूनच " असणार " हा त्याला " बेनीफिट ऑफ डाउट " !
नागपुर ( nagpur ) - झिम्बाब्वे क्रिकेट संघातील अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज तातेंदा तैबू यांनी आपल्या खेळात आलेल्या परिपक्वतेविषयीचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला दिले आहे . तैबूचे म्हणणे आहे की , इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ) च्या दरम्यान ड्रेसिंगरुममध्ये संवाद साधता आल्यामुळे या खेळाडूंची मोठी मदत मिळाली आहे . तैबूने आयसीसी क्रिकेट विश्र्वचषक - 2011 अंतर्गत सोमवारी कॅनडा विरुद्ध खेळल्या गेलेल्या एका सामन्यामध्ये शानदार 98 धावांची खेळी केली होती . झिम्बाब्वेने हा सामना 175 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला होता . तैबूने पत्रकारांना सांगितले की , पॉंटिंग आणि गांगुलीसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुममध्ये चर्चा केल्यामुळे मला मोठी मदत मिळाली . कोलकाता नाईट रायडर्स ( केकेआर ) कडून खेळल्याने मला खूप काही शिकता आले आहे . यामुळे एक खेळाडू म्हणून आपल्या खेळामध्ये खूप सुधारणा करण्यास मदत मिळाली आहे . उल्लेखनीय हे की , आयपीएलच्या मागील सत्रामध्ये तैबू केकेआरकडून खेळलेला आहे . विश्र्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेचा पुढील सामना न्यूझीलंडसोबत चार मार्चला अहमदाबादेत खेळला जाईल .
लॉस एंजलिस - हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लिंडसे लोहनने एका दुकानामध्ये नेकलेसची चोरी केल्याबद्दल येथील न्यायालयाने शुक्रवारी ( ता . २२ ) १२० दिवसांचा तुरुंगवास सुनावली आहे . दरम्यान , २००७ मध्ये दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल न्यायालयाने तिला शिक्षा सुनावली होती . जानेवारीमध्ये लोहनने दोन हजार पाचशे डॉलर किमतीचा नेकलेसची चोरी केली होती . ज्वेलरीची चोरी केल्याबद्दल तिला येथील न्यायालयात आणण्यात आले होते . यावेळी झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने तिला १२० दिवसांचा तुरुंगवास व ४८० तास सामाजिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे . या चोरीबद्दल पुढील सुनावणी जूनमध्ये होणार आहे . लोहनच्या वकिलाने शिक्षेच्या विरोधात अपील करणार असल्याचे सांगितले . दरम्यान , लोहनने २००७ मध्ये दारू पिऊन गाडी चालविल्यानंतर , नियमांचे उल्लंघन केले होते . नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तिला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती .
जपानात पहिले दोन आठवडे होमस्टेची ऐश लुटल्यावर स्वत : च्या अपार्टमेंट्मध्ये येऊन " चला आता आपण स्वातंत्र्यवीर " असा मोकळा श्वास घेतला . पण लवकरच ' स्वातंत्र्यातला जाचकपणा ' सारख्या आत्तापर्यंत फक्त गज़लांमध्येच ऐकलेल्या कल्पना प्रत्यक्षात अनुभवाला यायला लागल्या . आल्याआल्याच सहज नजर फिरवली तेव्हा माझ्या स्वयंपाकघरातल्या भिंतीं कॅलेंडरसारख्या दिसण - या रंगीबेरंगी तक्तांनी व्यापलेल्या होत्या . त्यावर जपानी चित्रलिपीत काहीतरी लिहिलं होतं . मेंदूला फारसा ताण न देता असेल जपानी पद्धत म्हणून सोडून दिलं . पण कारण पुढच्याच आठवडयात कळलं . कोण्या एका रम्य संध्याकाळी शेजारच्या एक जपानी काकू " गोमेन कुदासाई " अशी मंजुळ हाक मारत दारात आल्या . ( माझ्या मराठमोळ्या नजरेला सगळ्याच जपानी बायका संतूरछाप " त्वचासे मेरी उम्र का पता ही नहीं चलता " वाटतात . त्यामुळे त्यांना काकू म्हणताना जीभ जरा अडखळते . ) जपानी माणूस कधीही वेळ ठरवल्याशिवाय येत नाही . आलाच तर काहीतरी गडबड आहे असं डोळे मिटून समजून जावं . त्यामुळे त्यांना तेव्हा तसं अचानक आलेलं पाहून आज कुठला राग आळवला जाणार आहे ह्याचा मी अंदाज बांधायला लागले . जनरल गप्पा झाल्यावर काकू समेवर आल्या . " कचरा कसा टाकतेस तू ? " आता माझं घर , माझा कचरा , टाकणारी पण मीच . मग ह्या काकूंना कशाला नसत्या चौकश्या ? एवढा विचार करेपर्यंत काकू स्वयंपाकघरात घुसलेल्या होत्या आणि त्यांनी चक्क माझ्या कचरापेटीला हात घातलेला होता . आणि पुढच्याच क्षणी माझ्या कचरापेटीचा नम्र भाषेत पंचनामा सुरु झाला . आणि मग अर्जुनाला गीता सांगावी अशा थाटात त्यांनी मला कच - यावर आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबद्दल एक गीताई सांगितली . तीच ' थोडक्यात ' ( ? ) कच - याला जपानीत " गोमी " असं म्हणतात . ऐकता क्षणीच cuteness scale वर ह्या शब्दाला दहापैकी नऊ मार्क देवून टाकले . गोमी म्हटलं की दोन पोनीटेल घातलेली एक छकुली " माझं नाव गोमी " म्हणत बागडते आहे असं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं रहातं . सध्या जपान्यांच्या जिव्हाळ्याचे शब्द म्हणजे " मोत्ताईनाई ( wastage ) " , " एको ( eco ) " आणि " रीसाईकुरिंगु ( recycling ) " ( जपानीत ' अ ' हा स्वरच नसल्यामुळे सगळे अकारान्ती शब्द उकारान्ती उच्चारले जातात . त्यामुळे एकदम ज्ञानेश्वरी मराठीत बोलल्यासारखं वाटतं . ) जपानमध्ये मोत्ताईनाई ( टाकाऊ ) असं काहीही आणि कुणीही रीसायकल होवू शकते . एका नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार इथली माणसे जवळजवळ एक चतुर्थांश आयुष्य कच - याची ३२७ गटात विभागणी करण्यात घालवतात . मुलांवरही इथल्या समस्त शामच्या आया हे संस्कारही करत असाव्यात . आपण इतके घाईत असतो की कच - याची जबाबदरी खुश्शाल कचरेवाल्यावर सोपवून मोकळे होतो . पण इथे कचरेवाला ही संस्थाच नाही . आठवड्याच्या ठरवून दिलेल्या वारीच कचरा टाकता येतो , रोज नाही . बरं कचरा टाकायचा म्हणजे नुसताच घराबाहेर ठेवायचा असे नाही . तर विभागानुसार नाक्यानाक्यावर छोटया खोल्या बांधलेल्या असतात . त्या त्या विभागातील लोक आपल्या जवळच्या खोलीत ठरलेल्या वारी ८ - ४ या वेळात कचरा जमा करतात . आत्तापर्यंत कचरा ही टाकण्याची गोष्ट आहे एवढंच मला माहीत होतं . पण त्यालाही एक पद्धत असते हे मला जपानने शिकवलं . कच - याच्या प्रकारानुसार त्याला रंग ठरवून दिलेला असतो . उदा . माझ्या विभागात burnable कच - यासाठी पिवळा , recyclable कच - यासाठी हिरवा आणि इतर प्रकारच्या कच - यासाठी निळा रंग ठरलेला आहे . त्याप्रमाणे त्या त्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या विकत घेऊन , त्यावर नाव घालूनच कचरा टाकावा लागतो . पहिले काही दिवस मी नाव घालायचं विसरले तेव्हा माझा बेवारशी कचरा उचलला गेला नाही . ह्या पिशव्या जवळच्या दुकानात , कन्विनियन्स स्टोअर्समध्ये मिळतात . इतर ठिकाणचे मला माहित नाही पण माझ्या जवळच्या दुकानात मिळणा - या पिशव्यांवर सेइवा हे माझ्या गावाचं नाव ठळक अक्षरात छापलेलं असतं . म्हणजेच मला त्या पिशव्या दुसरीकडे विकत घेता येणार नाहीत आणि घेतल्याच तर कदाचित त्यावर पत्ताही लिहावा लागेल . असलं काही मी अजून करून पाहिलेलं नाही . पण काकूंना विचारून माहिती करून घ्यायला हवी . कचरा ब - याच प्रकारे विभागला जातो . १ . मोएरु गोमी ( burnable waste ) नावावरूनच स्पष्ट होतं त्याप्रमाणे जाळता येतं असं काहीही . खरं म्हणजे त्याचं खत तयार करणे हा सर्वात उत्तम आणि eco - friendly उपाय आहे . कदाचित तसं करण्याने माझ्या शेजा - यांना फारसा आनंद होणार नाही पण पुढच्या वेळी मासे पकडायला जाताना गळाला लावण्यासाठी किडे विकत घ्यावे लागणार नाहीत हा फायदा आहे . ओला कचरा खरंतर वाळवून पण अगदीच शक्य नसेल तर निदान कागदात गुंडाळून टाकावा असा नियम आहे . २ . उमेताते गोमी ( land - fill waste ) काही कचरा कितीही उत्तम प्रतीचं जळण वापरूनही जाळता येत नाही . तो सरळ non - burnable कच - याच्या पिशवीत घालावा . ३ . शिगेन गोमी ( recyclable waste ) शीतपेयांचे कॅन्स , प्लास्टिकचे कागद , पिशव्या , पेट बॉटल्स , काचेच्या वस्तू , कागदी / थर्मोकोलचे पॅक्स . प्रत्येक पॅकवर तो recyclable आहे असं लिहिलेलं असल्यामुळे अजिबात डोकं चालवावं लागत नाही . दुधाचे पॅक , मासे / चिकनचे थर्मोकोलचे ट्रे , कॅन्स वगैरे वस्तू धुवून , वाळवून टाकाव्यात असा नियम आहे . ४ . ओगाता गोमी ( large waste ) अर्थात जुनं फर्निचर , इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे . अशा सामानची विल्हेवाट लावण्यासाठीचे प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे आहेत . मी अजून स्वत : अनुभव घेतलेला नाही पण असं ऐकलंय की वॉर्ड ऑफिसमधून काही शे येनचे स्टॅंप विकत घेऊन ते त्या कच - यावर चिकटवून त्या कच - याच्या खोलीबाहेर ठेवलं की कोणीतरी अदृश्य शक्ती ते सामान उचलून नेते . ह्या संदर्भात internet वर थोडाशी शोधशोध केल्यावर कळलं की पूर्वी नको असलेली इलेक्ट्रिक उपकरणे नदीकाठी , रस्त्याच्या कडेला वगैरे टाकलेली आढळत . एवढयाशा देशात जिथे माणसांनाच जागा अपूरी पडते तिथे असा अवजड कचरा हा मोठाच प्रश्न होऊन बसला . ह्यावर उपाय म्हणून महत्त्वाची घरगुती उपकरणे ६० % recyclable असलीच पाहिजेत असा कायदा करण्यात आला . यशिरो येथे मत्सुशिता इलेक्ट्रॉनिक्स ह्या प्रसिद्ध कंपनीचा ( पॅनासॉनिक फेम ) एक appliance - recycling plant आहे . तिथे दरवर्षी एक कोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चुंबकीय प्रणाली वापरून recycle केली जातात . तर असे सगळे नियम म्हणजे सुरुवातीला सासुरवास वाटला पण नंतरनंतर हाताला सवयच लागली . एका बाबतीत मला जपान्यांचं फार कौतुक वाटतं . हे सगळे नियम जिथेतिथे लिहिलेले असतात किंवा चित्रांमधून स्पष्ट केलेले असतात . त्यामुळे जपानी वाचता येत असेल / नसेल तरीही माणूस ते नजरेआड करूच शकत नाही . गावातल्या प्रत्येकाला माझ्या घरात आहेत तशी कचरा कॅलेंडर्स वाटली जातात . त्यात प्रत्येक तारखेला कुठला कचरा टाकावा हे व्यवस्थित लिहिलेलं असतं . इथे कचरादेखील एवढा स्वच्छ असतो की त्याला गोमी सारखं cute नाव खरंच शोभून दिसतं . सर्वसाधारणपणे recycling म्हणजे एखाद्या वस्तूचा re - make एवढंच मला माहित होतं . पण recyclingची व्यापकता एवढयापुरतीच मर्यादित न रहाता आता recyclable वस्तूंचा कच्चा माल म्हणून अनेक प्रकारे उपयोग करता येतो . आता ट्रेन किंवा विमानातून जाताना ह्या विमानाचे पंख / ट्रेनचा दरवाजा काही महिन्यांपूर्वीचा कुणाचातरी बिअरचा कॅन होते का ? किंवा आज मी हौसेने विकत घेतलेला शर्ट म्हणजेच पूर्वाश्रमीची पेट बॉटल असेल का ? असे मजेशीर विचार ब - याचदा माझ्या मनात येतात . त्याचबरोबर आपल्या इटुकल्या गावाची आणि देशाची जिवापाड काळजी घेणारे हे लिलिपुट्स मला फ़ुजीसानएवढे उंच भासतात .
कदाचित असे निष्कर्ष निघू शकतात की ( १ ) आपल्याला पर्यायी मराठी शब्द माहिती नाहीत , किंवा ( २ ) पर्यायी शब्द माहिती असतानाही आपल्याला इंग्रजी शब्द बोलणे अंगवळणी पडले आहे किंवा , ( ३ ) तसे केल्याने आपला आर्थिक / सामाजिक दर्जा उंचावणार आहे अशी आपल्याला खात्री झालेली आहे .
मी ऐकले आहे की , त्यांचे नाव अंतू लेले असे होते . पुढे " लेले धर्माला " जागून त्यांनी आपल्या आडनावचे नॉर्मलायझेशन करून आपले नाव अंतुले असे केले ! ! ! ! !
पुणे - & nbsp शहर कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता येथील एकाही नेत्यात नाही . त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष यांनीच नेतृत्व करावे , अशी भूमिका कलमाडीसमर्थकांनी घेतली . ' राष्ट्रकुल ' गैरव्यवहारप्रकरणी सुरेश कलमाडी यांना अटक झाल्यामुळे शहर कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे . यासाठी कलमाडीविरोधक मोहन जोशी , बाळासाहेब शिवरकर , उल्हास पवार यांच्यासह अनेक नेते पुढे सरसावले आहेत . या नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची गरज व्यक्त केली असली , तरी कलमाडीसमर्थक नगरसेवक , कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र त्यासाठी तयार नाहीत . त्यांच्याकडून विविध पर्यायांचा विचार सुरू आहे . दरम्यान , दिल्ली येथे गेलेले नगरसेवक पुण्यात आल्यानंतर सकाळी कॉंग्रेस भवनात चर्चा झाली . त्या चर्चेत शहर कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची कोणाची क्षमता नाही . त्यामुळे शहरातील कोणत्याही नेत्याच्या हाती हे नेतृत्व देण्याऐवजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाच शहराचे नेतृत्व करण्याची विनंती करावी , असे ठरले . त्यानुसार येत्या शनिवारी ठाकरे पुण्यात येत आहेत .
ज्ञानेश्वर मुली ज्ञानराज माउली तुकाराम , बोला ज्ञानोबा माउलींचा जय , संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जय , पुंडलिक वरदा हरी विठ्ठल . . . . . . . . . . . विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
" ब्राम्हणांना काही किंमत आहे का या समाजात कशाला द्यायची वर्गणी हे असल ऐकायला ? "
या विषयावर लेख लिहिणे म्हणजे जे आधी लिहिले ते कॉपी - पेस्ट करणे आहे . : - (
व्यक्तिशः बोलायचे , तर पाककृती , आहारादि गोष्टी ही एकमेव बाब मला अशी वाटते की जिच्याबाबतीतली जातीनिहाय वैशिष्ट्ये काळाच्या उदरात गडप होऊ नयेत ! तोच मुद्दा लोककलांच्या बाबतीत . प्रत्येक जातीजमातीत या दोन आघाड्यांवर अपरिमित विविधता आहे . हा सगळा वारसा , हे सगळे धन आपण हरवता कामा नये !
पिंजून शब्द सारे मी गीत लिहीता झालो लावूनी ना अर्थ लागे तो मी विचार झालो
इराण हा दुसरा पाकिस्तान होत आहे . ह्याचा ताबोडतोब नायनाट केला पाहिजे नाहीतर तो भारताचा दृष्टीने धोकादायक आहे . गेल्या हजार वर्षाचा इतिहास सांगतो कि त्याने भारतावर नेहमी हल्ले केले , लुटले , स्त्रियांचे अपहरण , मंदिरे नसता करणे वगेरे . ह्याचावर भारताने विचार केला पाहिजे . इस्रायेल बरोबर मैत्री करून पाकिस्तान आणि इराणचा सर्व नाश केला आपल्या राजकीय पुधाकार्यानी शिवाजी महाराजांसारखा विचार करावा . ते नसते तर आत्ता भारत मुघलीस्तान झाला असता . जय शिवाजी , जय भवानी
बातमी वाचून खूप वाईट वाटले . आपण वाण्याप्रन्यांची काळजी घेतली पाहिजे . हि आपली जबाबदारी आहे . जर सिंहाची हि अवस्था असेल तर इतरांचे काय ? गावकर्यांना माझा पाठिंबा . वन्यजीवांचे रक्षण करा .
कालचा रविवार माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा रविवार ठरला , माझं लग्न ठरलं . म्हणजे नक्की काय झालं ? कळत नकळत मी त्याच्यावर प्रेम तर केलं होतंच , फक्त त्याला एक अर्थ मिळाला , एक संमती मिळाली . या संमतिशिवाय त्या प्रेमाला काही अर्थच उरला नसता ना , त्याचं महत्व माझ्या आणि त्याच्या मनातच राहिलं असतं . मनोमनी मी त्याची आणि तो माझा झाला असता पण , शरीरानं आम्ही वेगळेच राहिलो असतो . मग जुळलेल्या मनांची कथा या समाजानं मान्य करावी म्हणुन हा शरीरं जुळवुन येण्यासाठी परवानगी देण्यासाठी केलेला उद्योग . एखाद्या दुस - या मुलाला तास - अर्धा तास भेटुन , घरातल्या सगळ्या मोठ्या समजुतदार मंडळीनी घेतलेल्या निर्णयानुसार लग्न झालं असतं तरी पण नंतर प्रेम करता आलंच असतं ना , का ते प्रेम नसतं झालं ? ती फक्त एक कर्तव्यापुर्तता झाली असती . आलिया भोगासी असावे सादर अशी . प्रेम करणं ही लग्न करण्यासाठि आवश्यक गोष्ट आहे की , लग्नाबरोबरच प्रेम आपोआप येतं . एकावर एक फ्री .
मुंबई - प्रत्यक्ष आयुष्यात पिता - पुत्र असलेले अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी ' पा ' चित्रपटात अपोझिट भूमिका साकारल्यामुळे त्यांची दखल आता गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेणार आहे . ए . बी . कॉर्प निर्मित आणि आर . बाल्की दिग्दर्शित ' पा ' चित्रपटाने तिकीटबारीवर चांगला व्यवसाय केला आहे . त्यामुळे सध्या बच्चन कुटुंबीय कमालीचे खुश आहे . त्यातच प्रत्यक्ष जीवनातील बच्चन पिता - पुत्रांनी पडद्यावर अनुक्रमे पुत्र आणि पित्याची भूमिका साकारली आहे . विशेष म्हणजे अमिताभ यांच्या औरोचे सगळीकडे कौतुक होत आहे . पिता - पुत्रांनी अशा पद्धतीने चित्रपटात अपोझिट भूमिका साकारण्याची ही पहिलीच घटना आहे . त्यामुळे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याची दखल घेणार आहे .
हा सर्व प्रकार लज्जास्पद आहे . गुंठा मंत्री फारच माजले आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारे नेते , त्यांचे कोण काय वाकडे करणार आहे . . शेवटी गुंठा मंत्री त्यांनीच निर्माण केले ना . . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने एकत्र बसून ह्या वर चिंतन करावे कारण जमिनी आणि flat चा बाजार ह्यांनीच सुरु केला आणि गुंठा मंत्री निर्माण केले . . पटत नसेल तर पवार साहेबांना विचारा . . .
सगळ्यात पहिलं म्हणजे कुकरमध्ये खालची जाळी बुडेल इतकं पाणी घालून अगदी बारीक गॅसवर ठेवून दे . कुकरच्या भांड्यात ही ढोकळा मिक्स काढून घे . हाताने गुठळ्या मोडून घे . हे पाणी घालायच्या आधीच कर कारण पाणी घातल्यावर पटापट फेटायला हवा हाताने . पाकिटावर जर १ . ५ कप पाणी लिहिलं असेल तर त्यापेक्षा जरा कमी पाणी घे . सव्वा कप वगैरे . आता हे हळूहळू घालत पटापट फेट हाताने . सगळं फेटून झालं की त्या मिश्रणात तेल घाल . दोन तीन मोठे चमचे साधारण . पुन्हा एकदा मिक्स कर आणि कुकरला शिट्टी काढून लाव . गॅस मिडीयम हवा . जर पधरा मिनिटं वाफवा म्हटलं असेल तर तू सतरा मिनिटं वाफव . गॅस बंद केलास की कुकर बंद ठेवून तसंच पाच मिनिटं आत असू देत मिश्रण . कुकरचा डबा बाहेर काढलास की दोन तीन ठिकाणी सुरी घालून नीट झालाय ना बघ आणि गार होईपर्यंत तसाच डब्यात असू देत . मग वड्या काप .
नंतर आम्ही गान्तोक रज्जूमार्गावरून शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनुभव घेतला . सोबतचे चित्र शहरातील रस्त्यांची रचना स्पष्टपणे दाखवत आहे .
मात्र या संकल्पना त्यागल्याशिवाय गत्यंतर नसते . आपल्याला नीट आठवावे लागते , की आधी आपण " वस्तू पडतात " हे निरीक्षण केले , आणि मग " निरपेक्ष - खाली - वर " ची भूमिती बनवली . वस्तू पडण्यासाठी निरपेक्ष - खाली - वर संकल्पनांची काहीच गरज नसते .
आपणा सर्वांना माझा लेख आवडला हे वाचून मला खूप आनंद वाटला . @ आवळा : सॅन फ्रॅन्सिस्को मी स्वतः पूर्ण पाहिलेले नाही . मी गोल्डन गेट ब्रीज , डाउनटाऊन वगैरे नेहमीचे टुरिस्ट स्पॉट पाहिले आहेत . २ तास उत्तरे कडे नापा वाईन कंट्री सुंदर आहे . तुम्हाला किती वेळ आहे मला ठाऊक नाही पण सॅन फ्रॅन्सिस्को ते लॉस अन्जेलीस PCH ( Pacific coast Highway ) वरून प्रवास जमल्यास ` जरूर करा . वाटेत , मोरो बे , हर्स्ट क्ॅसल बघण्यासारखे आहेत . वाटेत राहणार असाल तर केम्ब्रिया सारख्या ठिकाणी सी फेसींग रुम्स पण रास्त दारात मिळतात . लॉस अन्जेलीस मध्ये फिरण्या सारखे खूप आहे आणि नेहमीची प्रवासी आकर्षणे तुम्हाला नेत वरून कळतीलच म्हणून मी बघण्यासारखी पण स्थानिक लोकांनाच जास्त माहिती असलेली ठिकाणे सुचवते . या लेखात लिहिल्या प्रमाणे जमल्यास RPV बघण्या सारखे आहे . गेटी म्युझियमला गेलात तर तेथून शहराचा व्यू खूप छान दिसतो . Huntington gardens खूप सुंदर आहेत . तेथे पूर्ण दिवस लागू शकतो , पण वेळ कमी असल्यास जपानी व चीनी गार्डन्स नक्की बघा . नेहमीचे गर्दीछे बीचेस नको असतील तर मालिबु मधील झुमा बीच छान आहे . रात्री च्या वेळात फिरायचे असल्यास stapels center / LA live किंवा Santa Monica छान आहे
चित्रपट - हवस ( १९७४ ) तेरी गलियों में ना रखेंगे कदम , आज के बाद तेरे मिलने को न आएंगे सनम , आज के बाद तेरी गलियों में ना . . . ( म . रफी )
हा लेखही लेख म्हणून न टाकता चर्चा म्हणून टाकायला हरकत नव्हती असे वाटले .
योग्य भूमिका आणि भाषा वापरल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन ! हीच अक्कल केंद्राला आली तर बरे होईल !
आईनहॉर्न यांच्या आठवणीप्रमाणे १९९८ साली उत्तर कोरिया - पाकिस्तान संबंधांबाबत माहिती गोळा करताना त्यांच्या असे लक्षात आले कीं हे संबंध प्रक्षेपणास्त्रांच्याही पलीकडे पोचले होते व यात अण्वस्त्रनिर्मिती तंत्रज्ञानही गुंतले होते . थोडक्यात पाकिस्तान ( आणि KRL ) व उत्तर कोरिया हे दोन अण्वस्त्रें व प्रक्षेपणास्त्रें बनविणारे देश एकमेकांच्या जवळ आले होते . अमेरिकेचे निषेधखलिते जातच होते पण आईनहॉर्नना स्पष्ट आदेश होते कीं कुठेही खानसाहेबांचा उल्लेख असता कामा नये कारण यामुळे CIA ला जास्त माहिती मिळण्याची आशा होती .
अचानक त्याला एक नामी युक्ती सुचली . या बदलत्या सत्याचं स्वरूप दाखवण्यासाठी सत्य बदलूनच लिहिलं तर ? युरेक्क्का असं ओरडून तो भराभरा कामाला लागला . सत्यबदलाचे परिणाम दाखवण्यासाठी त्याने बदलत्या सत्यांची एक कथा लिहिली . ती कथा वाचून तो स्वतःशीच खूष झाला . विशेषतः अतिसोप्या भाषेत लिहिण्याची आपली चलाखी त्याला खूपच आवडली होती . आता तो वाचकांकडून पुन्हा एकदा माना तिरक्या होण्याची वाट पाहू लागला . मान तिरकी झाली रे झाली की तो सत्यच तिरकं आहे हे सांगू शकणार होता . त्याला आतल्या आतच गुदगुल्या होत होत्या .
खरच मलाही वाटत " देशी " लोकांना इथे बरेच लोक फसवतात तेही त्रास देऊन फसवतात .
तारापूर - डहाणू परिसरात अणुऊर्जा विभागाचा व रिलायन्सचा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे .
जाहीद हामीद ला तत्काळ पाकिस्तानचा पंतप्रधान करा . . . मजा येईल . . . . प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्ती मग तो धर्माने मुस्लिम असला तरी गैरमुस्लिमच आहे , हे ऐकून भारतातील बांधवांची स्तिथी ना आडात ना पोहऱ्यात अशी झाली आहे . . . आता त्यांनी देशांतर्गत अतिरेकी कारवाया करण्यापेक्षा सरळ आपला आधीचा हिंदूधर्म स्वीकारून या पाकड्यानच्या जखमेवर खसा - खसा मीठ चोळावे . . . .
एक माणुस दवाखान्यात जातो . माणुस : डॉक्टर माझ्या पोटात लै दुखतय . डॉक्टर : मी TING तुम्हाला TING औषध TING लिहुन TING देतो TING . मग डॉक्टर औषध लिहुन देतात . मग तो माणुस नर्स कडे जातो . . . आणि ती चिठ्ठी दाखवतो . . . नर्स : तुम्ही TONG जरा TONG बसा TONG . मि TONG तुम्हाला TONG औषध TONG देते TONG . . . . पैसे TONG समोर TONG भरा TONG . मग ती त्या माणसाला औषध देते . . . . माणुस पैसे भरायला जातो . . . . आणि ५०० चि नोट देतो . क्लर्क : अहो DHADAM साहेब DHADAM , जरा DHADAM सुट्ट DHADAMे पैसे DHADAM द्या DHADAM की DHADAM . मग माणुस सुट्टे पैसे देतो . आणि मग दवाखान्यातुन बाहेर पडताना तिथे शिपाई म्हणतो : शिपाई : साहेब DHUDUM राम DHUDUM राम DHUDUM , बर DHUDUM नाही DHUDUM वाटल DHUDUM तर DHUDUM पुन्हा DHUDUM या DHUDUM . मग माणुस तिथुन वैतागुन निघुन जातो . . . . . . अणि मग १ आठवड्याने परत येतो डॉक्टर : या TING , बसा TING , आता TING कस TING वाटतय TING तुम्हाला TING ? माणुस : TING TONG DHADAM DHUDUM , TING TONG DHADAM DHUDUM , TING TONG DHADAM DHUDUM , TING TONG DHADAM DHUDUM .
अस्पृश्यता ही मनापासून सर्वत्र भारतातून आणि भारतीयांतून जायला हवी हे जितके मान्य आहे तितकाच एका राष्ट्राने दुसर्या राष्ट्राने त्यांच्या अंतर्गत बाबी कशा हातळाव्या ह्या विषयी असा ठराव आणणे हे खोडसाळपणाचे वाटले . असा ठराव ते ना धड सौदी अरेबियाबद्दल ( स्त्रीया आणि इतर धर्मीयांना मिळनारी वागणूक ) या विषयी करू शकतात ना चीन बद्दल . स्वतः अमेरिकेत काय अजूनही चालू आहे यावर गोष्टी लिहीता येऊ शकतात . अर्थात कायद्याने सर्व उत्तमच आहे , पण तसे काय आपल्याकडेपण घटनेने अस्पृश्यतेवर स्वातंत्र्यापासून बंदी आणली आहे आणि अनेक जण त्यावर काम करत आहेत .
इं : ठीक , पण काका मला जरा बाहेर जायचं आहे , लवकर नाही का मिळणार ? ( ' मा ' एक तुच्छता पूर्ण कटाक्ष टाकतात . )
श्यामली , खूप छान लिहीलंयत . . . हे वाचून आठवण झाली . . . लहान असताना असे कवडसे तळहातावर पकडण्याचा प्रयत्न करायचो आम्ही . . .
सेलरीचे दांडे कापताना , कधी कधी खास करुन बाहेरच्या दांड्यांमधे एक चिवट धागा आढळतो , तो ओढून काढावा लागतो . सेलरीच्या दांड्यांना एक नैसर्गिक पन्हळ असल्याने , डीप मधे बुडवून खाताना त्यात डिप भरुन घेता येते .
मग ढवळ्या - पवळ्या ही सुधा शिवी नाही . त्याचा निषेध का ?
पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या पालनाच्या नावाखाली पुणे महापालिकेने गेल्या २ - ३ महिन्यांत हिंदूंची तब्बल १०४ मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत . सर्वधर्मसमभावाचे नाटक वठवण्यासाठी महापालिकेने १ दर्गा
कशाला या वादात पडलो असे वाटते आहे . पण perfect definite चे उदाहरण ही हॅज बीन कमिंग सारखे आहे .
आपली भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे काय तर गुजराथी , मारवाडी , जैन , ब्राम्हण अशा शाकाहारी समाजाला मांसाहारी पदार्थ जबरदस्तीने शिकवण्यासारखे आहे , ज्याचा त्यांना भविष्यात काडीमात्र उपयोग नाही .
सुसंस्कृतता असा शब्द आहे असे वाटते , मी ही नेटावर शोधत होते तर तो तसा अनेक ठीकाणी मिळाला . अर्थात तो बरोबर आहे का याबाबत कल्पना नाही .
श्री . व सौ . जनरल ठरल्या दिवशी पोहोचले . जेवणाची व इतर व्यवस्था पाहून खूष झाले . जनरलसाहेबांना संशय आला , पण ते गप्प बसले . पौर्णिमेची रात्र होती . जेवण करून बाहेर बसले , तर खाली शुकशुकाट ! सहजी दिसणारी हरणे , कोल्हेपण दिसत नव्हते , ना त्यांचा काही आवाज ऐकू येत होता . मध्यरात्रीपर्यंत बसून सौ . कंटाळल्या . श्री . म्हणाले , " सगळ्यांनी मला छातीठोकपणे सांगितलं होतं की , इथून खूप प्राणी दिसतात , पण इथं तर काहीच नाही . " रात्रभर बिचारे खुट्ट वाजले की , आपल्या दुर्बिणी सरसावून बघत , पण तमाम प्राणीवर्ग गायब झाला होता . पहाटे पहाटे थोडा प्राण्यांचा आवाज आला आणि पाठोपाठ दोन - चार गोळ्यांचा बार उडविल्याचा आवाज आला . जनरलसाहेब ताडकन उठले . त्यांच्या डोक्यात काय झाले असेल याचा लख्खकन् प्रकाश पडला .
रस्त्यावरच्या एका विक्रेत्यानी मला कंगवा हवा का म्हणुन विचारलं . बहुधा हाच प्रश्न त्याने काकांना विचारला असता तर तो कंगवा त्याच्याच पोटात खुपसुन त्याला ठार मारलं असतं त्यांनी . थोडं पुढे गेलो तर एका मुलानी हातात एक पॅम्प्लेट ठेवलं . . . . जाहिरात होती . . . त्याची सुरवात वाचली आणि खचलोच . . . पहिलीच ओळ होती - " टक्कलग्रस्त पुरुषांसाठी . . . . "
प्रयास तो अनुराग लपविण्याचा किती निष्फळ नजर अन् मनातील द्वंद्व पहा लख्ख दिसू लागले
माझ्या मते बिनिवाल्यांच्या म्हणण्याला आपण फारशी किंमत देता कामा नये . परंतु त्याचबरोबर बिनिवाल्यांना कदाचित ' भोंगळपणे ' ऐवजी ' ढोबळपणे ' किंवा ' ढोबळमानाने ' हे शब्द वापरयचे असतील असेही मला वाटते !
राज साहेब माझा विश्वास का तोडलात ? मी माझ्या स्वतावर इतका विश्वास नव्हता ठेवला तितका तुमच्या वर ठेवला होता . का माझा घात केलात ? का राज साहेब ? का ? उत्तर द्या राजसाहेब उत्तर द्या ? ते चार आमदार काय करणार होते ते उभ्या महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी बघितले होते . त्यांना इतके सुद्धा समजत नव्हते का आपण विधान सभेत आहोत . कसे करावे , कुठे करावे , कधी करावे , तुमच्यात दम होता तर माझी मुंबई जळत असताना अतिरेक्यांना मारायला का आला नाहीत ? का मेलेल्या लोकांना बघयला गेला नाहीत उत्तर द्या राजसाहेब उत्तर द्या
मी पण जमेल तेव्हा सेवा भारतीतून काम केले आहे हे इथे सांगण्याचा एकच मुद्दा " अफवाओ पे मत जाओ अपनी अकल लागाओ "
रुनी . . ग्रँड कॅनिअनची वारी प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहीजे असे माझे ठाम मत आहे . फोटोवरुन तुला त्या कॅनिअनची भव्यता व जॉ ड्रॉपिंग ब्युअटीची कल्पना येणार नाही . डेनव्हरपासुन ड्राइव्ह करुन अॅरिझोनाला गेलीस तर उत्तमच . . डेनव्हर ते ग्रँड जंक्शन हा इंटरस्टेट ७० वरचा २५० मैलाचा ड्राइव्ह तुला सबंध रॉकी माउंटन रेंज छेदुन घेउन जातो . . . तो सबंध डोंगरामधला २५० मैलाचा हायवे म्हणजे एक सिव्हिल इंजिनिअरिंगची कमाल आहे . . खासकरुन डेनव्हर ते ग्लेनवुड कॅनिअन चा रस्ता . . . कॉलोराडो नदी कधी हायवेच्या या बाजुला तर कधी त्या बाजुला . . आणि ग्लेनवुड कॅनिअनमधे हायवे ७० वर बर्याच सिनिक स्पॉट्सवर एक्झिट्स आहेत . . कॉलोराडो नदिकिनारी . . पिकनिक साठी . . .
जालावर मिसळपाव संकेतस्थळ चांगलेच प्रसिध्द झालेले होते . मिसळपावची लोकसंख्या रोज ५० सभासद ह्या गतीने वाढत होती . परंतु काहि भिकाऱ * * लोक रोजच इथे निरनिराळी नावे घेउन दंगा करित व मिसळपाववरील शांतता भंग करयाला लागले . मग तात्याने ठरवले की ह्या सगळ्यां भिकार * * ना फाटयावर मारायचे . तो सरसकट सर्व फेक आयडी डिलीट मारत सुटला . देशाची नसली , तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती .
माझी इच्छा आहे की या विषयावरील लेखन थांबवू नये . आता बघा दोन शक्यता आहेत १ ) लेखन विषय लोकांना आवडला तरी प्रतिसाद नाहितः वर टग्या यांनी लिहिल्याप्रमाणे कार्यबाहुल्य / आळस इ . मुळे प्रतिसाद दिला नाहि तरी लेखन चालू रहावे असे वाटते २ ) लेखन विषय लोकांना आवडला नाहि : हे तर अधिक महत्वाचे कारण या विषयात रुची असणारे जर तुम्ही एकटेच आहात तर या विषयावर लिहायची जबाबदारी केवळ तुमच्यावर येते . . हे खरे असेल तर दुसरे कोणी या विषयांवर लिहिणार नाहि . तेव्हा तुमचं चालु द्या
वरील उदाहरणात एका शब्दाची दुसर्याशी तुलना केल्यास शेवटची काही अक्षरे कॉमन आहेत जसे पहिल्या ओळीत ' ल ' , दुसर्या ओळीत ' ळते ' , तिसर्या ओळीत ' टणार ' . अशी असंख्य उदाहरणे घेता येतील .
जे विकत घ्यायचे आहे त्याची रेग्युलर किंमत माहित असली तर आपल्याला डील मिळते ते बरे की वाईट हे ठरवता येते . यात आणखी थोडी भर म्हणजे त्याच गोष्टीची किंमत दोन - तीन दुकानांत किती आहे हे बघून घ्यावे .
अन तेथे एक दरी आहे त्याच्यात डोंबिवलीच्या एका ग्रुपने रॅपलिंग केल होत > > > त्यांनी बहुतेक बाण सुळक्याच्या वाटेने रॅपलिंग केले असावे . .
२ . दुसर्या महायुद्धात इंग्रजांना मदत करण्याचे धोरण . युद्ध म्हणजे अफाट हिंसा . दुसर्या महायुद्धातील हिंसा ही त्या आधी झालेल्या सर्व युद्धांपेक्षा जास्त होती . पण गांधीना त्या युद्धात भारतीयांना आजिबात गैर वाटले नाही . बंगालचा मानवनिर्मित दुष्काळ , जालियनवाला बाग हत्या असले सगळे हिंसक प्रकार केलेल्या इंग्रजांना आणखी एका हिंसक मोहिमेकरता समर्थन देणे . ही कुठली तत्त्वनिष्टा ?
आंब्याचे झाड तसे आपल्या सर्वांच्या परिचयाचे . आपल्या लहानपणीच्या आठवणीत एकतरी आंब्याचे झाड असतेच . गावोगावाप्रमाणे त्याला खास नावेही असतात , आणि त्याची चवही एकमेव अशीच असते . मालाड पुर्वेला , आमच्या घराजवळ एक खास झाड होते . त्याचे नाव खोबरी आंबा . त्याचे आंबे आम्ही पिकूच देत नसू . कैरीच इतकी मधूर लागायची , कि मीठ मिरचीची पण गरज नसायची . दादरला जे मुख्य पोस्ट ऑफ़िस आहे , तिथेच गेटजवळ एक मोठे आंब्याचे झाड आहे . त्याची खासियत म्हणजे त्याला वर्षभर आंबे लागत असतात . आणि ते अधूनमधून खाली पडतातही . तिथे एकदा मी पार्सल पॅक करुन घेत असताना , असाच एक आंबा पडला . मला त्या पार्सलवाल्याने भेट दिला . आणि त्याची खासियतही सांगितली .
नक्षत्रचक्रातील हे नववे नक्षत्र आहे . आकाशात याचा आकार मराठी ९ सारखा दिसतो . या नक्षत्राचे सर्व चारही चरण हे कर्क राशीत येतात . याचा चौथा चरण हा गंडांतर तारा योगात असल्याने त्यावर जन्मणार्या व्यक्तिची जननशांत करावी असे धर्मशास्त्र सांगते .
मुंबई ; मुंबई महानगरपालिकेतमुंबईतील सुमारे सव्वा कोटी जनतेच्या सोयी - सुविधांसाठी व विकासकामांसाठी सादर होणाऱ्या तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात गेल्या दोन वर्षांत शिवसेना - भाजप युतीचे सत्ताधारी , अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने सुमारे 2 हजार कोटी रुपयांची उधळण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने . वाढीव खर्चाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या सनदी अधिकाऱ्यांना हाताशी धरून निव्वळ फायद्यापोटी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचे स्पष्ट झाले आहे .
त्या काळामध्ये उत्कट देशप्रीतीने ते भारून गेले होते . देशासाठी वाट्टेल ते करण्याची प्रतिज्ञा त्यांनी स्वत : च्या रक्ताने लिहून दिली होती . लोखंडाच्या तापलेल्या सळईने मांडीचे कातडे जाळताना हूं की चू न करणं ह्या क्रांतिकारकांसाठी ठेवलेल्या कसोटीमध्ये न्यायरत्न यशस्वी झाले होते . परंतु एकुलता एक मुलगा असल्याने प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचा सहभाग घेतला गेला नव्हता .
मुंबई - लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारेंना अंतिमत : राजकारण्यांचा पाठिंबा घ्यावाच लागेल , असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले आहे . सर्व राजकारणी सारखेच असल्याच्या हजारे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे बोलत होते . " " आम्ही सर्व सारखेच असू , परंतु संसदेमध्ये लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी हजारे यांना राजकारण्यांचा पाठिंबा मिळवावाच लागेल , ' ' असे ठाकरे म्हणाले . मिल कामगारांच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला . परप्रांतीयांना घरे मिळतात पण मराठी असणाऱ्या मिल कामगारांना अजूनही घरे मिळत नाहीत , असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले .
वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत . पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया .
हे बोलणं अजुनही खेड्यात राहणा - या आत्याला पेटवुन गेलं ' व्हय रं , कवाच्या वर्षी पोतं दोन पोतं जवारी नाय , पायलि शेर तुर नाय , कारखान्याची फुकट मिळतीय ती साखर नाय , कदि काय आलं नाय या लेकिच्या वाट्याला , माय व्हति तर निदान दिवाळसणाला तरी साडी चोळी बगाया मिळाची , ति गेल्याधरनं निस्तं आमच्या पोरा बाळिच्या लग्नाला तेवडं येताय , एक चिरगुट , एक शर्टाचा पिस अन एक टोपि घेउन , बाकि समदं सण वार सगळं म्हायेरच सुटलंय जणु . ' वातावरण वाटण्यांवरुन एकदम ' माहेरची साडी ' टाईप झालं . आता आत्याचा नातु अन नात इकडं गावातच शिकायला होते , घरीच रहात होते हे बोलायचं ती टाळत होती . अगदी शकुताई , सुरेखा अन ज्योती सगळ्यांच्या नजरा थोड्या बदलल्या , पण असलं बोलणं ऐकुन मुद्दा सोडतील ते अण्णा कसले ? , पुन्हा चर्चा व्यवस्थित वाटेला लावत ते म्हणाले ' आं गण्या , एकदम सात लाख एकराला , अरं उजनिच्या बॅकवाटरला सोडलं तर आख्या जिल्ह्यात तरि हाय कारं असला भाव जमिनीला , बोलाचाली व्हायच्याच असल्या वक्ताला पण एकदम सात लाख , अन त्ये बी चुलत भावाला , अरं असं करु नका , काय तर मधला मार्ग काढा . ' यावर गण्या लगेच उत्तरला ' काय नाय अण्णा मदला बिदला काय न्हाय , द्याचे असतिल तर सात द्यावं नाय तर राव्हदे आखाड समद्यांचा , जमिन हाय , पाणि हाय , आताशा काय ते माती परीक्षण करुन भेटतोय रिपोर्ट काय तरी उगवेलंच कि तिथं , जे येइल ते येउद्या समदे मिळुन खाउ , इतं कुणाचा काय अड्लं न्हाय पैशावाचुन , नकोच असला पैसा मला . '
साती आसरा म्हणजे सात अप्सरा . आसरा हे पाण्यात बुडून मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या ( बाळंतीण ? ) बाईचे भूत मानले जाते . रात्री बेरात्री फिरणार्या मुसाफिरांना भुलवून हे भूत त्यांना पाण्याशी घेऊन जाते आणि बुडवून मारते असे म्हटले जाते . अप्सराही पाण्यापाशी राहत असे उल्लेख मिळतात म्हणून यांना आसरा असे नाव पडले असावे . सात आसरांचे पूजन करण्याची प्रथा आहे . त्या साती आसरा . साती आसरा या दुय्यम दर्जाच्या देवता आहेत . त्यांचे पूजन थोडेसे काळी जादू वगैरे प्रकारातील असावे .
तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला . आपण सगळे तर जाणतात , मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ? पासुन ते " फाटलेल्या चड्ड्या पुन्हा कशा वापरात येतील " इतपर्यंत . . " गॅस ची शेगडी कुठली चांगली ? " पासुन ते " डब्बा कुठे चांगला भेटतो " पर्यंत . " हनुमान चालिसा स्तोत्रा " पासुन ते " दत्ताच्या आरत्यां " पर्यंत . . मिपाकरांनी दर वेळी असेल नसेल तेवढी त्यांच्या ज्ञानाची पोतडी सकल जनांसाठी नेहमीच रिती केली आहे . मिपा करांच्या ह्या चांगल्या स्वभावाचं आणि मोठ्या मनाचं , औदार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे .
वरील चर्चा चीन - जपान मार्गावरून जाणे अपेक्षित आहे . म्हणजे पुढील वेळेस दिशाभूल करणार्या विचारवंतांना आम्हा सामान्यांचे विचार दाखवता येतील .
इथेच मध्येच क्षणैक उगाच का मी थांबलो ? सावलीत माझिया एकटा विसावलो , पुन्हा उन्हात चाललो एक वेस ओलांडली , गाव एक दूर चालले . . .
बघतेय वाट ती ही आता उजाडण्याची म्हणुनी निशा जराशी रेंगाळली असावी
हरमित हरमिन हरप्रीत हरित हरिश हरीन हरींद्र हरेश हर्निश हर्मीत हर्ष हर्षद हर्षन हर्षनाद हर्षल हर्षवर्धन हर्षांक हर्षित हर्षिद हर्षिल हर्षीद हार्दिक हारील हितार्थ हितांशू हितेन हितेश हितेंद्र हिनांग हिनांशू हिनेंद्र हिमल हिमालय हिमांक हिमांग हिमांशू हिमेन हिमेश हिरक हिरण्य हिरल हिरेश हीरेन हेतन हेतीश हेतेन हेतेश हेनील हेनीश हेमचंद्र हेमराज हेमंत हेमांग हेमेन हेमेंद्र हेरंब हेरीम होमेश ह्रदय ह्रदयनाथ ह्रदयेश
जे टाळणे अशक्य , दे शक्ती ते सहाया । जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया । मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय । माझे मला कळाया , दे बुद्धी देवराया ।
आमच्याबरोबर अमेरिकेतून आलेली एक युवती आहे . एका एक्स्चेंज कार्यक्रमात एक वर्ष येथे राहून ती विविध सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करणार आहे . तशी कल्पना एकूण तिच्या आविर्भावावरून येतेच , पण तरीही मी संध्याकाळी खात्री करून घेतो . आपण कोणत्या भागात चाललो आहे , तिथे काय आहे वगैरे प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा सुरू झालेली असते . सहप्रवासी तिला त्यासंबंधी माहिती देत असतात . भारत , भारतातील दारिद्र्य , विकासाची कल्पना , शेती अशा मुद्यांना स्पर्श करीत चर्चा सुरू असते . लोकांची लढण्याची क्षमता वगैरे विषयही चर्चेत असतात . त्यात अर्थातच , लोकांच्या परिस्थितीचा मुद्दा असतोच . बोलता - बोलता एक सहप्रवासी म्हणतो , भारतात " थर्स्ट अँड हँगर " खूप आहे . ताकद कमी पडणे असे काही त्याला सुचवायचे असते . लगेचच दुसरा सहप्रवासी म्हणतो , " थर्स्ट अँड हंगर वगैरे नाही . साधनस्रोतांचे वितरण / वाटप असमान झाले आहे . विषमता आहे ही फक्त . " पहिला त्यावर मान डोलावत असतानाच तिसऱ्याकडून प्रश्न येतो , " पण थर्स्ट अँड हंगर म्हणणार तरी कशाला ? "
बर्याच जणांच्या तोंडून असले अपघात या अशा एसएमेस मुळे झालेले ऐकण्यात आलेले आहे . असे फालतू एसएमेस महालक्ष्मी प्रसन्न झाल्याच्या एसएमेस ची पुढची आवृत्ती दिसते .
संदर्भाविना वाचणार्या व्यक्तीला या विधानांमध्ये कदाचित शाब्दिक विरोध दिसेल . संदर्भासह वाचल्यास कुठलाही विरोध दिसणार नाही . " मृत " शब्दाच्या दोन व्याख्या असताना , आणि दोन निकष असताना , या दोन्ही संदर्भात एकच युक्तिवाद कसा लागू करावा , हे समजत नाही . व्याख्या आणि निकष विसोबा खेचर आणि राधिका यांनी त्या - त्या ठिकाणी दिला असल्यामुळे , माझ्या उत्तराचा रोखही स्पष्ट असावा .
सूट असलेली पुस्तके व . पु . काळे वि . स . खांडेकर पु . ल . देशपांडे द . मा . मिरासदार य . दि . फडके शंकर पाटील रणजित देसाई आनंद यादव प्रवीण दवणे
मनात भिती आणी कूशंकांच घरट मात्र वेगानं वाढतय
माकडाच्या हाती . . . : एखाद्या नव्या लेखकाला आमच्या संकेतस्थळावर लिहिण्यास उद्युक्त करण्याची कल्पना साक्षात मनुष्य पितामहाच्या रुपाने साकार होईल असे आम्हालाही वाटले नव्हते . " आधीच मर्कट " असे सुप्रसिद्ध वचन असले तरी मद्य न पिताही केवळ लेखणीच्या जोरावर बजबज माजवण्याची क्षमता या मर्कटराजांमध्ये आहेत . तर अशा या मर्कटोत्तमाचे हात जेव्हा केळी सोलण्यात मग्न नसतात तेव्हा लेखणी हातात धरून माणसाच्या या पूर्वजाने आमच्या संकेतस्थळावर वाचकांना कोलांट्या उड्या मारायला लावतील असे लेख देण्याचे कबूल केले आहे .
Download XML • Download text