Text view
mar-19
View options
Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
आधी काय लिहायचय ते वाचते सगळ आणि मग या विकांताला लिहिते त्यावर .
अशा ठीकाणी जायला भाग्य लागतं आणि अस बाईकवर वगरे जायला तर परम भाग्य आणी तेवढीच इच्छाशक्ती लागते जी माझ्यासारख्या बहुतांशांकडे नाहीए . तुम्ही एवढी मोठी सफर इतक्या छान पुर्ण केलीत यातच सगळं यश आहे . तुझ्या ग्रुपच्या बाकिच्यांच सुध्दा अभिनंदन
मला जेव्हढे चाईल्ड सायकॉलजी कळते त्या त्रोटक माहितीच्या आधाराने मी खालील मते मांडत आहे . ही मते मांडतांना , शिक्षणतज्ञांना / शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचा पुर्ण आदर आहे . ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत असल्यामुळेच आपण आज अनेक देशातील शिक्षणपध्दतीपेक्षा अनेक पटींनी पुढारलेले आहोत . १ . सेकंडरी व प्रायमरी शाळांत ह्या सर्व ८ इंटेलिजन्सचा विकास होण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आढळतो . पण वैयक्तिकपणे एखाद्या मुलांत काय प्रोफाईल आहे त्याप्रमाणे शिक्षण देण्यात अर्थातच अनेक अडचणी असतात . २ . तरीही , जर आपण जे विषय शाळेत शिकतो ते पाहिले असता , [ २ ते ३ भाषा , इतिहास ] असे विषय पाहता ज्यांचा इंटेलिजन्स प्रोफाईल कल भाषिक व शाब्दिक कडे जास्त झुकला आहे त्यांना त्याचा फायदा होतो . [ मग त्यांना माध्यम कोणतेही असले तरी झटकन स्वतःला त्याप्रमाणे बदलता येते ] . त्यामुळे मराठी माध्यमात शिकुनही शैक्षणिक प्रगती न झालेली मुले किंवा ईंग्लिश माध्यमात शिकुनही प्रगती न झालेली मुले पहावयास मिळतात . ३ . गणित हा विषय तर पहिली पासुनच शिकवतात . इंजिनीअरींग , अकौटन्सी , सायन्स ह्या क्षेत्रात गणित , लॉजिकल रिझनिंग हा इंटेलिजन्स नसला की प्रगती होत नाही . मग माध्यम कोणतेही असो . नोकरदार वर्ग प्रामुख्याने वरील इंटेलिजन्स वर अवलंबुन असतो ४ . ज्याच्याकडे Interpersonal इंटेलिजन्सही आहे व वरील दोन्ही इंटेलिजन्स आहेत अशी व्यक्ति कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी , व्यावसायिक , इंजिनीअरींग मॅनेजरही यशस्वीपणे होते . पण Interpersonal इंटेलिजन्स आहे पण तो विकसित झाला नाही तर ती क्षमता असली तरी एखादा मागे पडतो ५ . Intrapersonal इंटेलिजन्स असलेली मंडळी स्वतःच्या क्षमता ओळखू शकतात व असे लोक कष्टाने काहीही साध्य करु शकतात . अर्थातच तो इंटेलिजन्स लवकरात लवकर विकसित झाला पाहिजे . आपल्याकडे असा इंटेलिजन्स आहे ते त्या व्यक्तिला कळले पाहिजे .
- निथळून कोरडे झालेले अर्धे तांदूळ मटणाला वाफ आली की मटणावर पसरावेत . संपूर्ण मटण झाकले गेले पाहिजे . - तांदळावर उरलेला अर्धा कांदा आणि मिरे घालवेत व राहिलेले तांदूळ पसरावेत . ( याला केशराचा रंग लावता येतो किंवा २ ऐवजी ३ थर करता येतील . एका भागाला कोथिंबीर वाटून ती हिरव्या रंगासाठी लावता येईल . ) - वरुन दुधात भिजवलेले केशर दुधासह आणि उरलेले तूप घालावे . - थोडे पाणी घालून शिजू द्यावे . - वरुन घट्ट बसणारे झाकण लावून कडा कणकेने चिकटवून घ्याव्यात . - भात पूर्ण शिजला की काढावे . तांदूळ धुवून ठेवल्याने आणि मटणाचे पाणी , थोडे वरुन घातलेले पाणी यामुळे शिजतो . एरवी भात शिजवताना घालतात तेवढे पाणी घालू नये . बिर्याणीबरोबर मटणाचा रस्साही केला जातो तेव्हा रश्श्यासाठी शिजवलेल्या मटणाचा स्टॉक पाण्याऐवजी वापरतात . तांदळाऐवजी अर्धवट , मोकळा शिजलेला भात करुन मग रंग लावून थर देता येतात . - सगळे मटण भांड्याच्या तळाशी आहे . भांडे पुरेसे जाड नसल्यास तव्यावर ठेवा . किंवा सुरुवातीला थेट आणि नंतर तवा आधी तापवून घेऊन त्यावर मंद आचेवर ठेवता येईल . अंदाजे १ ते दीड तास लागेल . थर दिल्यानंतर भात अर्धवट शिजवून घेतला असेल तर मटण शिजायला ४० मिनिटे पुरे होतील . - वरुन तळलेला कांदा , कोथिंबीर , तुपात परतलेला सुका मेवा , उकडलेली अंडी लावून सजवावे . - वाढताना बिर्याणी न हलवता एका बाजूने झारा तळापर्यंत नेऊन बिर्याणी वाढायला काढावी . - सोबत लिंबू , दही कांदा द्यावा .
माद्रिद , ता . 18 ( रॉयटर्स ) : बंदी घातलेल्या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेतल्याने स्पेनची धावपटू डिग्ना लुझ मुरिल्लोला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आल्याचे स्पेनच्या ऍथलेटिक्स फेडरेशनने ( आरएफईए ) जाहीर केले . स्टॉकहोम येथे होणाऱ्या युरोपीय सांघिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मॅन्युएल पास्कुआ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरिल्लो सराव करत होती . गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या " ऑपरेशन ग्रेहाऊंड ' या उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळलेल्या पास्कुआ यांच्यावर आरएफईएने बंदी घातली आहे . फेडरेशनकडून आर्थिक साहाय्य घेणारा कोणताही खेळाडू पास्कुआ यांना प्रशिक्षक म्हणून नेमू शकत नाही . या नियमाचा भंग केल्याने मुरिल्लोवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली , असे आरएफईएने स्पष्ट केले . 2011 मध्ये झालेल्या स्पर्धेत मुरिल्लोने महिलांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये स्पेनच्या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम वेळ नोंदविली होती .
टोकियोः जपानमधील विनाशकारी भूकंप व सुनामीनंतर आज आणखी दोन अणुभट्टय़ांमध्ये झालेले स्फोट आणि फुकुशिमा येथील अणुऊर्जा केंद्रात लागलेली आग यांनी जपानला आणखी एका महासंकटाच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवले आहे . आण्विक किरणोत्सर्गाचे सध्याचे प्रमाण मोठय़ा जीवितहानीला आमंत्रण देण्याइतपत धोकादायक पातळीला गेले आहे , असा इशारा जपानचे पंतप्रधान नेओतो कान यांनी दिला आहे .
आफरवातपासुन लाइन ऑफ कंट्रोल दिसते . फक्त एक किमीवर . अर्थात बर्फात एक किमी पाय ओढत चालणे ही काही सोप्पी गोष्ट नाही . त्यात वरुन बर्फ पडत असेल , दुपारी ३ वाजता अंधारुन आले असेल आणि कुठल्याही क्षणी बर्फाचा वर्षाव सुरु होउ शकेल असे वातावरण असेल तर मग तर पुढे जाण्याची हिंमत करताच येणार नाही . त्यामुळे आम्ही तिथवर जाउनही एकाही पाकड्याला कंठस्नान न घालता परत आलो . आमच्याकडे पर्याय होता , भारतीय सैन्याच्या जवानांकडे तो पर्याय नाही . हाडे गोठवणार्या थंडीत तिथे त्यांना राहवेच लागते . उन्हाळा असो अथवा हिवाळा . पुर्वी हिवाळ्यापुरते दोन्ही बाजुंकडुन शस्त्रसंधी असायची . सैन्य बर्फातुन काही काळतरी थोडीफार माघारी जायचे . पण ९८ मध्ये पाकिस्तानी सैन्याने भि * * * * पणा केला , आणि ही संधी साधुन लाइन ऑफ कंट्रोल ओलांडली . तेव्हापासुन सैन्य मरणाच्या थंडीतही इथे आणि इतर हिम्शिखरांवर तैनात असते .
ऐरणी = चा उल्लेख करतांना दोन मात्रे दिले असते तर चालले नसते का ?
अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा त्यांचे म्हणणे निमूटपणे मान्य करण्याशिवाय एकट्यादुकट्या माणसाकडे पर्याय नसतो . पाहा तुम्हालापण नियमित वर्गणी मिळू लागली की नाही . मस्त धडा शिकवला त्यांना !
श्रेयसला पडलेल्या " घरी जाई पर्यंत माशांना खायला काय द्यायच " ह्या प्रश्नाच उत्तर बूमर आणि श्रीखंड असं द्यायचे हे अनुक्रमे प्रशांत आणि मी ठरवताच , घाबरुन मालक आम्हाला शरण आले . > > > >
अशोक महादेव जोशी - सोमवार , २३ मे २०११ संपादक , कृषीज्ञानकोष डॉ . यशवंत लक्ष्मण नेने हे अमेरिकेत वानस रोगशास्त्राचा ( प्लँट पॅथॉलॉजी ) अभ्यास करीत असताना त्यांना अमेरिकेतील काही मित्र विचारीत , की भारतीय लोक प्राचीन काळापासून शेती करीत असूनही तुमच्याकडे शेतीविषयी फारसे लिखाण कसे नाही ? त्या वेळी डॉ . नेने यांना काही उत्तर देता येत नसे . मात्र त्यांनी त्याच वेळी निश्चय केला , की भारतात गेल्यावर प्राचीन वाङ्मयात शेतीविषयक काही लिहिले गेले आहे , किंवा नाही याचा शोध घ्यायचा . भारतात आल्यावर त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि त्यांना असे आढळून आले की , शेती विषयावर आपल्या लोकांनी प्राचीन काळात भरपूर लिखाण केलेले आहे .
पैसा ॐ निर्गूण निराकारा सांगे वेबचा ई व्यवहारा
' तुम्ही मुळचे बार्शिचेच का ? ' त्याचा आवाज आला आणि मी हुश्श केलं . लगेच संवाद पुढं नेला , थोडी माहिती दिली . पण आईला आवड्लं नसावं . तिनं मला कप बशा घेउन आत जायला सांगितलं . किचनमध्ये येउन खिडकीपाशी उभी राहिले , मी त्याला बघु शकत होते तिथुन पण त्याला मी दिसणार नव्हते किंवा तसं दिसेन हे त्याच्या लक्षात यायला हवं . हे सिक्रेट गौरीताईचं होतं . तिनं लग्नाआधी अशी काही सिक्रेट माझ्याबरोबर शेअर केली होती . आता पुन्हा तिलाच शरण जायची वेळ येईल का ? पुन्हा प्रश्न . बाहेर आईनं उलटतपासणी सुरु केली होती . जे काल मी सांगितलं होतं ते वेगळया प्रकारानं त्याच्याकडुन काढुन घेत होती . हा असा प्रकार बाबा करायचे , मला आणि गौरीला एकएकटीला विचारायचे आणि मग नंतर मार खावा लागायचा , कुणाला तरी एकीला , बहुधा गौरीताईलाच . ' मधु फार काही बोलली नाही कधी , पण ठिक आहे , तिच्यावर विश्वास आहे माझा , काही वेडंवाकडं नाही करणार ती . ' हे आईचं बोलणं ऐकुन एकदम भरुन आलं . आपलं कुणितरी कौतुक करावं बाहेरच्या समोर ह्याचा सारखा आनंद नसतो . पण तो बाहेरचा होता का आता का अजुन होता बाहेरचा ? वाटलं जर एवढा विश्वास आहे तर काल उगाच मला का बोलली एवढं .
मेटे राष्ट्रवादीचेच पदमूक्त उपाध्यक्ष असल्या कारणाने आणि शरद पवार यांना भविष्यात बराच वेळ मिळणार असल्यामूळे त्यांनी आपल्या राज्यात संयमी आणि विरुद्ध विचाराला वाव देणार्या संस्कृतीला चालना द्यावा असे सूचवावेसे वाटते .
तिथे पोहोचल्यावर आम्हाला गाडीतनं उतरवलं आणि रुग्णालयाच्या ओ पी डी विभागत पोलिस घेऊन गेले . तिथे पाहतो तर काय , मंडळींची ही भाऊगर्दी ! काही लोकांना आनंदनगर चेकनाक्यावर पकडलेले , काही लोकांना कापुरबावडीजवळ पकडलेले ! एकंदरीत तिथे तीनशे - साडेतीनशे लोकांचा जमाव जमला होता . सगळे कलम १८५ चे आरोपी ! " चला ! म्हणजे आपण एकटेच नाही आहोत ! " या भावनेने मला आणखी जरासं हायसं वाटलं आणि आता मी तो ओ पी डी मधला नजारा एन्जॉय करू लागलो !
हम है मुश्ताक और वो बेजार , या ईलाही ये माज़रा क्या है . . . . ( इकडे तुला भेटण्याची मला तीव्र इच्छा आणि तू नाखूष , माझ्यावर रागावलेला , हे परमेश्वरा हा मामला आहे तरी काय ? )
शाखेवर दिसलेल्या वातावरणातल्या ह्या भावना आहेत . मागील हजार वर्षात ख्रिश्चन लोकसंख्येत ह्या देशात अत्यल्प वाढ झालेली असली तरी ह्या शतकात भयावह वाढ करण्याचं कारस्थान सुरु आहे , टिपेला पोहोचलय , असं काहिसं ते म्हणतात . तुम्ही म्हणताय ती " सध्याची " आकडेवारी आहे . भविष्यात ती शतपटीनं बदलेल ( आळा घातला नाही तर ) असं त्यांचं म्हणणं आहे . प्रश्न झुरळाइतका लहान त्यांच्यासाठी नक्कीच नाही .
या डेट्याअभावी बोलायचं म्हणजे माझा अंदाज सांगणंच झालं - मला वाटतं आरक्षणाचा फायदा होईल . तोटे फारसे दिसत नाहीत . पंचवीस टक्क्यांच्या आसपास आरक्षण असायला हरकत नाही . जर त्या मार्गाने जायचंच असेल तर लवकर जाणं जास्त चांगलं . कारण हळुहळू होणाऱ्या प्रगतीला त्याने जंप स्टार्ट करता येईल . पंचवीस वर्षांच्या गाडी ढकलण्यानंतर त्याची कदाचित गरज असणार नाही .
अहो स . दर्शन , महाराजांबद्दल चर्चा नाही आहे , दानशूराबद्दल आहे . : )
इतके आधीपासुन मेन्यु ठरवुनसुध्दा व्हायचा तो गोंधळ झालाच . येणारे पाहुणे आज येणार होते , व त्यानुसार मी निवांत होते . अचानक काल संध्याकाळी ६ वाजता फोन आला , आम्ही आज रात्री तुमच्याकडे येत आहोत मुनिषभैयाला भेटायला . ( माझे मोठे दीर जे सद्ध्या इथे आले आहेत . ) . एक तासात पोचु व रात्री मुक्कामाला तिथेच राहु . ( नशिब दोघेच येणार होते , त्यांच्या आई - बाबांचे येणे कँसल झाले ) घर अस्ताव्यस्त पसरलेले . . माझा चक्क अवतार म्हणावा अशी परिस्थिती . . कामवाली मुलगी निघाली होती , तिच्याकडुन पोळ्या करुन घेतल्या . घर आवरल्यावर घरात अस्लेल्या भाज्याबघुन मेन्यु बदलला . मेथीची कोरडी लसुण घालुन भाजी ( मेथी निवडुन ठेवली होती ) , काकडी - कांदा - गाजर कोशिंबीर , टोमॅटोचे सार ( नारळ नव्हता म्हणुन नुसते सुके खोबरे घालुन ) , मसालेभात हे ठरले . घरात दुसरी भाजी फक्त मटार व दुधी ह्या होत्या . कोफ्ते करावे असा विचार करत होते . मेथीची भाजी व टोमॅटो उकडेपर्यंत पाहुणे पोचले व नवर्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे आलु मटर करायचे ठरले ( ही भाजी नवर्याने केली ) , पापड भाजुन व ठेचा हे पदार्थ वाढवले . गोड काय करावे हे ठरत नव्हते ( खीर हा एकमेव पर्याय दिसत होता ) . पण पाहुण्यांनी येताना राजभोग नावाची मिठाई आणल्यामुळे गोड करावं लागलं नाही . शेवटी विकतच्या कुल्फ्या आणल्या . पण नवरोबा खुश . . चक्क एक तासात घर आवरणे व एक तासात सहा जणांचा स्वैंपाक ( पोळ्या सोडुन हं ) असा विक्रम केला न मी . .
सयल जिणेसर पाय नमि , कल्याणक विधि तास , वर्णवतां सुणतां थकां , संघनी पूगे आश । । १ । ।
# जी व्यक्ती मुलांना अस्वस्थ करते , नकोशी वाटते , अगदी ती व्यक्ती तुमचा शेजारी का असेना , त्या व्यक्तीपासून मुलांना सावध राहायला सांगावे .
कोलकता - डाव्यांचा बालेकिल्ला मानले जाणारे पश्चिम बंगालही घराणेशाहीला अपवाद ठरू शकलेले नाही . सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या पाहिल्यास त्याची प्रचीती येते . आपल्या वारसांना , नातेवाइकांना उमेदवारी देण्यासाठी डाव्यांसह सर्वच पक्षांतील नेत्यांचा खटाटोप काही प्रमाणात तरी यशस्वी झाला आहे . डाव्या पक्षांनी पाच नेत्यांच्या मुलांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे . त्यापाठोपाठ तृणमूल कॉंग्रेसने चार , तर कॉंग्रेसने तीन नेत्यांच्या मुलांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे . तृणमूल कॉंग्रेसने आपल्या 12 नेत्यांच्या नातेवाइकांना तिकिटे दिली आहेत . कुणाच्या मुलाला , कुणाच्या पत्नीला , तर कुणाच्या भावाला , सासूला उमेदवारी देण्यात आली आहे . कॉंग्रेसी घराणेशाहीच्या नावाने नेहमी बोटे मोडणाऱ्या माकपने ज्येष्ठ नेते हशीम अब्दुल हलीम यांच्या मुलाला निवडणुकीचे तिकीट दिले आहे . त्याशिवाय दिवंगत नेते कलीमुद्दीन शाम यांचे पुत्र मोईउद्दीन शाम , दिवगंत कृषिमंत्री कमल गुहा यांचे पुत्र उदयन गुहा , माजी खासदार रमझान अली यांचे पुत्र इम्रान अली , ज्येष्ठ नेते दिनेंद्र कुमार दास यांचे पुत्र पलश दास आदींना उमेदवारी बहाल केली आहे . कॉंग्रेसने प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित यांना बीरभूम जिल्ह्यातील नल्हटी येथून उमेदवारी दिली आहे . " सेल ' या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या अभिजित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . कॉंग्रेसचे माल्ढा येथील जिल्हाध्यक्ष खासदार अबू हाशीम खान चौधरी यांचे पुत्र ईशा खान चौधरी यांना वैष्णवनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे . 39 वर्षीय ईशा वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत टोरंटो येथे वाढले आहेत . माल्ढा येथील गनी खान चौधरी कुटुंबाचा राजकारणातील वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे .
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल - ए - तारिफ आहे ) आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं ? कमाल आहे .
शैशवात , मातीच्या देवघरात तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपायचो , देवपूजा करताना तू रामरक्षा म्हणायचीस , सारं जगणं कसं तेव्हा ' राम ' मय होतं , आजही तू रामरक्षा म्हणतेस पण आता तुझ्या मांडीवर डोके ठेवून मी झोपू शकत नाही ! माझे रावणभोग मला झोपूच देत नाहीत गं ! फार असहाय्य होतो मी !
नंदिनी , एक सुचवू का ? येणार्या सगळ्यांना सांग गिफ्ट नकोत म्हणून अन तुम्ही पण रिटर्न गिफ्ट देऊ नका . सुनिधीकडे कपडे / खेळणी चिकार असणार , अन यापुढेही तुम्हीच ते सगळं घेत रहाल . लोकांनी तिला गिफ्ट देण्यापेक्षा एखाद्या चॅरिटीला पैसे द्या असे सुचवून पहा .
पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले । तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते . पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते . भर पावसांत . गडद अंधारात . पन्हाळ्याहून निघाले दि . १२ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता . अन् पावनखिंडीत पोहोचले १ 3 जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५ तासांची धाव चालू होती त्यांची .
गडांचे जतन करणे पुरातत्व खात्याला अत्यंत कठीण जाते . तिथे का नाही आग्रह धरीत . मुंबईतल्या जागेला भाव आहे ना ?
खेळाच्या बाबतीत मात्र हे वर्ष चांगलेच म्हणावे लागेल . कधी नव्हे ती भारताने वय्यक्तीक ऑलेंपीक सुवर्णाची कमाई केली . आणखीही पदकांची कमाई केली . बुध्दीबळ , बॅड्मींटन साठिही २००८ उत्तमच . क्रिकेट च्या दुनियेत धोनी च्या टिम ची कमाल लक्षात राहिलच त्याबरोबर सौरव , कुंबळे च्या रिटायरमेंट साठि ही हे वर्ष लक्षात राहिल . चांद्रयान हा आपल्या अवकाश प्रकल्पातला महत्वाचा टप्पा . २००३ साली मंजुर झालेला चांद्र्यान १ , २००८ मधे आकारास आला हे इस्रो आणि प्रत्येक भारतियाला अभिमानास्पद .
नाही मी दुवा उपरोधाने नाही दिला ( तुम्हालाही नाही आणि हिंजजावाल्यांसाठीही नाही . ) क्षणभर असे माना की त्या मुलीला खरेच वाटते आहे की आपला ताबा कोणा सैतानाने घेतला आहे . तिच्या अव्यक्त मनाची तशी " खरी " समजूत असेल तर ती ( भूत ) अंगात आल्यासारखे वागेल . तिच्यात आणि अंगात देवी येणार्या बाईत मला फरक दिसत नाही .
इमिग्रेशन वर तर आजतागायत कधीही त्रास झाला नाही . तिथे एवढी मरणाची गर्दी असते की कोणाला वेळ आहे भानगडी करायला . नाही म्हणता , परवा मुंबई एअरपोर्टवर मात्र बायको आणि मुली इमिग्रेशन क्लियर करताना तिथला माणूस म्हणाला की मॅडम तुमचा पासपोर्ट जरा प्रॉब्लेमवाला आहे . ५०० रू . द्या . ती जरा घाबरली . पण तिने डिटेलमधे विचारायला सुरूवात केली आणि तो नरमला . तेवढ्यात तिथला एक सुपरवायझर तिथे आला आणि त्याने तिला जायला सांगितले . इतक्या वर्षांत कानावर आलेले हेच एक प्रकरण .
सुंदर शब्दचित्र । मैं फिर कहूंगा कि आपकी मराठी कविताएं मुझे हिन्दी से भी ज्यादा पसंद हैं । मराठी शब्दों में जो भाव व्याप्त हैं उसे आप मुक्तछंद में बहुत अच्छे ढंग से , कुशलता से अपने मनोभावों को अभिव्यक्त करने में प्रयोग कर लेती है । होली की रंगबिरंगी बधाइयां . . .
स्वप्नाचा लेख आवडला . . मधे मधे वापरलेले शेर तर मैफिलीमंधे दाद घेऊन जातील असे . . ते योग्य ठिकाणी वापरून लेख अजूनच रंजक झाला आहे . स्वप्ना तुझे मागचे सगळे लेख पुन्हा शोधून वाचावे लागणार .
स्क्वॉड करुन आम्ही ड्रिल स्क्वेअरपाशी आलो . सायकल स्टॅन्ड मध्येच पटापट कपडे बदलले व फॉल इन झालो . ड्रिल रिग बदलण्यास बऱ्याच जिसीज ना वेळ लागला व रिपोर्ट देण्यास साहजिकच उशीर झाला . आता तेथल्या ड्रिल उस्तादाची वेळ होती आमचा ड्रिल रिग तपासण्याची . पिटी परेड पेक्षा ड्रिल रिग मध्ये बरीच अवधाने सांभाळायची असतात , बेल्ट , बॅरे , शर्ट खोचणे ( शर्टाची फक्त तीनच बटण दिसली पाहिजेत आठवते ना ) वगैरे , व त्यात बऱ्याच चुका ड्रिल उस्ताद ने काढल्या . बॅरे चापुनचोपून लावणे म्हणजे एक कठीण कला आहे . बॅरे जरका चुकीची घातली तर फुगलेल्या भटोऱ्या सारखी दिसते . आडवी सपाट घातली गेली तर कडक पोळी किंवा चपाती सारखी दिसते पण जर बॅरेचा आयएमएचा बिल्ला डाव्या डोळ्याच्या रेषेत वर आणला व बाकीचे कापड डोक्यावर चापून बसवून तिरपे उजव्या कानाच्यावर आणले व बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर सुनिश्चित केले की मग मुंडा एकदम छान रुबाबदार दिसतो . आम्हाला ड्रिल उस्तादाने सांगितले की जो पर्यंत ड्रिल टेस्ट पास होत नाही तो पर्यंत आम्हाला सॅल्यूट करण्यास मनाई आहे व पी कॅप घालण्यास सुद्धा मनाई आहे , हे सांगितल्यावर ड्रिल परेड मध्ये गणवेश निट नाही म्हणून ड्रिल उस्ताद ने परेड ग्राउंडच्या चार फेऱ्या हात उंच करून रायफल हातात आडवी घेऊन पळत लावायला सांगितल्या . आता साडे पाच किलो वजनाची रायफल हातात उंच धरून आडवी घेऊन पळायचे म्हणजे नाकात दम येतो हे पळाल्यावर कळते . आयएमेत वेपन ट्रेनिंग , ड्रिल , घोड स्वारीचे काही वर्ग ' साब ' म्हणजे सैन्यातले सुभेदार घेतात व त्यांना मदतीला व आम्हाला शस्त्रांचे हिस्से पुर्जे उघडणे , जोडणे , ड्रिल व पिटी शिकवून आणि करवून घ्यायला उस्ताद म्हणजे सैन्यातले हवालदार किंवा नायक असतात . आमची परिस्थिती अशी होती की शिकवताना सैन्यातला नायक सुद्धा आम्हा जिसीजना सहजच शिक्षा करायचा . अशा त्या ड्रिल उस्ताद ने दिलेल्या शिक्षेतच ड्रिल पिरेड संपला आणि आम्ही रायफली शस्त्रागारात ठेवल्या . शस्त्रागाराला सैन्यात कोत असे म्हणतात . आयएमएत दोन प्रकारच्या रायफली प्रत्येक जिसीला मिळतात . एक रायफलीच्याच आकाराची , वजनाची व दिसण्यात अशी असलेली ड्रिल प्रॅक्टिस रायफल व दुसरी खरी रायफल . ड्रिल आम्हाला ड्रिल प्रॅक्टिस रायफलने करायला लागायची .
आरोग्यासंबंधी एका डॉक्टरांनी लिहिलेला लेख प्रथमच उपक्रमवर वाचला . कल्पना खूप आवडली . अशाच अनेक लेखांची आपल्याकडून मी अपेक्षा करतो .
Aapulachi Wad Aapanasi Chandrakant Wankhede आपुलाची वाद आपणासी चंद्रकांत वानखेडे मनोविकास प्रकाशन
माझीही स्थिती अशीच होती . जेव्हा त्यांच्याबद्दल कळले तेव्हा त्यांच्या पराक्रमाचे कौतुक वाटले आणि अभिमानही वाटला . अशी व्यक्तींची वर्णने करतांना लेखणीलाच इतका आनंद होतो की शब्द स्वतःच नटून - थटून कागदावर उतरतात , : ) आपल्या कौतुकाच्या शब्दांनी माझा उत्साह अधिक वाढला आहे .
मित्रांना आर्थिक मदत करणे , अगदी सख्या भावप्रमाणे मैत्री असणे वगैरे सर्व समजु शकते . पण केवळ मित्राच्या सांगण्यावरुन स्वतःचे career आणि पर्यायाने भविष्य पणाला लावणारा निर्णय घेणे , हे मैत्री कीतीही पक्की असेल तरी पटत नाही . आणि तेसुद्धा घरच्यांचा विरोध असताना .
असं ? काय सांगताय काय ? ? ! ! कुठली हो मराठी संस्थळं ? तिथे जाऊन काहीतरी धमाल धमाल मलाही वाचलंच पाहिजे ! : )
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी प्रेमात म्हणे कुणी अडखळते बघ धडपडते कोणी प्रेमात म्हणे मौनात बुडे , ना सुटे घडी ओठांची प्रेमात म्हणे शब्दास भूल , जगन्यास झुल कवितेची प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी प्रेमात म्हणे हातात हात , होतात घात जन्माचे प्रेमात म्हणे मिटतात श्वास , फिटतात पाश मरणाचे प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या जो बुडालेला तो तरलेला , तरला तो बुडला , राणी स्वर - सलील कुलकर्णी , विभावरी आपटे - जोशी संगीत - सलील कुलकर्णी गीत - संदीप खरे अल्बम - ढिपाडी ढिपांग
खुर्ची माझा देव आहे . सगळे श्रीमंत माझे बांधव आहेत . माझ्या पैश्यावर माझे प्रेम आहे . माझ्या खिशातल्या डेबिट आणि स्विस बँकेतल्या खजिन्याचा मला अभिमान आहे . त्या पैशाचा दूरूपयोग करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन . मी माझ्या हायकमांड , पक्षश्रेष्ठी आणि संपतीधार्या माणसांचा मान ठेवीन आणि पैसेवाल्यांशी सौजन्याने वागेन . माझे वरिष्ठ आणि माझे पद यांच्याशी सदैव निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे . माझ्या सात पिढ्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे .
मग भारतियांच्या बरोबर इतर देशातील लोकाची पाकिस्तान विषयी इतकी टोकाची भुमिका व्हायची गरजच काय होती ? हेच हरामी भिकारी पाकिस्तानी अमेरिका व इतर देशातील लोकानी पाठवलेल्या रोट्या खावुन काम न करता मदरश्यात जातात व बंदुका हातात घेवुन आपल्यावर रोखतात . ते पुरात जर मरत असतील तर आम्हाला आनंद होणे साहजिकच आहे . पाव्हण्याच्या काठीने जर साप मरत असेल तर त्यात वावगे काय ? त्यात कसली विकृती आहे हे जरा मला समजावता काय ? कसाब किंवा इतर अतिरेकी हे गरीब व भिकार कुटुंबातुनच आले होते . जर कीडच मुळातुन मरत असेल तर त्याचा आनंदच आहे .
आवडला . नेहमीप्रमाणे मोजक्या शब्दांतला आणि संतुलित . शेवटच्या वाक्यात व्यक्त केलेली चिंता रास्त आहे . मात्र गेले दोन - तीन दिवस विचारवंत - शब्दाला - झोडपणे - प्रकार चालू आहे त्यामागची भावना निराळी असावी असं वाटतं . कारण त्यात उत्साहाच्या भरात अतिशयोक्ती झाली तरी सारासाराचे भान सुटलेले दिसत नाही . अर्थात तसे होऊ नये म्हणून तुम्ही लिहिलेल्या लेखासारखे संयमित बलही कार्यरत असणे आवश्यक आहे .
' मुलीची मदत ' की ' मुलीला मदत ' ? ही विभक्ती कायमचीच बदलली असं समजायचं की काय ? : (
माझ्या दृष्टीने अगदीच फसलेलं हे चित्र ( प्रपोर्शनच्या मानाने ) मायबोलीच्या अनेकांनी उचलून घेतलं . मग सुरू केली चित्रकलेची शिकवणी . शिकवणीतही ताईने काढून दिलेली चित्रंच मुलं थोडी डार्क करून रंगवत आहेत . म्हणून त्याला स्वतंत्रपणे चित्र काढूनच मग रंगवायला प्रोत्साहन देत राहिलो . सुरूवातीला अर्थातच जमलं नाही . मग तो हौसेनी स्वतःच काढायला लागला . खूप भारी चित्र नाही जमलं तरी चालेल , पण मनात जे आहे , ते समजलंय त्याला आणि म्हणूनच उतरवायला येतंय आता . तो अजूनही ' डोंगर , नदी , सूर्य ' यातच आहे पण कल्पना अजून स्पष्ट होत आहेत .
फोर्ब्स मॅगझिन मध्ये डबेवाल्यांची केलेली प्रशंसा , अनेकानेक training institutes मध्ये श्री . मेदगे आणि इतरांनी केलेली भाषणे या बाबतीत अजून माहिती देता आली असती .
मनु तुझ्या रेसिपीने फक्त कणीक वापरून बनवलेली नानकटाई . आणि ही मैदा वापरून केलेली .
मेकॅनिक्समध्येही मुळातले समीकरण सोडविताना एकदम ideal गृहितके घेऊनच सुरवात करतात ना ? म्हणजे घर्षण शून्य वगैरे . तेव्हा घर्षण शून्य हे गृहित धरून त्यावर निर्णय घेतले तर ते चुकणारच . त्यातही गुळगुळीत पृष्ठभागावर घर्षण अगदी शून्य नसले तरी बरेच कमी असते पण हेच गृहितक खरखरीत पृष्ठभागावर वापरले आणि त्यावरून निर्णय घेतले तर ते चुकणारच की . नेमका हाच प्रकार क्ष , य च्या किंमती शून्य धरून होईल . ही error of judgment झाली त्यामुळे मूळ अर्थशास्त्र खोटे ठरत नाही .
हे सर्व सांगतोय म्हणून माझा यात अभ्यास आहे असा गैरसमज करून घेऊ नका . शाळेत शिकलेल्या ( आणि आईने शिकविलेल्या ) काही गोष्टी अजून स्मरणात आहेत . शार्दूलविक्रीडित , मंदाक्रांता , पृथ्वी , मालिनी अशा ३ - ४ वृत्तांची लक्षणे आणि ' लघु ' ' गुरु ' ची थोडीशी माहिती या आधारावर हे अकलेचे तारे तोडलेत . : D
माझ्या मनात आलेले स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असे : १मिलियन डॉ . = फक्त ५ कोटी . पण ज्याप्रमाणे भारतात लाचलुचपत आहे ( असे काही लोक म्हणतात , मलाहि त्याचा अनुभव भरपूर ठिकाणी आला होता , पण ते अपवादात्मक , असे मला सांगण्यात आले ) त्यापेक्षा जास्त लाचलुचपत अमेरिकेत आहे . राजकारणी , ऑस्करवाले सगळिकडे लाचलुचपत अस्ण्याची शक्यता मोठी आहे . तेंव्हा २ मिलियन म्हणजे फक्त १० कोटी ची तयारी ठेवा .
इस्रायलचे लष्कर हे अजोड अशा इस्रायल संरक्षण बलने युक्त आहे . हिब्रु भाषेत ज्यास Tzahal ( צה " ל ) [ मराठी शब्द सुचवा ] हा पर्यायवाची शब्द आहे . इतिहासात , तेथे वेगळी इस्रायली लष्कर सेवा नव्हती . भूदलाच्या हुकुमाखाली नौसेना व हवाई दल हे कार्य करतात . तेथे वेगवेगळ्या बाबतीत सुरक्षा हाताळणार्या इतरही निमलष्करी संस्था आहेत . जसे इस्रायल सीमा पथक , शिन बेट इत्यादी . The IDF was based on paramilitary underground armies , chiefly Haganah .
आवडले एकदम . बर्याच वर्षांत शाळेत , कॉलेजात गेलो नाही . जायला पाहिजे एकदा .
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें | | १४ | |
पंचविसाव्या शतकातील बाप - लेकीत घडलेला हा संवाद . " पपा , पपा , तुम्ही सतत माझ्यापासून हातोडा का लपवून ठेवता ? " " त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे . " " पपा सांगा की ती गोष्ट मला "
बोलो जाता बरळ , करिसी ते नीट । नेली लाज धीट , केलो देवा ॥
वरकरणी असे दिसते की रेमंड यावे स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला केला व ते खरे असेल तर तो आज ना उद्या सुटेल जर त्याने मनमानी केली असेल तर अमेरिका म्हणेल द्या फाशी , त्यानिमित्ताने पाकीस्तानी जनताही खुश होईल व अमेरिकाही सांगू शकेल की आम्ही न्यायप्रिय आहोत .
आता मला अधिकाधिक पाक्प्रयोग करून त्यावर वेगवेगळ्या धाग्यांच्या चवडी रचायलाही हुरूप येइल !
राज साहेब आपण यावर काही तरी तोडगा कडवा
माहितीपुर्ण लेख . खरंच , एक लेखमाला लिही या विषयावर . वाचायला आवडेल अजून .
हे काय पहील्या फोटो मधे आमचा हसमुख सांता क्लॉज दिसत नाही आहे ते
दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही मागुन कधी मिळत नाही वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षाच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तर्हा असतात साऱ्या सारख्याच जीवघेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात प्रेमाच्या सफल - विफलतेला खरंतर काही महत्त्व नसतं इथल्या जय - पराजयात एकच गहिरं सार्थक असतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं खुल्या सोनेरी ऊन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं कवी - सुधीर मोघे
तोच ना सिनेमा , आशा काळे मोठी जाऊ आणि रंजना धाकटी . . ललिता पवार खाष्ट सासू असते आणि रंजना तिला सरळ करते . . इ . इ . . . मला पुण्याच्या भानुविलास थेटरात बघितलेला आठवतोय . . रंजना आणि ललिताबाईंची जुगलबंदीच होती . . स्वाती
आमच्याकडे एक म्हण आहे . . . . . . . छक्का असल्यापेक्षा पक्का बरा , आणि षंढ असल्यापेक्षा गुंड बरा ! म्हणून आमच्या पहिलवान आणि गुंड लोकांबद्द्ल आपण न बोललेलेच बरे ! एक विनंती आहे , आपली जरा appointment मिळेल का , आपली भेट घेऊन थोडीफार ' चर्चा ' करावी म्हणतो . आपला संपर्क पत्ता निसंकोच द्यावा . एक सल्ला : HDFC किंवा तत्सम बॅंका आपल्याला घर बांधायला मदत करु शकतात , त्यांची मदत घ्यावी म्हणजे आपले घराचे स्वप्न लवकर साकार होईल व चिडचिड होणार नाही . ( घर - बिर बांधून होण्यासाठी मराठी माणसाने नोकरीची मनोवृत्ती व परंपरा स
बोलु नकोस कधी कि करतेस प्रेम माझ्यावरी , जर नसेल तुझ्या मनात तसं काही . बोलु नकोस कधी मनातील भावनांबद्दल , जर नसेल कळत तुला त्यातला काही . धरु नकोस माझा हात कधी , सोडुन द्यायचा असेल तो वाटेवरी . बोलु नकोस साता जन्माच्या गोष्टी , जर सोडायची असेल साथ कधी . बोलु नकोस मीच आहे तो , जर स्वप्नं आहेत तुझी त्याहुनही मोठी . झाला माझा जन्म नवा स्पर्शालस तु जेव्हा ह्या ओठां , झाला माझा म्रुत्यु सोडलस तु जेव्हा मला . पण मी जगलो त्या क्षणांना जेव्हा दिलस तु प्रेम मला . . . .
पैशासाठी जगणे का जगण्यासाठी पैसे ? > > एक लाख वेळा अनुमोदन , झक्की . हा काटकसरीचा बाफ म्हणजे नक्की काय भानगड आहे ? एकाची अत्यावश्यक गरज दुसर्याला चैन वाटू शकते . आणि एकाची काटकसर दुसर्याला दात कोरून पोट भरणे वाटू शकते . आता हे एक , दोघे नाही तर असे शेकडो एकत्र आलेत इथे . अनिरुद्ध बापुपेक्षा जास्त पोष्टी पडूनही बापू बीबीत निघाले तेवढेही फलित निघणार नाही .
पक्ष्यांनी पोझही छान दिल्या आहेत . ( म्हणजे तुम्ही तत्पर आहात , असे म्हणायचे आहे ! )
सामंतर्य खूपच आवडले . दोन्ही खेळाडू बुद्धिमान असल्यास फुलीगोळा हा खेळ अनिर्णित राहतो हे ब्रूट फोर्सने माहिती आहे ( मला सिद्धता माहिती नाही ) त्यामुळे या कोड्याचे उत्तरही ' अनिर्णित ' हेच म्हणावे लागेल .
जोशीसाहेबांनी मग सगळ्यांना त्यामागे पिटाळले होते . साहजिकच आहे . मोठी ऑर्डर आहे ती . आणि फार पूर्वीच जायला पाहिजे होता तो माल . मी खांदे उडवले . " त्यात नवीन आणि विशेष काय आहे ? ही तर नेहमीचीच बाब आहे . इथे प्रत्येक ऑर्डर थोडी उशीरा , उशीरा , थोडी जास्त उशीरा , उशीराच उशीरा पूर्ण व्हायची . एक ऑर्डर वेळेवर पूर्ण होईल तर शप्पथ ! या सगळ्या प्रकाराने आमच्याकडे सगळ्या कामाचे अग्रमान सारखे बदलत असे . सगळ्यात महत्वाच्या याला तर ते म्हणत " प्रथमेश . "
निरुपयोगी प्रतिसादाबद्दल क्षमस्व . प्रत्येकाची खरेदीची निकड वेगवेगळी असू शकते हे मान्यच आहे . प्रकाटाआ असं समजावं . कुतुहलः आता ऑनलाईन डील्सच जास्त चांगली नसतात का ? पांढर्या प्रकाशानं मळमळणारे माझे दोस्त आता बरीच खरेदी घरबसल्याच करतात असं दिसतं .
तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर अचूक देणा - यांची संख्या आणि दुस - या प्रश्नाचे उत्तर अचूक देणा - यांची संख्या यात किती तफावत असेल हा संशोधनाचा विषय होऊ शकेल असे वाटते . या प्रश्नांमध्येच अमेरिकेने सरकार , माध्यमे , उद्योग धंदे आणि सामान्य जनता सर्वांनी स्वतःच्या हल्ल्याचे जागतिकीकरण करून स्वतःचा फायदा कसा करून घेतला याचे उत्तर मिळेल .
अरे १३ मार्च ला रोबोट आहे . . . टी व्ही वर . . बघायला विसरु नका . . . . ४८ एंची टी व्ही असलेल्या मित्राला आधीच पटवुन ठेवले आहे . . . . बघायला विसरु नका . . . .
वरील कमांड मध्येः * - z हे टार ला gzip ( गनझिप ) द्वारे एक्स्ट्रॅक्ट करून रन करण्यासाठी सांगण्यासाठी . ( . bz किंवा . bz2 टारबॉल्स साठी - z च्या ऐवजी - j वापरावे . ) * - x हे फाईल्स एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी
आपल्या देशात , राज्यात , गावागावांतूनही आता स्वयंसाह्यता गट म्हणजेच बचत गटांची चळवळ उभी राहिली आहे , पण बचत गटांच्या संकल्पनेचे खरे श्रेय मिळते ते बांगलादेशालाच . महिलांच्या बचत गटांची सुरवात बांगलादेशात झाली . तेथील ग्रामीण बॅंकेने गरिबांच्या जीवनात अक्षरशः क्रांती घडवून आणली . या देशानेच आपल्या देशाला बचत गटांची संकल्पना सांगितली . ती शिकवली आणि ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केला . बांगला देशातील या चळवळीपासून प्रेरणा घेऊनच महाराष्ट्रात बचत गटांची चळवळ उभी राहिली . बांगलादेशात 1970पर्यंत बचत गट किंवा मायक्रो फायनान्स हे शब्दही अस्तित्वात नव्हते , पण हे दोन शब्द नंतर बांगलादेश वासीयांच्या परवलीचे झाले . बांगलादेशातील चित्तगाव विद्यापीठात मोहम्मद युनूस हे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते . ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांचे काम चालू होते . या विषयावर काम करतानाच गरिबी निर्मूलन हा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा झाला , त्या वेळी त्यांच्या आसपास सर्वत्र गरिबी होती . त्याकडे ते दुर्लक्ष करू शकले नाहीत . भूक , दारिद्य्र , बेरोजगारी आणि शोषण या गोष्टी अवतीभवती दिसत होत्या . त्यावर मार्ग काढण्याची त्यांना ओढ होती . गरीब माणसांना पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी 10 रुपये मिळवण्यासाठीही किती कष्ट घ्यावे लागतात हे दिसत होते . अशा माणसांसाठी काहीतरी करायचे , असे त्यांनी ठरवले . बांगला देशातील गरिबी दूर करण्यासाठी बचत गटांची चळवळच अधिक प्रभावी ठरली असे म्हणावे लागेल . गरिबी ही कोण्या एका देशाची समस्या नाही तर ती सर्वच अविकसित आणि विकसनशील देशांची समस्या आहे . बांगला देशात महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण बॅंकेने त्या देशातील गरिबी दूर करण्याचा जो यशस्वी प्रयोग केला , त्याची दखल संयुक्त राष्ट्रसंघ , जागतिक बॅंक , इंटरनॅशनल फूड रिसर्च पॉलिसी इन्स्टिट्यूट यांसारख्या जागतिक संस्थांनीही घेतली आहे . गरीब घटकांना बॅंकांचा लाभ कसा मिळू शकेल , याविषयी युनूस शक्यता अजमावत होते . त्यांनी त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला . सर्वेक्षण केले . विद्यार्थ्यांच्या मदतीने खेड्यातील सावकाराच्या पाशात अडकलेल्या गरीब घरांची यादी केली . त्याचबरोबर महिलांचीही एक यादी बनवली . त्यांनी सर्वेक्षण केलेल्या खेड्यात 42 महिला होत्या . या महिलांनी सावकारांकडून पंधराशे रुपये एकत्रित कर्ज घेतले होते . या महिलांसाठी काम करायचे असे त्यांनी ठरवले . सावकारांच्या तावडीतून महिलांची सुटका करण्यासाठी त्यांना पंधराशे रुपये दिले . या पंधराशे रुपयांनी महिलांची कर्जमुक्तीची तात्पुरती गरज भागली , पण नंतरचे काय ? थेंबे , थेंबे , तळे साचे याप्रमाणे मिळणाऱ्या दहा रुपयांतील 1 रुपया जरी शिल्लक टाकला तरी ते एकत्रित साठलेले पैसे अडीअडचणीला उपयोगी पडतील , सावकाराकडे हात पसरावे लागणार नाहीत , असा विचार युनूस यांनी केला . गरिबांचा विचार करून बॅंकेनेही शक्य होईल तितकी पैशांची मदत करावी , म्हणजेच मायक्रो फायनान्सच्या दिशेने वाटचाल करावी , अशी कल्पना युनूस यांना सुचली . त्यानंतर महिलांच्या आर्थिक उन्नतीकडे लक्ष पुरवण्यास सुरवात झाली . गरीब स्त्री - पुरुषांना बॅंकेचा लाभ मिळवून देणे , सावकाराकडून शोषण होऊ न देणे , ग्रामीण भागातील बेरोजगारी उद्योगव्यवसायांमधून कमी करणे , गरीब घटकांना संघटित करणे , बॅंकांच्या व्यवहारांची ओळख गरीब घटकांना करून देणे इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित केले . त्यातून ग्रामीण बॅंकांच्या व्यवहारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली . सुरवातीला चित्तगावजवळील जोब्रा हे गाव मॉडेल म्हणून निवडण्यात आले . 1976 नंतरच्या तीन वर्षांत संपूर्ण बांगलादेशात महिला बचत गटांचा प्रयोग राबवण्यात आला . या प्रयोगांमुळे आर्थिक उन्नती हा पहिला उद्देश सफल झालाच , पण महिलांमध्येही सकारात्मक बदल झाला . त्यांना एक नवी दिशा मिळाली . स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्या खऱ्या अर्थाने उभ्या राहिल्या . युनूस यांची कल्पना प्रचंड यशस्वी ठरली . बांगला देशात आता ग्रामीण बॅंकेचे 40 लाख सदस्य आहेत . यामध्ये 96 टक्के महिला आहेत . या बॅंकेच्या या महिलाच मालक आहेत . त्या या बॅंकेच्या भागधारक असून , 90 टक्के भाग त्यांच्याच मालकीचे आहेत आणि उर्वरित 10 टक्के भाग बांगलादेश सरकारच्या मालकीचे आहेत . आज असे ठामपणे म्हटले जाते , की बांगला देशातील खेड्यांचे संपूर्ण चित्र ग्रामीण बॅंकेने बदलले . मायक्रो फायनान्सने गरीब लोकांना प्रगतीची संधी दिली , म्हणूनच हे मॉडेल सर्व जगभरात प्रसिद्ध झाले . या पार्श्वभूमीवर भारत देशातही 1990च्या दशकात बचत गटांची चळवळ धोरणात्मकरीत्या स्वीकारून त्या संदर्भात प्रभावी अंमलबजावणी सुरू केली गेली आहे .
ऐवीतेवी ते बाबा झालेलेच असतात म्हणजेच ते समाजाचे झालेले असतात . मग त्यांचे चमत्कार शक्ती पुर्ण समाजासाठी का वापरत नाही .
टेनिसमध्ये सिंगल्सचे दिग्गज सहसा डबल्स खेळत नाहीत . अहो साधी गोष्ट आहे . . . . एका सिंगल्स मॅचमध्ये ३ तास मर मर धावल्यावर डबल्समध्ये जोडीदाराबरोबर नुसतं उभं राहायला तरी दम शिल्लक राहिला पाहिजे ना ? हा तुम्ही विल्यम्स भगिनी असलात तर गोष्ट वेगळी ! निवांतपणे ग्रँडस्लॅमचं डबल्स टायटल जिंकतात आणि पुन्हा सिंगल्सच्या फायनल मध्ये बहिणी - बहिणी समोरासमोर उभ्या ! आमचा फेडरर बिचारा नाजुक दिसतो दोघींपुढे ! असो . . . आपण टेनिसपटूंविषयी बोलत होतो . हा तर फक्त हेच कारण नाही . . . . एकेरी आणि दुहेरीला लागणारे " स्किलसेट्स " देखील बर्यापैकी वेगळे असतात . शेवटी individual आणि सांघिक खेळात फरक असायचाच ना ? टेनिस दुहेरीत तुमची कोर्ट कव्हर करण्याची क्षमता , जोडीदाराबरोबरचा ताळमेळ , आपली तशीच जोडीदाराचीच नव्हे तर समोरच्या जोडीची सुद्धा बलस्थानं आणि कमकुवत जागा समजून योग्य " फॉर्मेशन " मध्ये खेळणं , समन्वय , जोडीदार चेंडू मारत असताना तुम्ही काय हालचाली करता , योग्य वेळी योग्य जागी असणं . . . " व्हॉली " चा ( टप्पा न पडू देता बॉल मारण्याचा ) अचूक अंदाज असणं ह्या सगळ्या गोष्टी अतिमहत्त्वाच्या असतात . आणि पेसनी नेमकी हीच गोष्ट हेरली .
आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनां बद्दल आपल्या मनातले पडसाद . . .
* रजनीला गोल भाकर्या थापता येतात आणि त्या भाकर्यांना कधी विरी जात नाही .
इतिहास - स . न . 1414 मध्ये भडारी - भेंगाळे नावाच्या सरदाराने हा उभारला . 1530 मध्ये गुजराताच्या सुलतानाने त्याच्याकडूनघेतला . पुढे 1534 मध्ये पोर्तुगिजांनी याचे महत्त्व जाणून पुर्नबांधणीसाठी घेतला . वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगिजांनी बांधायला सुरुवात केली , तेव्हा या कामाला दहा वर्ष लागली . किल्ला दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरुज आहे . त्याची लांबी रुंदी एक एक कि . मी . आहे . तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे . या बुरुजांची बाहरी बुर्ज , कल्याण बुर्ज , फत्ते बुर्ज , कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत . तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे . किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे . शिवाय चोर दरवाजेही आहेत . किल्ल्यावर पाणी मुबलक प्रमाणात आहे . हा किल्ला जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो . एका बाजूस अथांग सागर व बाकी तिन्ही बाजु दलदलीने व्याप्त आहेत . सोपर व गोखरावा येथे पूल आहेत , असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे . मुंबई जवळील साष्टी म्हणजे सहासष्टी नावाचा प्रदेश होता . त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता . इ . स . 1737 साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला . मात्र ते व्यर्थ गेले . त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजीआप्पाच्या हातात सोपवली आणि इ . स . 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहिम आखली . चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले . मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य ' हर हर महादेवाच्या ' गर्जना करत आत घुसले . दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले . त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली . तुंबळ हातघाईची लढाई झाली . 2 मे 1739 रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली . लढाईत पोर्तुगिजांची 800 माणसे मारली गेली . दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले . मराठ्यांनी किल्ला सर केला . किल्ल्यात ील बायकामुलांना सुखरुप जाऊ दिले . पुढे 1780 मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यास सुरुवात केली . त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता . सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले . समुद्रमार्ग आणि भुमार्ग या दोन्ही बाजुंनी किल्ल्यावर हल्ला करायचे सिध्द झाले . कर्नल हार्टले कल्याणवरुन हल्ला करणार होता तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता . वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता . पुण्याहून शत्रुला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली होती . नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या 8 कि . मी . गोखरावा या गावी धाडले . 23 ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे , भवानी शिवराम यांची फौज तोफखाना घेऊन तळेगाव मार्गेवसईला निघाले . वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली . खजिना पण रिता झाला होता . लोक गावे सोडून गेले होते . गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता . 28 तारखेला तोफांची गोळीबारी सुरु झाली . मराठ्यांनी सुध्दा बुरुजावरुन गोळीबारी सुरु केली . इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले . 7 डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला . त्यामुळे सगळे जण घाबरुन गेले . 9 - 10 डिसेंबरला तोफखान्याचा मारा चालू ठेवला . 10 डिसेंबरला 200 मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला . मात्र तो फसला . 12 डिसेंबरला किल्ला इग्रजांच्या ताब्यात गेला .
छान झालं आहे उरलंसुरलं . . आम्ही नोंद घेतली आहे ! कळावे लोभ असावा !
आमचा रायगडला जाण्याचा बेत रद्द झाला , आणि मी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी एकटा पडलो . सगळे मित्र कुठे कुठे गेलेले होते . . . .
आहा जागु मस्तच , हा माझापण आवडीचा मासा आहे . खुप छान चव लागते
' गिरीकंद ' तर्फे " डिस्काउंट पे डिस्काउंट ' योजनेमध्ये भारतातील कोणतीही एक सहल बुक केल्यास पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलाला मोफत प्रवास करता येणार आहे . हनीमूनर्ससाठी असलेल्या योजनेत या हंगामात कोणतीही सहल बुक केल्यास लग्नाच्या दिवशी करोला , मर्सिडीज , फोक्सवॅगन , जेट्टा किंवा होंडा सिटी यापैकी एक कार घरी जाण्यासाठी मिळणार आहे .
" Certainly Economists are the most dangerous animals on earth , skilled at making situations look so complicated that only their own solutions can solve the problems they themselves created " अशी अनेक ठिकाणी लेखिकेची लेखणी विलक्षण बोचरी आहे तर " हॉटेलात झोपताना ढेकणांपासून बचाव करावा की पिसवांपासून याचा विचार करत असताना मला डासही चावत आहेत हे बराच वेळ लक्षातच आले नाही " अशी काही ठिकाणी अतिशय प्रसन्न आणि नर्मविनोदी आहे . मात्र एकंदरीत हे हलकेफुलके प्रवासवर्णन नाही . लेखिकेने वास्तवतेला रंजक भाषेत सादर केले असले तरी विषयाचे गांभीर्य कोठेही कमी होऊ दिलेले नाही . तिने वेळोवेळी दिलेले अनेक पुस्तकांचे दिलेले संदर्भ , निवडक उतारे , वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चर्चांनंतर विस्ताराने मांडलेले स्वतःचे मत - फुल टिल्ट या पुस्तकाच्या तुलनेत या पुस्तकात मर्फी यांनी स्थळवर्णनांपेक्षा संवाद आणि स्वतःची मते यावर जास्त भर दिला आहे - यामुळे हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन न राहता हा प्रदेशाचा एक विश्वासार्ह ताळेबंद झाले आहे . आफ्रिकेतील समाजरचना , शिक्षणव्यवस्था , आरोग्यसेवा , विवाहसंस्था अशा अनेक गोष्टींबाबतची लेखिकेची सगळीच मते पटण्यासारखी नसली तरी ती विचार करायला लावतात . विशेषतः एकंदर विकासाबद्दलची लेखिकेची टोकाची मते आणि आदिवासी किंवा ' अविकसित ' जीवनशैलीबाबतचे तिचे रोमॅंटिक वाटावे असे आकर्षण थोडेसे जाणवते मात्र ते पूर्वग्रह गृहीत धरूनही हे पुस्तक फार वाचनीय आहे यात शंका नाही .
९ . २५ ला दोआनं तिला सांगितलं , " मॅम मी जाते . तुम्ही नाही आलात तरी चालेल . " " बरं पण नीट जा . हरवु नकोस . " बस्स्स ! हेच आणि इतकच हवं होतं . दोआ लायब्ररीबाहेर आली . तिनं चालतांनाच केस मोकळे सोडले . घोळदार स्कर्टच्या खिशातला तिचा आईबाबांबरोबरचा फोटो चाचपला . पोटात खरोखर खड्डा पडलेला , हातापायांना जराशी थरथर सुटलेली . कुणी आपल्यामागे तर येत नाहीये नां ? आपल्याला हाक मारत नाहीये नां ? प्रचंड भितीनं जीव दडपुन गेलेला असतांना चेहरा , हालचाली जितक्या नॉर्मल ठेवु शकत होती तितक्या ठेवत , स्वतःच्याच हृदयाचे ठोके ऐकत ती गेटपर्यंत पोहोचली आणि बापरे ! . . . समोर मोठ्ठा पार्किंग लॉट होता . सना आली असेल नां ? तिला उशीर तर नसेल झाला ? तिला मी दिसेन का ? मी तिला कसं शोधू ? काही क्षण युगांसारखे गेले आणि समोर आलेल्या कारचं दार उघडलं गेलं . सनाला बघताच झपकन आत बसून तिनं दार बंद केलं . भयातिरेकानं ती हुंदके द्यायला लागली . सनानं तिला कुशीत घेतलं आणि पाठीवरुन हात फिरवत तिला मोकळं होऊ दिलं . जरा वेळात ती सावरली .
" पुरावा , साक्षीदार सगळे हजर आहेत मंदार . " येवढे बोलून लाल बाहेर निघाला . पण काहीतरी विचार करून तो पुन्हा मागे वळला . " अरे हो मंदार , तुला सांगायचेच राहिले . आमच्या गस्ती पथकाने कोळीवाड्याच्या जवळ फिरोजला अटक केलीये . त्याच्या गाडीत चारी खुनांसाठी वापरलेले पिस्तूल देखील सापडले आहे आणि गंमत म्हणजे त्याने खुनांची कबुली देखील दिली आहे . "
अगर श्रीलंका के सारे गब्बर हे तो इंडिया का एक हि विरू काफी हे ( वीरेंद्र सेहवाग )
' सोबती ' च्य़ा दि . २३ जून च्या साप्ताहिक सभेत सभासद श्री . जयंत खरे यानी एक मासिकात प्रसिद्ध झालेली कथा सांगितली ती थोड्या संक्षेपाने येथे देत आहे . ' संगोपन ' या अनाथाश्रमामध्ये एक नवजात बालक दाखल झाले . त्याच्या हाताला ' ओम ' अशी नावाची चिट्ठी लावलेली होती . इतर थांगपत्ता अर्थातच काही मिळाला नव्हता . रजिस्टरमध्ये रीतसर नोंद करून संस्थेने मुलाला दाखल करून घेतले . संस्थेच्या पद्धतीप्रमाणे मूल दत्तक देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले . एका जोडप्याने हे मूल दत्तक घेण्याची इच्छा दाखवल्यावर संस्थेने सर्व चौकशी रीतसर करून व सर्व कायदेशीर तरतुदींचे पूर्ण पालन करून योग्य वेळी ओमला त्या जोडप्याला दत्तक दिले . आता या मुलाचे पालनपोषण चांगले होईल याचे संस्थेला समाधान वाटले . दत्तक दिल्यानंतर एका आठवड्यातच एक मेहता नावाचे दुसरेच जोडपे संस्थेत येऊन ' आमचे ओम नावाचे मूल तुमचेकडे दाखल झाले होते ते आम्हाला परत हवे आहे ' अशी त्यानी मागणी केली . जोडपे नवविवाहित दिसत होते . संस्थेने म्हटले कीं अशा नावाचे मूल संस्थेत ठेवले गेले होते खरें , पण आता ते रीतसर दत्तक दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला कसे देणार ? श्री . मेहेतांनी मूल मिळावे म्हणून संस्थेला मोठी देणगीहि देऊं केली पण संस्थेचा नाइलाज होता . शेवटीं प्रकरण कोर्टात गेले . श्री . मेहेतांतर्फे मुद्दे मांडले गेले कीं मुलाच्या हाताला नावाची चिट्ठी लावलेली होती ती आम्हाला माहीत होती कारण आम्हीच ती लावलेली होती . आमचे DNA रिपोर्टहि मुलाच्या DNA शी मिळत असलेले दिसतील . तेव्हां मूल आमचे आहे आणि आम्हाला मिळावे . संस्थेच्या वकिलानी प्रतिवाद केला कीं नावाच्या चिट्ठीबाबत माहिती संस्थेच्या कोणा नोकराकडून वा इतर मार्गाने मिळाली असूं शकते . मूल संस्थेत दाखल झाल्यापासून मेहेता पतिपत्नीने वा त्यांचे वतीने इतर कोणीहि दीर्घकाळपर्यंत मुलाची चौकशी केलेली नाही . त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले . नियमित कालावधी उलटल्यावर , व कायद्याच्या सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करूनच संस्थेने मूल दत्तक देण्याची कार्यवाही केली आहे . कायद्याप्रमाणे संस्थेला तो अधिकार आहे . याउलट , कायद्याप्रमाणे संस्थेने दिलेला दत्तक रद्द करण्याचा या कोर्टाला अधिकारच नाही . सौ . मेहेता यांनी कोर्टाला आपली हकिगत सांगण्याची परवानगी मागितली . ती दिल्यावर त्या म्हणाल्या . ' मी व श्री . मेहेता लहानपणापासून परिचित होतो व नंतर प्रेमात पडलो मात्र मेहेतांच्या कुटुंबाची परवानगी नसल्याने लग्न झाले नाही . आमच्या हातून नको ती चूक झाली . माझ्या लक्षात आल्यावर मी मेहेताना फोन करून बोलावून घेतले . दुर्दैवाने वाटेतच त्याना भीषण अपघात होऊन ते कोमात गेले . मी अगतिक झाले व मला आईशी बोलावे लागले . उशीर झाल्यामुळे मूल जन्माला येऊ देण्याला पर्याय उरला नव्हता . आईने दडपण आणल्यामुळे मी मूल जन्मल्याबरोबर अनाथाश्रमात ठेवले मात्र त्याच्या हाताला मीच त्याच्या नावाची चिट्ठी लावली होती . त्यानंतर मेहेतांचे आईवडीलहि अपघाताने इस्पितळांतच पडले . मी तिघांचीहि सेवा केली . मेहेता कोमातून निघून बरे झाल्यावर त्याना सर्व हकिगत सांगितली . त्यांनी मूल परत मागण्याचे ठरवले मात्र त्यापूर्वी आमचे लग्न होणे आवश्यक वाटले . आता त्यांच्या आईवडिलांचा विरोध उरला नव्हता . विवाह उरकून आम्ही लगेचच अनाथाश्रमाकडे धावलो तेव्हा आम्ही बराच काळ दखल घेतली नाही हे खरे असले तरी माझ्यावर कोसळलेली संकटपरंपरा हे त्याचे कारण आहे . माझा नाइलाज झाला , त्याची मला शिक्षा देऊं नये . ' श्री . मेहेतानी म्हटले कीं ही सर्व हकिगत खरी आहे आणि कायद्यात विसमेझर फॅक्टर अशी एक सवलत आहे ज्याद्वारे ज्या गोष्टी Act of God यासदरात मोडतील अशा कारणामुळे घडलेली कायद्यातील त्रुटी क्षम्य मानतां येते . त्याचा फायदा आम्हास द्यावा व मुलाला आम्ही वार्यावर सोडले होते असा निष्कर्ष काढू नये . आम्ही अगतिक होतो . कोर्टाने निकाल दिला कीं मूल श्री . व सौ . मेहेता यांचेच आहे असे मान्य केले तरीहि , संस्थेच्या वकिलानी दाखवून दिल्याप्रमाणे कायद्याच्या सर्व तरतुदी पाळून दिलेला दत्तक रद्द करण्याचा या कोर्टाला अधिकार नाही . मूल अनाथाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेताना सौ . मेहेतांवर त्यापुढील संकटपरंपरा उद्भवलेली नव्हती तेव्हा विसमेझर फॅक्टरची सवलत गैरलागू आहे . मूल अनाथाश्रमात ठेवले तेव्हांच मुलावरचा हक्क सौ . मेहेता यानी सोडून दिला असे समजले पाहिजे . आम्ही दत्तक रद्द करू शकत नाही . कायद्याचा मुद्दा येथे संपला . मात्र कथेत म्हटले आहे कीं ओमचीं दत्तक मातापिता कोर्टात उपस्थित होतीं व त्या मातेला कायद्याचा निकाल न्याय्य वाटला नाही व तिने मुलाला त्याच्या खर्या आईच्या , सौ . मेहेताच्या , स्वाधीन केले . म्हणून कथेचे नाव ' न्याय अंतरीचा ' आहे . ( कथेचा शेवट म्हणून हे ठीक आहे पण कायद्याप्रमाणे , स्वखुशीने दत्तक घेतलेले मूल असे देऊन टाकता येईल काय असा मला प्रश्न पडला आहे ! )
= ) ) पैसे गेल्यावर वेड्याचा झटका पण येतो . . त्यामुळे सावध रहा
मस्त लेख . आवड्ला . आम्ही बीबीसीवर वंडर्स ऑफ द सोलर सिस्टिम बघतो . झथुरा नावाच्या सिनेमातही शेवटी सर्व जण ब्लॅक होलमध्ये खेचले जातात व ती जुमांऩजी सारखी गेम संपते . मस्त आहे तो क्लायमॅक्स .
रात्री मानसीबद्दल विचार करत असताना डॉ . भावे , मानसोपचार तज्ञ , यांच्या मनात आले की हृदय दिलेल्या मुलीच्या आइवडलांना भेटावे . हॉस्पिटलमधून मिळालेल्या पत्त्यावर त्यांची गाठ पडली . डॉक्टरांनी सांगितलेल्या दरोड्याच्या घटनेला त्यानी दुजोरा दिला . मानसीची हकीगत ऐकून त्यानाहि वाटले की मानसीच्या मुखातून आपलीच मुलगी बोलते आहे . कारण सर्व हकीगत ती सुसंगत व बिनचूक सांगत होती . विचारांती डॉ . भावे यानी दरोड्याचा तपास करणार्या पोलिस अधिकार्यांची गाठ घेतली . घटनेला कोणी साक्षीदार नसल्यामुळे गुन्हेगार सापडला नव्हता . मात्र इतर तपास व पुरावा पोलिसांनी केला होता . डॉ . भावेंकडून मानसीची हकीगत ऐकून त्याना आश्चर्य वाटले . पाहूयातरी मानसी काय वर्णन करते ते असा विचार करून त्यानी डॉ . भावेना मानसीला घेऊन येण्यास सांगितले . मानसीचे आई - वडील प्रथम तयार होईनात . पण जर मानसीच्या वर्णनामुळे गुन्हेगार पकडला गेला तर बहुधा मानसीचा त्रास बंद होईल या आशेने ते तयार झाले . मानसीने पोलिसांना दरोड्याची सर्व हकीगत सुसंगत सांगितली . पोलिसांनी विचारले की तू चोराचे वर्णन करू शकशील काय ? त्यावर तिने जणू तो तिला दिसतोच आहे असे त्याचे सर्व वर्णन केले . पोलिस चित्रकाराने वर्णन ऐकता - ऐकताच भराभर त्याचे चित्र बनवले . ते पाहिल्याबरोबर मानसी ओरडली ' हाच तो ! पकडा याला . यानेच मला गोळ्या मारल्या ' चित्र हातात पडल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली व इतर तपासातूनहि ज्याच्यावर संशय होताच त्या गुन्हेगाराला त्यानी त्याच्या गावातून पकडून आणले . सर्व साक्षीपुराव्याची जुळवाजुळव झाल्यावर त्याच्यावर कोर्टात खटला उभा राहिला . तेथे काय झाले ते पुढच्या भागात पहा .
डोंबिवली येथे स्वा . सावरकर यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी !
शेवटी मीच अस म्हणालो की ए . सी . रुम नसेल तर साधी द्या पण रुम पाहिजेच . यावर तो म्हणाला हे आधी सांगितल असत तर दिली असती की . मी म्हणालो पण ए . सी . रुम बुक करुनही का नाही मिळाली ? यावर तो म्हणाला की आज जे पॅसेंजर जाणार होते त्यांनी मुक्काम वाढवला . त्यांना हाकलुन कस देणार ?
पुर्ण प्रवास . . वर्णन कीती छान शब्दात वर्णन केले आहे तुम्ही . . अप्रतिम
संकल्प अविजित अभिमतं ! " आधुनिक युग में , नित्य प्रति , लगातार , नई बातें हो रहीं हैं । मानव ममता लिए सभी को ये अवसर , शुभकर हो और एक सामान रूप से हो ये , कवि की महत्त्वाकाँक्षा है । साथ कौन है ?
कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मुळातच सहनशक्ती अधिक असते । कोणतीही गोष्ट सहजपणे घेणे , हा त्यांचा स्वभाव असतो . त्यामुळे या व्यक्ती अतिताणतणावाच्या परिस्थितीतही खूप शांतपणे काम करू शकतात . म्हणून अशा व्यक्तींना अतिजड व्यायामाची ( जिम वर्क आऊट ) शिफारस केली जाते . मात्र त्याबरोबर शरीरात स्फूर्ती टिकून राहिल , यासाठीही त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत . यासाठी खेळ वर्गीय प्रकार म्हणजे धावणे ( लांब पल्ला उदा . मॅरेथॉन ) , स्वीमिंग , टेनिस , ऍरोबिक्स , जिम्नॅस्टिक्स , सायकलिंग ( लांब पल्ला ) त्यांना अधिक फायदेशीर ठरतात . स्नायूंच्या अधिक वाढीसाठी अतिजड व्यायाम ( किंवा शरीरसौष्ठवसाठी ) करण्याच्या प्रयत्नातून या व्यक्ती उच्च कामगिरी पार पाडू शकतात . पण अतिजड व्यायाम करून संपूर्ण थकून जाण्यापेक्षा व्यायाम आणि खेळ याचा मिलाफ सामान्यांना केव्हाही लाभ दायकच . बेसबॉल , फुटबॉल , हॉकी , तिरंदाजी , अश्वारोहण अशा खेळांतही कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी रस दाखवावा .
अरे बाकी कवी - कवयित्रींनो मला मदत करा . लिहा आणि चार जळती कडवी .
( " हिंदुस्थान " शब्द प्राचीन संस्कृत वाङ्मयात सापडत नाही . तो बहुधा आधुनिक १०० - २०० वर्षांच्या इतिहासाचा शब्द असावा . हिंदोस्तां शब्द त्या मानाने थोडा जुना असावा . त्या - त्या ऐतिहासिक संदर्भात हे शब्द वापरणे ठीकच आहे . त्या नावाच्या देशांच्या सीमा वगैरे वेगळ्या होत्या . काटेकोर उल्लेख करायचा नसेल तरी ही नावे वापरलेली दिसतात . )
व्ह्य ड्रेस कडे , वहात अबौत चिल्ड्रेन , इ थिंक तिघ्त इस वेरी नीचे इन्स्तेअद ऑफ ड्रेस कडे
बरं मला आणि एक प्रश्न पडतो की महाराष्ट्रात इंग्रजी राज्य सुरू झालं म्हणजे कधी ? १८५३ ला जेव्हा वर्हाड प्रांत निजामापासून काढून इंग्रजांनी कायम आपल्या कारभारात सामील केला तेव्हा ? की मुंबईला जेव्हा इंग्रजांनी आपला कारभार सुरू केला तेव्हा ? वसईचा तह झाला तेव्हा ? की पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला तेव्हा ?
आजोबा : मगाशी त्या खुर्चिवर बसलेलीस तिकडे बघून येतेस का ? तिकडे आसेल … .
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हा भारतीयांचा ग्रह झालेला आहे . इराण ने जो निर्णय घेतला आहे तो १११ % बरोबर आहे . आज भारतातील तरुण पिढी ७५ % च्या वर इंटरनेट चा उपयोग अनैतिक , पोर्न साईट्स पाहण्या करता करते हे कटू सत्य मुद्दाम दुर्लक्षित केल्या जाते . लहान वयातच अश्या नको त्या गोष्टी च्या पाहण्या मुळे एका तरुण पिढीचे नुकसान होत आहे म्हंटले कि स्वातंत्र्यवादी लगेच हक्क वर गदा आली म्हणून बोंब मारतील . स्वातंत्र्याला मर्यादा नसेल तर INDIA सारखे देशाचे बेहाल होतील हे लक्षात घ्या .
एका जुनाट वृक्षाची व्यथा . . . खूप जुनं होतं झाड , बुंध्याशी भक्कम जाड निमुळत्या तुरळक फ़ांद्या , टोकाला किंचित हिरव्या आभास जीवंतपणाचा , एरवी मात्र फसव्या . कोणे एके काळी होती दाट सावली , आता कलतीला क्षीण जाहली वस्त्र - सावली ठिगाळांची लक्तर झाली , द्रौपदी ती नशीबवान नव्हती लोंबत्या पाखरांच्या घरट्यांच्या खुणा , आस मनी पण मोडला कणा किलबिल गेली , निरव - उदास वारा , पांथस्ताला नुरे इथे निवारा माजमाजल्या घुशी , भुसभुशीत खणती पायाशी कुरतड पाळेमुळे - स्वप्नच विखरली अशी - - खंत मनी नव्हते बीज दुजे त्या वृक्षाच्या कुशी .
बरेच दिवस झाले कुठे पंगतीला जेवायला बोलावले नाही , काही लग्न केली अटेंड पण पंगत कुठेच नव्हती , होता तो बुफे किंवा बफे का काय म्हणतात ते . हल्ली सगळीकडे तोच असतो , टेबल मांडुन ठेवली असतात आणि आपल्या हाताने पाहिजे तेवढे घ्यायचे किंवा वाढणार्याला सांगायचे . आणि मग एकच झुंबड उडते सगळ्या टेबलांभोवती , काही नशिबवान एखादे टेबल सांभाळुन बसतात आणि बाकीचे हातात थाळी घेऊन टेबलावर . . .
पाडतो यार लवकरच . सद्ध्या माझी कौलं निघाली आहेत ऑफीस मधे
श्री अतिशय सुंदर उपक्रम विद्यार्थ्यांवर उत्तमोत्तम संस्कार होऊदेत चांगले नागरिक निर्माण होऊदेत
शेवटच्या सोळा चेंडूंत ५३ धावा ! ! विजिगिषु वृत्ति म्हणतात ती हीच !
आपले बोलणे आणि उच्चार शुद्ध असले की लिखाण आपोआप शुद्ध व्हावे . व्याकरणाचे किंवा शुद्धलेखनाचे नियम माहीत असायचे काहीच कारण नसते . परंतु जर आपले लिखाण जगभर पसलेल्या स्व - भाषकांना किंवा त्या भाषेची जाण असणार्यांना सहज आणि बिनचूक समजावे असे वाटत असेल तर न कळत का होईना लिखाण व्याकरणशुद्धच लिहिले गेले पाहिजे . म्हणजे अर्थाचे अनर्थ होत नाहीत . आपण शुद्ध बोलतो , लिहितो हे आपल्यावर लहानपणी आईबापांनी , शेजारपाजारच्या मंडळींनी , नातेवाईकांनी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या शिक्षकांनी केलेल्या संस्कारांच्या मेहेरबानीमुळे . त्यात आपले काही कौतुक नाही . बोलताना शब्दांवरचे आघात आणि निवेदनातील चढउतारांमुळे अर्थ स्प्ष्ट होतो , लिखाणात ही सोय नसते . तिथे व्याकरणशुद्धच लिहिले गेले पाहिजे . हे बोली भाषेत शक्य नाही . पूर्णपणे कॉक्नी किंवा स्लॅंग बोलीत लिहिलेला एकही इंग्रजी ग्रंथ आपल्या सुदैवाने आपल्या दृष्टोत्पत्तीस सहसा पडत नाही . त्यामुळे कुठल्याही पुस्तकातले इंग्रजी आपल्याला कळते . तसेच मराठीचे व्हावे . - - वाचक्नवी
सेरापिज या इजिप्शियन देवावरून शंकराची कल्पना उचलली गेली असा एक विचार प्रवाह आहे . हा देव मुळात इजिप्तमधे स्थायिक झालेल्या ग्रीक लोकांनी निर्माण केला . ही मंडळी चित्पावनांचे पूर्वज असल्याचा दावा करण्यात येतो . यांनी हा देव भारतात आणला व कालांतराने शंकराला हे रूप प्राप्त झाले अशी एक थिअरी आहे . लेख आवडला . आता लेखाला जरा स्वरूप येऊ लागले आहे . पर्शिया बद्दलचा उल्लेख फार विस्कळित आहे . पर्शियातील राजा Xerex याच्या नावाचा योग्य उच्चार खशायरशा असे आहे .
सभासदः पुस्तके आणि लेखक मधील सर्चमधे प्रॉब्लेम आहे . उदा . लेखक मधे तेंडुलकर विजय असे लिहीले असता काहीच येत नाही . ( केवढा तो विनोद ! ) . तेंडुलकर म्हणून सर्च केल्यास विजय तेंडुलकर सोडून सगळे लेखक दिसतात .
मी कधीचाच फुटलो अन् बिखरलो हा नवा कोराच आहे आरसा
बाकी राहीला माझ्या आकलन शक्तीचा मुद्दा . कमी आहे समजा . पण मी खोट्याचा वापर स्वतःला खरे दाखवायला करत नाही . " पडलो तरी नाक वर " असे आता बास झाले .
अंक मस्त . साधेपणा आवडला . विषयानुसार आणि लेखनप्रकारानुसारही केलेली वर्गवारी लेखन सापडायला सोपी पडते . कथाविभाग मस्त आहे . एकदम चुनचुनके ! ! बाकीचा अंक वाचत जाईन तसे तसे इकडे प्रतिक्रिया टाकेन . ( dont worry ! यावर्षी एकेक लिखाण घेऊन डिसेक्ट करायचा मूड नाहीये ! )
तात्याच्या लेखनाने अनेक नवोदितांना एका वेगळ्या भावविश्वात गेल्याचा आनंद नक्की मिळाला असेल .
एव्हाना ते तळ्यातले वर डोके काढणारे बुडबुडे जास्त वेळा वर खाली व्हायला लागले , ते आता पूर्ण वर आले आणि पाण्यात पूर्ण उभे राहीले होते आणि आता तळ्यातल्या अंधारात उभे होते सात पाणी - सदृश्य मानव !
यांना पण जोडे मारा . यांचा पण तेवढाच हक्क आहे . चोराचे मित्र चोर . . . नकली कॉंग्रेस . . . आणि पिलावळ मुर्दाबाद . . . कला पैसा लवकर परत आणण्यासाठी कडक कायदा करा आणि काही लोकांना फासावर चढवा . . तेव्हा बाकीचे घाबरतील . . नाहीतर हि चुत्यागिरी चालूच राहील . . .
वाह , गुलजारच्या रचना ऐकल्यानंतर केवळ नि : शब्द होऊन त्या अनुभवाव्यात तसे वाटले हा लेख वाचल्यावर . मला गुलजारचा अतिशय आवडणारा चित्रपट " अंगुर " . बाकी चित्रपटगीते आणि " मारासिम " सारखा एखादा अल्बम सोडला तर बाकी रचना फार वाचल्या नाहीयेत . पण त्यांच्याच शब्दात सांगायच तर फुरसत के रात दिन पुन्हा शोधून वाचायच्या / ऐकायच्या आहेत .
पाण्याचा एक थेंब … . ! पाण्याचा एक थेंब जर तो तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपतं . जर तो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो . आणि जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच होतो . पाण्याचा थेंब तोच , फरक फक्त सहवासाचा … …
ज्ञानदेवाचा गुरू म्हणतो , बास झालं गुरुवर्णन . पुढे बोल . आणि आताचे गुरु ? एकेकांचे सुखसोहळे पाहून घ्यावेत .
द्वारसमुद्र पासून १२ - १३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे , एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात . राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक . . .
जॉर्ज हॉट्झ हा हॅकरच्या दुनियेत जिओहॉट नावाने ओळखला जातो . त्याच्यावर सोनीने खटला दाखल केल्यानंतर हॅकिंग कम्युनिटीने प्रत्युत्तर म्हणून सोनीच्या सर्व्हरवर हल्ला चढवला होता . या हल्ल्यात अनेक अनामिक हॅकर्स मंडळींनी सोनीच्या मुख्य सिस्टीममधून अनेक सभासदाविषयीची गोपनीय माहिती फोडली होती .
त्यामुळे ज्यांच्यावर टीका करायची ते सर्वांकडून होईलच ; पण रोगापेक्षा इलाज जीवघेणा होऊ नये .
औरंगाबाद - डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रो व मायक्रोसॉफ्ट यांच्यात " मायक्रोसॉफ्ट कॅम्पस लायसन्सिंग ' सामंजस्य करार करण्यात आला आहे . यामुळे विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांना इंटरनेट व माहिती प्रणालीसंबंधित समस्या , सुरक्षा समस्या सुटण्यास तसेच प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी मदत होणार आहे . कुलगुरू डॉ . नागनाथ कोत्तापल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी ( ता . 17 ) हा करार करण्यात आला . या वेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ऍड . भाऊसाहेब राजळे , प्रा . संतोष साळुंके , डॉ . दीपक पाचपट्टे , मनीषा इन्फोकॉमचे सुदीप मिटकरी यांची उपस्थिती होती . " मायक्रोसॉफ्ट ' च्या तंत्रज्ञानामुळे संगणकीय प्रणालीचे अपग्रेडेशन ऍटोमॅटिक होणार असून संगणकीय प्रणालीचे दोष निदर्शनास आल्यावर त्यावर तत्काळ उपाययोजना होणार आहे . मायक्रोसॉफ्टचे शेअर पॉइंट हे सॉफ्टवेअर विद्यापीठ व महाविद्यालयांना मिळणार आहे . अशा प्रकारचा पहिला करार पुणे विद्यापीठाने पहिल्यांदा केला असून डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यातील दुसरे विद्यापीठ आहे .
आता तुम्ही निर्देश शब्दाचा तिसरा अर्थ का निवडला बुवा ? डिस्क्राइब हा पहिला अर्थ काय वाईट होता ? तुमच्या भाषाविषयक पद्धती सामान्यपणे वापरतात त्या नाहीत . वाक्याचे समांतर उदाहरण असे द्यायला हवे होते : ज्यू हे नाव एका धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले असून कुठल्याही देशात निवसणार्या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे . अर्थात : The name Jew has principally and fundamentally arisen from a founder of a religion , or from a religious dogma , and thus it principally describes / indicates a nation that may inhabit any country .
मागील " काही लिनक्स कमांड्स - भाग १ " मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच … त्यामुळे यावेळी जरा बेसिक आणि एकदम . . .
१९२० ते १९४२ या काळात नाना ८ - १० वेळा तुरुंगात गेले . १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते . ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले , जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत . ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली , त्यांची जमीनही सरकारजमा केली . याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले . क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून , धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते . भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच ( १९४६ ) क्रांतिसिंह कर्हाड तालुक्यात प्रकट झाले .
मस्त लिहिले आहेस , परा . . भिक्कार चित्रपटांमुळे अशी मस्त परीक्षणे वाचायला मिळतात हा एक फायदा ह्या सल्लूपटाचा आहे असे समजता येईल . स्वाती
देखते जाइये अभी क्या - क्या ई होने वाला है . . सुन्दर व्यंग्य .
वॉशिंग्टन - भारत व अमेरिका यांच्यातील संबंधांबाबत परराष्ट्रमंत्री एस . एम . कृष्णा यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या पुढील आठवड्यात भारताचा दौरा करणार आहेत . दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्या दिल्लीबरोबरच चेन्नई या शहरालाही भेट देणार आहेत , असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने आज सांगितले . उभय देशांच्या संबंधांबाबत केवळ चर्चाच नव्हे , तर त्या संदर्भातील कृतीही या दौऱ्यात करण्याचा आमचा मानस आहे , असे नमूद & nbsp करून अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलॅंड म्हणाल्या , की अफगाणिस्तान हादेखील आमच्या चर्चेतील प्रमुख मुद्दा असणार आहे . हिलरी येत्या 19 व 20 जुलै रोजी येणार आहेत . या वेळी त्या चेन्नईलाही जाणार आहेत . तेथे त्या भारतीय उद्योजकांशी संवाद साधतील , तसेच तेथील फोर्ड मोटार कंपनीलाही भेट देतील , असे न्यूलॅंड यांनी सांगितले . " फोर्ड ' च्या चेन्नईतील कारखान्यातून देशांतर्गत उत्पादन होतेच , त्याशिवाय अन्य देशांना निर्यातही केली जाते . त्या दृष्टीने हिलरी यांची भेट महत्त्वाची आहे , असे त्यांनी म्हटले .
छान रे स्पावड्या ! झकास वर्णन नि फोटूही ! पुभाप्र . लौकर लिही .
एकेकाळी मी अंड्यात होतो , मझ्यासारखीच अंडी आजूबाजूला होती त्या अंड्यांना चीकटून रहाताना , जवळजवळ रहायची सवय जडली होती रहायला छान घरट होतं , उबेला आईचे पंख होते वडीलांचा आदर्श घेउन , माझ्या पंखात बळ येत होते एक दीवस सुर्याची आस धरुन मी आकाशात झेपावलो उडता उडता लक्षात आले की आता मी एकटाच रहीलो राजासारखं उडता उडता मला खाली जग दिसलं फाजील गर्व जागा झाला आणी इथेच मनं फसलं इतर पाखरही जवळ आली , आम्हालाही शि कव म्हणाली बळकट पाखर जवळ रहीली , अशक्त मत्र हीरमुसुन गेली असेच कही दीवस उडत थव्याबरोबर उंच गेलो अचानक एक गरुड आला व मी पुरता गोंधळलो गरुडाला यापुर्वी मी कधी पाहीलच नव्हतं आकाशात मझ्यावर कोणी राहीलच नव्हतं गरुडाची उंची पाहुन मी बीचकलो तोराच बीथरला मन सैरभैर झालं आणि सगळा माज उतरला तो म्हणाला बरोबर चल तुला उंच आकाश दाखवतो अथांग आकाशात तरंगायच कस ते मी तुला शिकवतो पुढे कधीतरी चालुन तु ही एक गरुड होशील पण एक वचन दे , इतर पाखरांनाही वर नेशील
आमच्या खाण्या - पिण्याची इतकी वाईट्ट आबाळ होते आहे आणि ही क्रूर , असले काहीतरी विषय काढते आहे ! आणि तात्या गरमागरम भाकर्या काय चापताहेत , ताकभात काय , माळेतला का॑दा काय ! ! हे कमी म्हणून स्वातीताईने लगेच वर्णी लावायलाच हवी का ? कोबीची मटार घालून भाजी मूगाचे वरण ( लसणीची फोडणी घालून ) तो॑डाला पाणी सुटून टेबलाखाली तळ॑ झाल॑ तळ॑ ! ! ! !
अंजली , वृत्तांत मस्तच . खूप धमाल केलेली दिसते सगळ्यांनी . गटग होस्टांचे कौतुक . अजून वेगवेगळ्या चष्म्यांतून , लेन्समधून , तिरळ्या डोळ्यांतून वृत्तांत येऊ देत .
शाळेत मराठीच्या पाठ्यपुस्तकात इरावती कर्वे यांचा ' परिपूर्ती ' हा लेख अभ्यासाला होता . एका समारंभाला वक्त्या म्हणून गेलेल्या इरावतीबाईंचा परिचय करून दिला गेला . . ` क ' ची मुलगी , ` ख ' ची पत्नी , ` ग ' ची सून . तो परिचय अपूर्ण आहे असे त्यांना वाटत राहिले . काही दिवसांनी कुठे जाताना रस्त्याकडेला उभ्या असलेल्या त्यांच्या ' मुलाच्या ' मित्रांपैकी एकाने दुसर्याला ' अरे ही बघ आपल्या वर्गातल्या ` क्ष ' ची आई , असे म्हटलेले त्यांच्या कानावर पडले तेव्हा त्यांना आपला परिचय पूर्ण झाल्यासारखे वाटले . म्हणजे इरावती कर्व्यांसारख्या स्त्रीला सुद्धा आपल्या आयुष्यातल्या पुरुषांमुळेच आपली ओळख सांगितली गेली यात काही गैर वाटले नाही . तेव्हा तो लेख मातृत्वाची महती सांगण्यासाठी वाचला / शिकला , पण आज मात्र मला तो या वेगळ्याच संदर्भात आठवत राहतो . एखाद्या पुरुषाच्या बाबत असे होऊ शकेल का ? आणि झाले तर त्याचा ` अभिमान ( अमिताभ - जया ) ' होईल ना ? तेव्हा स्त्रीची एक माणूस , एक व्यक्ती म्हणून प्रथम ओळख आणि विचार हाच इथे अनेकांनी मांडलेला विचार पुन्हा अधोरेखित करावासा वाटतो . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - हे माझ्याविषयी आणि आमच्या घराविषयी : मला लहानपणापासून स्वैपाकघरात आईला मदत करायची हौस . नारळ खवणे , ताक घुसळणे , भाज्या चिरणे , पुर्या लाटणे कातणे , इ . ( अर्थात हे नोकरी लागेपर्यंत ) . तरीही एकट्याने सगळे करता येत नसे . आईनेही त्यापेक्षा जास्त शिकवले नाही . पण २००९ च्या डिसेंबरमध्ये आईला फ़्रॆक्चर झाल्याने सहा आठवड्यांची सक्तीची बेडरेस्ट सांगितली गेली . आणि मी तिचे किचन खालसा केले . माझ्या स्वेच्छानिवृत्तीमुळे ( आणि तिच्या सक्तीच्या ! ) हे सहज जमलेही . आता आई सगळी कामे करु शकते तरी ताबा माझ्याचकडे आहे . ( मंदार , माझी आई मला भांडी घासू देते बरं का ) पण हे माझ्याबद्दल नाही . तेव्हा लक्षात आलेल्या गोष्टी आईबद्दलच्या . माझ्या लहानपणापासून आई आजारी म्हणुन झोपली असल्याचे प्रसंग फ़ार तर २ - ३ आठवतात . ताप वगैरे असतानाही तिनेच सगळे सांभाळलेले . आताही रोज कॅल्शियमची एक गोळी ती मनापासून घेत नाही , मला द्यावी लागते . आता जेवण करताना कामात माझा वाटा मोठा असला तरी जर वाढणे तिच्या हाती दिले , तर कधी काही चपात्या कुठे करपल्या असतील तर त्या स्वत : लाच घ्यायच्या , मला आणि बाबांना द्यायच्या नाहीत , भाजी / आमटी कमी असेल तर स्वत : ला कमी घ्यायची . हे ती करते . उरलेले / शिळे अन्नही ती स्वत : एकटीच खाणार . म्हणजे एवढी वर्षे हे ती असेच करत आली होती . आता मी तिला तसे करू देत नाही , आणि तिघांनाही एकसारखेच मिळेल असे पाहतो , हे काही तिला पटत नाही . ( याचा अर्थ तिला स्वतंत्र विचार करता येत नाही , असे नाही . स्वत : च्या नवर्यालाच काय सासर्यालाही तिने न पटलेल्या गोष्टी स्पष्टपण सांगितलेल्या आहेत . आणि स्वत : च्या मनाविरुद्ध कधी वागलेली नाही . ) सगळ्याच आया असेच वागत नसतील का ? - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - माझी एक कलीग - मैत्रीण . लग्न झाल्यापासून सासरचा आणि नवर्याचा छळ सहन करत आलेली . आम्ही एकत्र काम करीत असेपर्यंत तिने हे कधी कळू दिले नाही . पण काही वर्षांनी आमच्या ट्रान्स्फ़र्स होऊन लांब गेल्यावर तिने थोडीफ़ार कल्पना दिली . तिनेही स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर पुन्हा संपर्क वाढला तेव्हा तिची सगळी कथा समजली . शारीरिक मारहाण सहन करीत तिने संसार रेटला . तिच्या कलीग्जचे , माहेरच्यांचे फ़ोन आलेलेही तिच्या नवर्याला खपत नसत . आधी भावंडांत मोठी , पुन्हा माहेरी परतले तर मागच्या भावंडांच्या लग्नात अडथळा येईल म्हणून , आणि मग स्वत : च्या मुलींसाठी ती सगळे सोसत राहिली . आईवडिलांनी इतक्या वर्षांत परत ये असे सांगितले नाही . ऑफ़िसकडून गृहकर्ज घेऊन गुंतवणूक म्हणून तिने एक घर घेउन ठेवलेले . एकदाची मुलींना घेऊन बाहेर पडली . वर्षभराने नवरा तिच्या या घरी खेपा घालू लागला . पाय धरणे , रडणे , क्षमा मागणे , स्वत : ची तब्बेत बिघडल्याचे दाखवणे या प्रकारानंतर हृदयाला पाझर आणि पुन्हा नवर्याकडे . आणि अर्थातच काही महिन्यांनी ये रे माझ्या मागल्या . मग तिनेही पोलिसांच्या महिला अत्याचाराविरोधी सेल मध्ये तक्रार नोंदवली . पोलिसांचे बोलवणे ज्यादिवशी नवर्याच्या हातात पडायचे त्याच दिवशी त्याला अर्धांगाचा झटका आला . आणि पुढले सहा महिने त्याची सग्गळी शुश्रुषा तिनेच केली . ( त्याच्या पाच बहिणी फ़क्त बघून जात ) . लंगडत का होईना चालू फ़िरू लागल्यावर त्याने पुन्हा तिच्यावर हात उगारला . यावेळी ती पुन्हा पोलिसात गेली . दोघांना बोलवून त्याला समज दिली गेली . तेव्हापासून शारीरिक हिंसाचार थांबला . पण मानसिक , भावनिक हिंसाचार चालूच आहे . पुन्हा तिला मुलींसाठी हवी असलेली कागदपत्रे जसे , जात प्रमाणपत्र , डोमिसाइल यासाठी नवर्याकडून येणारे पुरावेच ग्राह्य असल्याचे सांगितले गेल्याने ती नवर्याच्या नावाचे कागद घेऊन सरकारी हापिसांत फ़ेर्या मारते आहे . नवर्याला सोडून गेले तर मुलींची लग्ने होणार नाहीत म्हणून ती अजून तिथेच राहते असे मला वाटतेय . तिचे म्हणणे . . एवढे सहन केले . . . आता जे काही राहिले असेल तेही करीन . वय फ़क्त ४३ . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - स्त्रीची अब्रू ( ? ) ही फ़क्त तिची एकटीचीच नाही , तर तिच्या कुटुंबाची मानली जाते , कधी तिच्या जातीची ( कास्ट ) . आंतरजातीय विवाहांत मुलीच्या नातलगांकडून मुलाचा व त्याच्या घरच्यांचा खून होण्याच्या बातम्या वाचायला मिळतात . आमच्या मालकीची वस्तू पळवून नेतातच कशी ? स्त्री ही सतत कुणाच्या ना कुणाच्या मालकीची वस्तू असते . आणि तिची मालकी कुणाला हस्तांतरित करायची हा निर्णय तिचा नसतो . आणि हे प्रसंग आपल्या जवळच घडत असतात . - - - - - - - - - - - - - - - - - - दिसलेल्या काही चांगल्या गोष्टी . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - माझ्या ४ कलीग्जपैकी तिघींना प्रत्येकी एक मुलगी , चौथी ( वर वर्णन केलेली ) ला २ मुली . पण कुणालाही मुलगा हवा असे वाटले नाही . आणि त्यांच्या घरूनही हे तितक्याच सहजपणे स्वीकारले गेले आहे . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - व्हायोलिन वादक विदुषी एन राजम यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले , की त्या चार भावात एक बहीण , आणि आणि त्यांच्या काळात मुली लहानपणापासून घरकाम करीत . मात्र त्यांचे वडील ( ज्यांनी एन राजमना त्यांच्या वयाच्या तिसर्या वर्षापासून व्हायोलिन वाजवायला शिकवले ) त्यांना बजावत राहायचे की धुणी भांडी करू नकोस . त्याने हात कडक होतील . आणि वडिलांचा हा आदेश त्या अजून पाळतात . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - मध्यंतरी आकाशवाणीवर ज्यांनी स्वत : स्वेच्छानिवृत्ती घेऊन संपूर्ण घर सांभाळलेय आणि पत्नी मात्र अर्थातच नोकरी करते आहे अशा नवर्यांच्या मुलाखती ऐकायला मिळाल्या . - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - कोणते बदल व्हायला हवेत असे वाटते ? : ( इतरांनी लिहिले आहेतच , त्याशिवाय ) आता अन्य मुद्दे , ज्यांना अजून कोणी हात घातला नसावा . ( खो १ चा धागा संपूर्ण वाचला , बाकी सलग वाचलेले नाहीत , त्यामुळे पुनरावृत्ती होत असल्यास क्षमस्व ) .
सूला बेहरमन त्याच्या ज्युनिपर फळांचा उग्र वास असलेल्या अंधार्या खोलीत बसलेला दिसला . एका कोपर्यात चित्र ठेवायच्या घोड्यावर रिकामा कॅन्व्हास होता जो गेली पंचवीस वर्षं पहिली रेघ उमटण्याची वाट पहात होता . सूने त्याला जॉन्सीच्या समजुतीबद्दल सांगितलं . तिला कशी भीती वाटत आहे की जॉन्सीची या जगावरची पकड ढिली झाल्यावर ती खरंच त्या हलक्या नाजूक पानासारखी अलगद निघून जाईल . . .
त्यांच्या विकृत मनात शोध मादीचा भोगाचा पण . . . मी तर असते आई बहीण लेक पत्नी बहुरूपा आणि ते पुरुष कामांध
मलाही e - mail आला पण . . खाली rahulphatak चेच नाव होते
मेयो अन क्रीम चीझ एकत्र फेटून घ्यावे .
चिन्नु . हो ग्रँड टिटन पण सुंदर आहे खूप ! सीमा . . तिथला प्रत्यक्ष अनुभव वर्णन करण्याच्या पलिकडे अदभुत असणार आहे . > > > > अगदी अगदी ! !
अरे एक दिवस ठीक आहे ना . खर्च खर्च काय बोम्ब्लता . भ्रष्टाचार तर नाही ना केला .
बाबुजींचं अडाण्यातलं ' माता न तू वैरिणी ' पण आठवा !
दीर्घ अक्षरगणवृत्तात लिहायचा पहिलाच प्रयत्न होता - तो गोड मानून घेतलात , भरून पावलो !
पुणे - & nbsp माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल " ऑनलाइन ' पद्धतीने शुक्रवारी जाहीर झाला . त्यात मुंबईने 87 . 93 टक्के मिळवून प्रथम , तर पुणे विभागाने 85 . 91 टक्के मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे . कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा पुणे विभागाचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेने 4 टक्क्यांनी घसरला असला , तरी गुणवत्तेचा टक्का वाढल्याचे मंडळाने सांगितले आहे . ' कॉपीमुक्त अभियानामुळे एकूण निकालाचा टक्का घसरला आहे . मात्र , गुणवत्तेचा टक्का वाढला आहे . हे मागील वर्षाच्या व यंदाच्या " उत्तीर्ण श्रेणी ' वर नजर टाकली तर स्पष्ट होते . विशेष व प्रथम श्रेणीमधील विद्यार्थ्यांची आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेने यंदा वाढली आहे , ' ' असे विभागीय मंडळाचे सचिव म . वि . गोसावी यांनी " सकाळ ' ला सांगितले . पुणे विभागातून 2 लाख 34 हजार 819 नियमित विद्यार्थी परीक्षेस बसले होती . त्यातील 2 लाख 1 हजार 725 ( 85 . 91 टक्के ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
मुघल साम्राज्याशी संघर्ष मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे . तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगझेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता . औरंगझेबकालीन मुघल साम्राज्यासंबाधीची माहिती देणारा वेगळा लेख आहे .
वाईट वाटले वाचून . एकदम भारतात गेल्यासारखे वाटले असेल ! बॅगेज जर डायरेक्ट अल्बानिपर्यंत चेक इन केले असेल तर तक्रार अल्बानिलाच करायची असते . ते लोक बनवतात , देशी म्हणून . एअरलाईन वर फिर्याद करा ! बाकी इन्टर्व्ह्यू कसा झाला ? तुम्ही मिळाला तर जॅक लेमन चा एक सिनेमा पहा ( नाव आठवले की सांगेन ) तो न्यू यॉर्कला जाताना त्याचे असेच हाल होतात . पण तो तसाच , मळके कपडे , दाढी वाढलेली अश्या अवस्थेत मुलाखतीला जातो नि सांगतो , की तुमचे गाव बेक्कार आहे , खड्ड्यात गेली तुमची नोकरी ! माझ्या परतीच्या प्रवासाचे पैसे द्या , कारण काल रात्री माझे पाकिट मारले ! सिनेमा असल्याने शेवट गोड झाला . शिवाय तो जॅक लेमन असल्याने त्याला नोकरी पण दिली , नि भरपाई पण केली .
वरील कौशल्यावर जास्त अवलंबून राहणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले व त्यासाठी त्यावर उपाय शोधण्यासाठी एका डोकेबाज माणासाला प्राचारण करण्यात आले . त्याने ती उत्पादन प्रक्रिया पाहील्यानंतर विचारले की , " वाफ ही तुम्ही पानांवर ह्यासाठी मारता की , त्यात आर्द्रता व उष्णता असते . त्याऐवजी , तुम्ही उष्णता व आर्द्रता वेगवेगळी करुन का नाही वापरत ? " झाले , युक्ती गवसली आणि त्यानंतर , एका धुक्यासदृश आर्द्रता - वातावरण केलेल्या खोलीत नुसती गरम हवा पानांवर मारली जाऊ लागली व ह्या दोन्ही प्रक्रीयांत एकाचवेळी अधिक चांगला समन्वय निर्माण झाला . लागणारे अंगभूत कौशल्यही कमी झाले व चहाची प्रत - वारंवार अधिक सुधारली .
रुमालाने पादत्राणे साफ केली कि नाही मग ?
१९ ला काहीतरी चांगला क्लू द्या बाबा . थकलो .
देवकी पंडीत , हे नाव समोर आले तरी अंग कसे स्वरांनी डोलायमान होते . त्या स्वरमंचावर आल्या आणि साक्षात स्वरदेवताच आल्याचा भास झाला . टाळ्यांचा नुसता कडकडाट . त्यांनी म्हिमपलास रागातील विलंबित त्रितालाची बंदिश ' नाद समुद्र तोहे महाकठीण ' सादर केली . नंतर त्यांनी ' धानी रागा ' तील ' लंगरवा छांड मोरी बैया ' ही द्रुत त्रितालातील बंदिश गायली . पेटीवर त्यांना सुयोग कुंडलकर , तबल्यावर रामदास पळसुले तर तानपुर्यावर मनीषा जोशी यांनी साथ केली . नंतर त्यांनी पं . जितेंद्र अभिषेकी यांची आठवण करून दिली कशी ? तर त्यांनी निर्मिलेला ' अमृतवर्षिनी ' राग आळवून . या रागातील ' नाद अनाद अनामय अचल अमर ' ही विलंबित रूपक तालाची बंदिश सादर केली . शिवाय ' का संग किनी प्रीत ' ही द्रुत एकतालाची बंदिश सादर केली . नंतर रसिक स्वरात न्हालेच हो , जेव्हा देवकी पंडितांनी ' किरवानी ' रागातील ' आली पिया बिन ' हा दादरा गायला . संत चोखामेळा यांचा ' आम्हा न कळे ' हा अभंग गाऊन देवकी पंडीत यांनी समारंभाची सांगता केली .
थांबवा आता स्वतःला ! ! तसा राहिलो नाही , गोठवा आता मनाला ! ! तसा राहिलो नाही ! !
मुलांच्या खेळण्यातला भोवरा आपण सर्वांनी बघितलेला आहे . हा भोवरा फिरत असताना त्याच्या माथ्याकडे जर लक्ष दिले तर असे लक्षात येते की हा माथा त्या भोवर्याच्या उर्ध्व - अधर अक्षाभोवती ( Vertcal Axis ) अगदी अल्प गतीने प्रदक्षिणा घालत असतो . स्वत : भोवती एखाद्या भोवर्याप्रमाणे फिरणार्या पृथ्वीचा उत्तर धृव , याच पद्धतीने पृथ्वीच्या मध्यातून जाणार्या व आयनिक वृत्ताला काटकोनात असणार्या एका अक्षाभोवती प्रदक्षिणा घालत रहातो . या एका प्रदक्षिणेचा काल 26000 वर्षे एवढा असतो . उत्तर धृवाच्या या गतीलाच परांचन गती असे नाव आहे .
बंगलोरमध्ये विजेवर चालणार्या ' रेवा ' गाड्या मधूनच दिसतात . पण ' रेवा ' ची ' सेवा ' केंद्रे फारशी नसल्यामुळे चार्ज करण्याची पंचाईत होते . त्यामुळे रेवाचा खप खूप कमी आहे .
कनिष्ठ न्यायालयातून न्यायाधीश , बढतीप्रमाणे वरवर च्या न्यायालयात जातात . म्हणजेच सत्र न्यायालयातून , उच्च न्यायालयात नंतर सुप्रीम न्यायालयात . ( कदाचित माझा क्रम चुकला असेल , पण आशय समजावून घ्यावा ) . खालच्या कोर्टात निकाल लागल्यावर वरील कोर्टात अपील केले जाते , काही वेळेस निकाल विरूद्ध जातो , पुन्हा अपील केल्यावर पुन्हा निकाल फिरतो , आणि मूळ निकाल कायम होतो . आहे की नाही गंमत . म्हणजे न्यायाधीशच न्यायाधीशांची चूक कबूल करतात . समजा जिल्हा न्यायालयात निकाल मिळाल्यावर , जर हायकोर्टात जाण्याची ऐपत नसेल तर तोच निकाल योग्य मानावा लागेल ना ? आणि तशी खात्री देता येत नाही , तो निकाल बरोबर असण्याची . कदाचित वरच्या कोर्टात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही . म्हणजेच नैसर्गिक न्यायप्रक्रीया झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल .
१ . ह्या प्रश्नाचा रोख काय आहे ? २ . आधीचा प्रश्न मी का विचारला होता असे तुला वाटते ?
ढगांची दुलई पांघरून सूर्य अजून लोळतोय कर्मयोगा ची वाट लावतोय । धुक्या ची कुल्फी मलई काठो काठ भरून आकाशच करतंय एन्जॉय किरण चमचा धरून । कुठे शेकोटी कुठे हीटर कुठे सेंट्रल हीटिंग धाववतंय मीटर पण रस्त्यावरच ज्यांच बेडरूम त्यांच्या साठी सरकारच झालंय चीटर । गारठलेल्या हातांनी तू कुरवाळायचीस तेंव्हा तुझा किती राग यायचा थंड लागतंय ग असं म्हणायचा आज सारखं वाटतंय तो स्पर्श व्हावा पण आई तू ह्या थंडी गरमी च्या पलीकडे कां बरं निघून गेलीस ।
मात्र राहून राहून काही प्रश्न कायम पडत आलेत , ज्याची उत्तरे आपले कॉमिबांधव शिताफीने टाळतात अथवा देऊ शकत नाही : ( हे सर्व भारतासंदर्भात , भारतीयांसंदर्भात आणि येथे कॉम्रेड्स म्हणून लिहीणार्या आणि इतर ९९ % कॉम्रेड्स संदर्भात आहे . मला खात्री आहे १ % कॉम्रेड्स नक्की प्रामाणिकपणे कम्युनिझम पाळत असतील आणि त्याबद्दल मला त्यांचा आदर आहे ) .
मलेनाच्या आठवणी रेनातो सांगतोय . संपूर्ण चित्रपटात मलेना एकही शब्द बोलत नाही - अपवाद फक्त कोर्टाच्या सीन्सचा आणि रेनातोच्या स्वप्नदृश्यांचा . एरवी तिच्या तोंडून येणारे शब्द म्हणजे नावडत्या घटनांच्या प्रतिक्रियाच आहेत . मात्र मलेनाचं हे निःशब्द दुःख आणि मलेनाच्या साह्यार्थ आटलेले समाजाचे शब्द , या दोन्ही गोष्टींतल्या मूकपणातला फरक स्पष्टपणे जाणवतो . . . . . . . . . कुणालाही पडू नये असं दुःस्वप्न म्हणजे " मलेना ' ; पण मलेनाला मात्र ते जागेपणी पडतं आणि ती त्यात पार होरपळून निघते . इटलीमधलं छोटंसं गाव सिसिलिया . महायुद्धाचा काळ . मुसोलिनीची राजवट सुरू आहे . ही फॅसिस्ट राजवट सुरू झाल्याचं रेडिओवरून ठिकठिकाणी लोकांना कळतं त्याच वेळी गल्लीतली टवाळ मुलं रस्त्यावरच्या मुंगळ्याला भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणांच्या चटक्यानं भाजून मारतात आणि मलेना स्कॉर्दियाचं आयुष्य उलगडायला सुरवात होते . मलेना ही एका सैनिकाची तरुण , सुंदर बायको आहे . तिचा नवरा महायुद्धाच्या आघाडीवर गेलाय . ही गावात एकटी . त्यामुळे गावातल्या समस्त पुरुषांच्या नजरा तिला आपादमस्तक न्याहाळायला मोकळ्या आणि म्हणूनच समस्त स्त्रियांच्या टोमण्यांचीही ती धनीण . रेनातो हा गावातलाच एक पौगंडावस्थेतला मुलगा . तो आणि त्याची गॅंग गावात भटकणे , वर्गात शिक्षकांना त्रास देणे , यासारख्या गोष्टींबरोबरच मलेनाला रस्त्यात जाता - येता बघणे , हाही कार्यक्रम राबवतात . रेनातोच्या शारीरिक बदलानुरूप कल्पनाविलासाकरिता आवश्यक असणारी स्त्रीप्रतिमा म्हणजे मलेना ! तो मलेनाच्या प्रेमात पडतो . कल्पनेत तिच्याबरोबर संग करतो . शाळेतली मुलं तिच्याविषयी अचकटविचकट बोलतात तेव्हा तो त्यांच्याशी मारामारी करतो . त्याने पाह्यलेल्या चित्रपटातली द्रुष्यं तो आपल्या कल्पनेत आणतो , तिथे तो हिरो आणि मलेना हिरोईन . मलेनाच्या घरात चोरून बघतो , तिचं अंतर्वस्त्र चोरतो - थोडक्यात वयात येणारा मुलगा जे जे काही म्हणून करेल ते सर्व तो करतो - त्याची नायिका आहे मलेना , पण यातलं काहीही मलेनाला कळत नाही . तिचं एकाकी जीवन सुरू आहे . पण हे जीवन एकांतात नाही . तिचा नवरा युद्धात मेल्याची बातमी आल्यानंतर तिच्याबद्दल सहानुभूती असणारा एक जण रात्री तिच्या घरून बाहेर पडताना गावातल्या एका डेंटिस्टशी मारामारी करतो आणि त्याचं खापर मलेनावर फुटतं . तिच्याविरुद्ध छिनालपणाचा खटला कोर्टात दाखल होतो . संपूर्ण कोर्टात होणारी तिची बदनामी ऐकायला आंबटषौकिनांची गर्दी होते . रेनातो येतो ; पण त्याची सहानुभूती मलेनापर्यंत पोचत नाही . तिला खटल्यातून वाचवणारा वकील रात्री तिच्या घरात घुसून आपली " फी ' वसूल करतो . रेनातो मूकपणे बघतो ! आघाडीवर नवरा मरण पावल्याची बातमी आणि बॉंबहल्ल्यात वडिलांचा झालेला मृत्यू , यामुळे सर्वस्व गमावलेल्या मलेनाला जगण्यासाठी स्वतःचं शरीर वापरण्याशिवाय पर्याय नसतो . अर्थात गावातल्या सभ्य गृहस्थांनी तिला हा मार्ग केवळ सुचवलाच नाहीये तर त्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीची सक्रिय मदतही देऊ केलीय . बॊम्ब हल्ल्यात म्रुत्यूमुखी पडलेल्या वडिलांच्या श्रद्धांजली सभेनंतर तिचं चुम्बन घ्यायला लोकांची रांग लागते ! ' आम्ही आहोत हे जवळ्जवळ प्रत्येक जण अत्यंत मनापासून सांगतो . ' शेजा़ऱ्यांवर प्रेम करा ' ह्या येशूच्या संदेशाचं पालन करण्यासाठीची कोण ही अहमहमिका ! मलेना स्वतःमध्ये संपूर्ण बदल करते . मान खाली घालून साधेपणे वावरणारी मलेना आता ताठ मानेनं बिनधास्तपणे रस्त्यावर चालत चौकातल्या कॅफेटेरियामध्ये बसते आणि सिगारेट काढून तोंडात धरते , तेव्हा ती शिलगावयाला सभ्य गृहस्थांचे हजारो हात लायटरसह पुढे होतात - दिग्दर्शकानं अतिशय तब्येतीनं हा सीन घेतलाय . आता मलेना सगळ्यांसोबत दिसते तशी नाझी सैनिकांसोबतही दिसते . मात्र रेनातोला हे सहन होत नाही - त्या कल्पनेनं तो बेशुद्ध पडतो . त्याच्या घरी मंत्रतंत्र सुरू होतात . पण वयात आलेल्या रेनातोची ' गरज ' त्याला यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी मारहाण करणारा त्याचा बाप ओळखतो आणि त्याला घेऊन ' बावनखणी ' त जातो ! तिथल्या स्त्रीमध्येसुद्धा रेनातो मलेनालाच बघतो . महायुद्ध संपतं . अमेरिकन सैनिक सिसिलियाला मुक्त करतात . आता मात्र त्या आनंदात सामील झालेल्या गावातल्या सभ्य गृहस्थांच्या सभ्यस्त्रिया कुणाचीही वाट बघत नाहीत . त्या मलेनाला घरातून फरफटत बाहेर आणतात आणि त्यांच्या दृष्टीनं " गावभवानी ' असणाऱ्या मलेनाची यथेच्छ धुलाई त्याच कॅफेटेरियात करतात . तिचे कपडे फाडतात , डोकं भादरतात . तिचा आकांत कुणाचंही काळीज चिरून जात नाही . छिनाल म्हणून तिच्या शरीरावर बसणाऱ्या तडाख्यांपैकी एकाही फटक्याचा साधा ओरखडाही तिला त्या मार्गाला लावणाऱ्या बघ्यांच्या मनावर उमटत नाही . रेनातो मूकपणे हे दृश्य बघतोय . तो हताश आहे ; पण काही करूही शकत नाही . तिच्या नकळत का होईना ; पण इतरांप्रमाणे त्यानंही तिला वापरूनच घेतलंय आणि इच्छा नसतानाही तो इतर बघ्यांपैकीच एक झालाय . मलेना गाव सोडून जाते . कालांतरानं तिचा नवरा जिवंत परत येतो . रेनातो मलेनाचा ठावठिकाणा त्याला कळवतो . आता मलेना तिच्या नवऱ्यासोबत पुन्हा त्याच गावात येते आणि सारं गाव त्या दोघांकडे टक लावून बघत राहतं . त्यात रेनातो आणि त्याची मैत्रीणसुद्धा आहेत . " मिसेस स्कॉर्दिया ' म्हणून सगळे तिला अभिवादन करतात आणि तीही पूर्वीचं विसरून त्या बायकांशी बोलते . बाजारातून परत जाताना तिच्या पिशवीतली संत्री सांडतात . रेनातो ती उचलायला मदत करतो - दोघांची ही पहिलीच नजरानजर ! " गुडलक मिसेस मलेना ' एवढं तो म्हणतो . परत जाताना वळून बघतो , मलेनाची चाल मंदावलेली दिसते . संपूर्ण चित्रपट हा रेनातोच्या आठवणीतल्या रूपात येतो आणि संपताना त्याचं वाक्य ऐकू येतं - " माझी आठवण होते का ' असं विचारणाऱ्या असंख्य स्त्रियांपैकी आज मला फक्त तिचीच आठवण होते जिनं मला असं कधीच विचारलं नव्हतं . मलेनाला रेनातोची जाणीव कधीच नव्हती . किंबहुना अशा जाणिवा , आठवणी आणि तरल भावनांना गोंजारत बसायला तिला संधीच मिळाली नाही . तिचा वापर झाला . कुणी स्वप्नात केला आणि स्खलित झाले तर कुणी अस्खलितपणे जागेपणी केला आणि तिलाच स्खलनशील ठरवून मोकळे झाले ! तिला वखवखलेल्या नजरेनं बघूनही हे मोकळे , तिला धंद्याला लावूनही हे मोकळे , तिची भर चौकात विटंबना झाली तेव्हाही हे मोकळे आणि नवऱ्याबरोबर ती परत आली तेव्हाही तिला " मिसेस स्कॉर्दिया ' म्हणून अभिवादन करायलासुद्धा हे मोकळेच ! मलेनाच्या पुनर्वसनानं तिचा झालेला अपमान परत कसा यायचा ? द्रौपदीच्या विटंबनेची शिक्षा कौरवांना मिळाली ; पण तिच्या विटंबनेचे मूक साक्षीदार असणाऱ्या पांडवांना काही इतिहासानं जाब विचारला नाही , ही खरी शोकांतिका . काहीही न करता मिळालेलं मलेनाचं दुःख तिचं तिलाच भोगावं लागतं , हीच जनरीत म्हणायची . एकट्याच्या दुःखाची अनुभूती घेताना हटकून आठवणारा गालिब मलेना बघतानाही आठवतो - " हम कहॉं के दाना थे किस हुनर में यकतां थे बेसबब हुआ " गालिब ' दुश्मन आसमॉं अपना । ' महाकाव्यातली द्रौपदी , महाकवी गालिब आणि कोण कुठली कल्पनेतली मलेना ; पण या तिघांच्याही दुःखाची संवेदना जाणिवेच्या एकाच तारेनं छेडली जावी , हा निव्वळ योगायोग की आपल्याच मनाचा हळवेपणा ? - प्रसाद नामजोशी ( point of view या सदरामधून . अप्रकाशित भागासह )
वारंवारिता पोपट तुम्हाला खेळतांना आवडलेला दिसतोय . तुम्ही पूर्ण म्हणणे का ऐकत नाही . पुन्हा एकदा : फुल्ली - गोळापेक्षा माझे उत्तर एलिगंट आहे किंवा नाही याबाबत भाष्य नसून एन्युमरेशनपेक्षा एलिगंट पद्धत उपलब्ध आहे का ? यासंदर्भात माझी वाक्ये तपासली जावीत .
" आय अॅम अॅट दॅट हॉटेल फॉर नेक्स्ट हाफ अॅन अवर . . . कॅन आय हॅव यूव नंबर ? "
केशव पर्यावरणासाठी काम करणार्या , ग्लोबल वॉर्मींग ह्या अत्यंत निकडीच्या आणि चिंतनिय विषयाला वाहून घेतलेल्या एका माणसाला ह्या वर्षाचे शांततेचे नोबेल पारीतोषीक मिळाल्याने ह्या गोष्टीकडे जग आता तरी गांभिर्याने पाहील असे समजायला हरकत नाही . या पारीतोषीकाने आनंद झाला .
कर्ण - शल्याच्या संभाषणातला हा भाग प्रक्षिप्त असावा असं इरावतीबाईंच्या ' युगान्त ' मधे वाचल्यासारखं वाटतंय मात्र . > > हो
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे . थत्तेकाका व पवारकाका , दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी . ( मालक - संपादक यांची हरकत नसावी असे वाटते . )
मी कोणत्याही पक्षाचा चहेता नाही . जो काम करेल तो माझा पक्ष व नेता असे माझे मत आहे . मला आता पर्यंत राहुल बद्दल बरे मत होते पण हा एक बेवकूफ , लाचार आणि मुस्लीम धार्जिणा नेता आहे . ह्याचे खानदान जसे तासाचा हा . एक अयोध्याचा वाद सुटला नाही कि ह्याला स्वतः ची राजकीय पोळी भाजीला नवीन मुद्दा लागतो . अरे गाढवा काय जाणतोस RSS बद्दल . ह्यांनी केलेली राष्ट्र निर्मिती आणि संघटन विसरतोस ? नादान बालका इतिहास ( भारताचा . ( इटली चा नाही ) बघ जरा केवळ RSS एकाच खर्या अर्थाने राष्ट्रवादी संघटना आहे जिने देश हित जपले आहे .
राज्यातील ढगाळ हवामान कायम आहे . यामुळे किमान तापमानातील वाढ कायम राहिली आहे . राज्यात सर्वत्र किमान तापमान सरासरीहून दोन ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक आहे . ढगाळ हवामान आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे .
* येथे शिवाजी = " गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस छत्रपती श्री शिवाजी महाराज " असे समजून घ्यावे .
विशालदा तुका स्मितहास्य करयचो योग २४ वेळा येवो तु तुज्या मनाचो मालक होवो तुज्या कडे २ चिमण जीव येवो एक रत्नाकर आणि दुसरो कमलाकर हे माजे तुका आशिष असा
अतिशय अभ्यासपूर्ण लेख . सिनेमातुन दिसणार्या मुस्लीम समाजाचं छान विवेचन केलंय .
पहिल्या खेळाडूची पहिली चाल शून्य असणे ही स्ट्रिक्टली डॉमिनंट स्ट्रऍटजी आहे . जर पहिला तसे खेळला नाही तर दुसर्याची स्ट्रिक्टली डॉमिनंट स्ट्रॅटजी बदलेल ( कारण सिक्वेन्शियल गेममध्ये स्ट्रॅटजीज कंडिशनल असतात . )
मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली ज्या काळात मुंबईत होता , त्या वेळी शिवसेनेत प्रवक्तेपद नव्हते . तसेच हेडलीने शिवसेना भवनात येण्यासाठी पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी किंवा नेत्याशी संपर्क केला नव्हता , असा खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे . शिवसेना भवन दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे . परकीय शक्ती नेहमीच शिवसेना भवनात शिरण्याचा प्रयत्न करतात . शिवसेना भवन हे मुख्यालय असल्याने येथे अनेक जण काम करतात . ज्या राजाराम लेलेंचे नाव प्रवक्ते म्हणून घेण्यात येत आहे , ते कधीच पक्षाचे प्रवक्ते नव्हते , असे सांगून ते पुढे म्हणाले , की सरकारने शिवसेना भवनाला पुरेशी सुरक्षा पुरविली आहे . आता भवनात जाणाऱ्यांची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही .
" मानसिकता बदलायची वाट बघे पर्यंत . . . तुझ्या लेकीची लेक देखील म्हातारी होईल " सोनपरी म्हणाली होती तिला . हम्म . . खरय हे . ह्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांनी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाच होता की तिने .
त्यानंतर ते दोघे जवळच असलेल्या मॉल मधे फिरण्यास निघाले . दोघे भरपूर फिरले आणि चांगली पोटपुजा देखील केली . आता रात्रीचे ९ : ३० झाले होते , रमेशला घेऊन एका क्लबमधे त्याचा मित्र पोहचला . . . कालच्या सारखेच इथेही तसेच संगीत वाजत होते . फक्त इथे नाचणार्या भारतीय मुली जरा जास्तच सुंदर होत्या . . . इतक्या भरलेल्या पोरींना इतक्या जवळून , एव्हढा उत्तान नाच करताना त्यानी आधी पाहिलेच नव्हते . . . " अरे हा तर इथला छम छम् . " मित्राने त्याच्या माहितीत भर घातली . " चल अभी मेन जगह जाते है " असे म्हणून त्याच्या मित्राने त्याला हाथ धरुन क्लबच्या एका वेगळ्या भागात नेले . . . दांडगट दरवानाने करड्या नजरेने त्यांना पाहिले आणि त्या मल्लुला ओळखताच दरवाजा उघडून दिला . त्या दोघांचा एका वेगळ्याच दालनात प्रवेश झाला होता . . . थोडे आत गेल्यावर एका काऊंटरवर त्यांची थोडीफार विचारपुस झाली . . . कोडवर्ड मल्लु पुटपुटला . . . " व्हाईट बंगलो . " " ओह्ह , ओके , " काउंटरच्या माणसाने लगेच चेहर्यावरचे भाव बदलले आणि तिकडच्याच एका खोलीत शिरण्यासाठी बोट दाखवले .
३ . स्लाफॅक्ल : पुण्यातील पुणेकर या ठिकाणी स्थापन झालेल्या या पंथातील लोक स्लार्टीदेवाला मानतात . यांचा देव सध्या अदृश्यावस्थेत असल्याने मधुनच एखाद्या मायबोलीकरा मधे देवाचा अवतार झाल्यासारखे यातील काही काही भक्तांना वाटत असते . तुकोबा जसे विठ्ठलाला " विठू , विठ्या " असे प्रेमाने बोलवायचे तसेच यांचे भक्त गण स्लार्टीदेवाला प्रेमाने " म्हातारा " म्हणून संबोधतात . अर्थात " म्हातारा " म्हणजे " ज्ञानी " हेच यातून त्यांना अधोरेखीत करायचे असते . या पंथाची उपासना पद्धती मात्र थोडी वेगळी आहे . आपल्या देवाची आठवण काढत अश्रू ढाळायचे आणि त्याचे सुविचार एकत्रित करून ते पुपुवर पोस्ट करायचे यात अनेक भक्तगण धन्यता मानतात .
पालकांनो जरा कामाधंद्यातून वेळ काढून मुलांच्या समस्या समजावून घ्याव्यात . चांगल्या शाळेत , मोठे डोनेशन देऊन घातले , आणि मोठा क्लास लावला म्हणजे आपले कर्तव्य संपले असे समजू नका . मुलांना शाळेत काही ताणतणाव आहे का ? याची चौकशी करा . कधीकधी काय होते वर्गातील एखादा बंड मुलगा त्रास देत असतो , आणि आपला मुलगा त्याला घाबरून शाळेत जात नाही म्हणतो , मग त्याला धाक दाखवून शाळेत पाठविल्यास त्याची घुसमट होते आणि तो मग सगळे मार्ग संपल्यावर अतिरेकी होतो . त्याला जवळ बसवून त्याची विचारपूस करा .
वॉशिंग्टन ; अणुप्रसार बंदी करारावर जरी भारताने स्वाक्षरी करण्यास नकार दिला असला तरी त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीतील भारताच्या सदस्यत्वासाठी अमेरिकेने दिलेला पाठिंबा कमी होण्याची शक्यता नाही , असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे .
नंतर अकरावीपासून मी बॉलपेन वापरणे चालू केले . अक्षर चांगले होतेच आता बॉलपेनमुळे शाई एकसारखी येत असे . त्यामुळे वेगात लिहीणे जमत असे . बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला मी रेनॉल्ड्सचे दोन पेन अन चारपाच रिफिल्स आधीच आणून ठेवले होते . ते थोडे वापरले अन त्यांच्या रिफीलचा बॉल ' सेट ' झाला . त्याच पेनने मग मी पेपर लिहीले . कॉलेजमध्ये वेगाने लिहीण्याची सवय लागावी म्हणुन अक्षरावर विचार करणे सोडून दिले . नोकरीला लागल्यानंतर मात्र लिहीण्याचा फारसा संबंध राहीला नाही . तरीही काही लिहायचे असेल तर पुर्वीसारखेच चांगले अक्षर यावे याचा प्रयत्न करतो . देवनागरी लिपीतले माझे अक्षर बरे आहे परंतु अजूनही इंग्रजी कर्सीव्ह योग्यरीत्या जमत नाही . कदाचीत माझे शिक्षण मराठीत झाल्याचा तो परिणाम असावा .
कॊलेजच्या शेवटच्या वर्षी मी प्रेमात पडल्याची मला खात्रि झाली होती आणि ती माझ्या मित्रांना पण असेल असं मला वाटत होतं . मी माझ्या आठवणींवर जोर दिला तेंव्हा असं लक्षात आलं की , हे सगळे मागच्या वर्षी म्हणजे दुस - या वर्षी सुरु झालेलं होतं . एका दिवशी माझा शर्ट आणि तिचा टॊप सेम टु सेम डिझाईनचा होता , काही मित्रांनी त्यावरुन चिडवलं आणि मनातल्या त्या कोमल प्रेमाच्या भावना वाढीस लागल्या . आमच्या कॊलेजातलं वातावरण फार मोकळं वगॆरे नव्हतं पण मुलं + मुली अशा शाळेच्या वातावरणातुन इथे आलेला मीच होतो , बाकी माझ्या ग्रुपचे सगळे फक्त मुलांच्या शाळेतुन आलेले होते .
७ . ह्या स्पर्धेत मतदान हे निनावी पद्धतीने घेतले जाणार असल्याने फोटोवर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये . त्याऐवजी " मायबोली गणेशोत्सव २००९ " असा वॉटरमार्क टाकावा .
राणें ची बातच ऑर होती . . . . . सामान्य शिवसैनिकांवरचे खटले ते मुख्यमंत्री असताना काढले गेले . पंत तर नुसते हसतच बसले होते !
मी उरलेल्या डोश्याच्या पिठाचे आप्पे केले होते पण ते एका बाजुने सपाट झाले ! पुर्ण गोल , बॉल सारखे होण्यासाठी काय करावे ?
पण आता खरा प्रॉब्लेम होता . तारासारख्या बाईला उभी करून कठड्यावरून ढकलणे हे काही इतके सोपे काम नव्हते . त्यात ती प्रतिकार करणारच ! त्यात आपल्या डोक्यातून तर इतकं रक्त वाहातंय की आपल्यालाच शक्तीपात झाल्यासारखं वाटतंय !
१ ) हा ऋषी चक्क थापा मारतो आहे . " माझ्यावर लांडग्याने उडी मारली तरी मी कसा शूर ! अन् मी कसा वाचलो आणि पर्यायाने तो लांडगा माझं काहीच वाकडं करू शकला नाही . . " हेच त्या ऋषीला , सॉरी ! गोसावड्याला भासवायचं असावं !
मुंबई - चालू आर्थिक वर्षासाठी दहा हजार 169 कोटी 31 लाख 51 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आल्या . अलिकडील काळात पुरवणी मागण्यांचीही मोठी रक्कम आहे . शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत मध्यान्ह योजना कार्यक्रमासाठी 761 कोटी 65 लाख 29 हजार रुपये , तसेच प्राथमिक शिक्षणाच्या दर्जात सुधारणा व्हावी म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता 131 कोटी रुपये , पोलिस गणवेषासाठी पन्नास कोटी रुपये अशा तरतुदी पुरवणी मागण्यात आहेत . राजभवन आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या " वर्षा ' बंगल्याची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी 4 कोटी 9 लाख 97 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . त्यातील अडीच कोटी रुपये वर्षा बंगल्याची आणि एक कोटी 59 लाख 47 हजार रुपये राज्यभवनची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आहेत . माहिती व प्रसिद्धी संचालनालयाकरिता नवीन वाहने खरेदी करण्याकरिता एक कोटी दोन लाख रुपये , लोकराज्य व इतर प्रकाशनाच्या मुद्रणासाठी दीड कोटी रुपये , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटासाठी अनुदान म्हणून तीस लाख रुपये , ओझर विमानतळाच्या विस्तारासाठी 14 कोटी 32 लाख रुपये , जनगणना कार्यक्रमासाठी 47 कोटी 78 लाख 63 हजार रुपये , युनिक ओळखपत्र ( युआयडी ) योजनेसाठी 31 कोटी 74 लाख रुपये , नक्षलवादविरोधी कार्यक्रमासाठी 10 कोटी 84 लाख रुपये अशाही तरतुदी पुरवणी मागण्यात आहेत . याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पासाठी शंभर कोटी रु . मुंबईतील शासकीय ऐतिहासिक वारसाप्राप्त इमारती पूर्ववत करण्याकरिता पाच कोटी रुपये शासकीय कार्यालयांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 213 कोटी 13 लाख रुपये शासकीय निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी 196 कोटी 19 लाख रुपये रस्ते व पूल यांच्या दुरुस्तीसाठी 75 कोटी रुपये , मुंबईतील बीडीडी चाळींच्या दुरुस्तीसाठी 15 कोटी रुपये , मुंबईतील पोलीस निवासी इमारतीच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपये , विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान देण्याकरिता 705 कोटी 87 लाख रुपये जीवनावश्यक वस्तू वितरण योजनेसाठी 200 कोटी रुपये , अशा अन्य प्रमुख तरतुदी आहेत .
इटानगर - अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे पवनहंस हेलिकॉप्टर आग लागून दरीत कोसळल्याने & nbsp ५ प्रवासी मृत्युमुखी पडले असून जवळपास & nbsp २३ जण जखमी झाले आहे . हेलिकॉप्टरमध्ये एकूण & nbsp १८ प्रवासी होते . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हेलिकॉप्टरने दुपारी १ वाजून & nbsp १५ मिनिटांनी गुवाहाटी विमानतळावरून उड्डाण केले होते . तवांग येथे एका टेकडीवर असलेल्या हेलिपॅडवर उतरताना त्याला अचानक आग लागली , आणि ते दरीत कोसळले . हेलिकॉप्टरमध्ये दोन मुले आणि पाच कर्मचाऱ्यांसह & nbsp १८ प्रवासी होते . जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
बाळांनो , & amp ; # 8216 ; राजकारण सोपे नोव्हे & amp ; # 8217 ; अस कोणी तरी म्हणून गेले . राजकारण शिकायचे आणि एक उत्तम राजकारणी बनायचे असेल . तर राजकारणाची बाराखडी read more »
ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीहून , मंदिरातून ज्येष्ठ वद्य नवमीला निघते , आसमंत ' ग्यानबा ( ज्ञानोबा ) तुकाराम ' , ' पुडलिक वरदा हरि विठ्ठल ' या नामघोषाने , टाळ - मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो , आणि मार्गक्रमण करीत दशमीला पुणे मुक्कामी येते . वारीत लहान मुले , म्हातारी माणसे , तरूण , सुशिक्षीत , अशिक्षीत सर्व प्रकारचे वारकरी असतात . साधारणत : हा काळ वर्षाॠतूचा काळ . शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन वारीत येतो . सोबत फुले विकणारे असतात . स्त्रिया डोक्यावर तुळसी वृंदावन घेतात आणि हातात पाण्याची कळशी असती तहानलेल्याला पाणी देण्यासाठी . लोक पालखीच्या मागे पुढे चालतात . त्यांच्या दिंड्या असतात . दिंडी म्हणजे साधारण पंचवीस ते शंभर वारकर्यांचा समुदाय . पंधरा दिवस चालायचे असल्याने त्यांच्यासोबत पुढील रहाण्याची जेवण्याची सोय असते . दिंडीत दिंडीप्रमुख , विणेकरी , टाळकरी असतात . प्रत्येक मुक्कामी त्या त्या गावाचे गावकरी त्यांना जेवणाची मोफत सोय करतात . श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान , आळंदी ( जि . पुणे ) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा - या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत . त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात
प्रथम क्रमांकावर असलेल्या चोता दोन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे . त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा . म्हणजे ते जमा करता येईल .
गेल्या वर्षीची गोष्ट , ऑक्टोबरचा महिना संपत आला होता . बाहेर थंडी मी म्हणत होती , जोराचं वारंही सुटलं होतं . खिडकीच्या फटीतून आत शिरू पाहणारा वारा घुबडासारखे घुत्कार करत होता . संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत . बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता . खिडकीबाहेरची ओकीबोकी झाडं भुंडे हात पसरून डोलत होती . वार्यावर उडून हवेत फेर धरणारी सुकी पानं मध्येच खिडकीच्या तावदानाला स्पर्श करून जात होती . फायर प्लेस मधल्या जळणार्या लाकडांचा एक मंद , जळकट वास घरात पसरला होता . करण्यासारखं विशेष काही नसल्याने ब्रॅम स्टोकरचं प्रसिद्ध पुस्तक " ड्रॅक्युला " वाचण्यासाठी डोळ्यासमोर धरलं होतं पण वाचतावाचता माझा डोळा कधी लागला होता कळण्यास मार्ग नाही .
श्री . ईश , आपले उत्तर जवळ - जवळ मूळ उत्तराजवळ आलेले आहे . श्री . घाटपांडे ह्यांच्या प्रश्नाचे उत्तर देता गूढप्रश्नाचे अचूक मूळ उत्तर आपणांस अवश्य मिळावे !
३ . जागतिक मंदीची लाट सध्या ' तेजीत ' आहे .
" वास्तवाचा सामना करायला हवंस तू राहूल . आज १९९० हे साल चालू नाही . आणि हे मुंबईतलं नाट्यमंदिर नाही . हे ठाण्याचं हॉस्पिटल आहे . मी मघाशी म्हटलं तसं , तू गाण्याचे कार्यक्रम करणारा मोठा गायक नाहिस , तर ह्या थेटरमधे काम करणारा एक कारकून आहेस . तुझ्या घरी तुझी बायको आणि छोटी मुलगी आहे . तुझ्यावर प्रेम करणारं कुटूंब हीच तुझी देणगी आहे . " बुआंनी एका दमात सगळं सांगितलं पण शब्दा शब्दाला राहुलचं डोकं सुन्न होत होतं .
हिंग ? माशाला ? मला नव्हतं माहीत . . आणि माशांच्या स्वयंपाकात हिंग वापरलेलाही पाहिला नाही कधी . .
एक प्रसंग मला आठवतो , मी नववीत होते , तेव्हा मला आमच्या शाळेतून सांगली आकाशवाणी केंद्रावर बालसभा कार्यक्रमासाठी बोलावणं आलं होतं . विषय होता , " माझे मनोगत " . तयारीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी होता . आईनेच नेहमी प्रमाणे भाषण लिहून दिलं . त्यातली एक छोटी गोष्ट सांगते . . . आपले आई - बाबा , आपल्या ताई - दादाचं सगळं ऐकतात आणि आपण लहान , म्हणून आपल्याला फक्त अभ्यास कर , जेवण सगळं संपव अशी सक्ती करतात . . . . अशा संदर्भात त्यात एक वाक्य होतं , ज्यात ती मुलगी म्हणते " आई , हा टॉप या स्कर्टवर मॅचिंग होत नाहीये . " तर यावर " आतापासून कशाला हवंय मॅचिंग ? ? चल जा त्या दोन कपबश्या विसळून टाक आणि अभ्यासाला बैस . " असं तिची आई तिला म्हणते . मी ते वाचत असताना मला ते खटकलं , आणि मी आईला सांगितलं की " यात कपबश्या विसळण्याचा उल्लेख नकोय , तो थोडासा सावत्रपणाकडे झुकणारा वाटतो आहे . " मला कितपत कळलं होतं हे देवच जाणे , पण आईने तो उल्लेख लगेचच काढून टाकला ! स्वतः एक मोठी लेखिका असतानाही , आपल्या लेकीने सुचवलेला बदल तिने झटकन मान्य केला . माझ्यातील कल्पनाशक्तीला , भावी लेखिका म्हणुन माझ्यातल्या प्रतिभेला खतपाणी घालण्याचा हा तिचा प्रयत्न असेल काय ?
१ . सध्या आपत्काळ असल्याने साधकांनी निराशेतून लवकर बाहेर पडण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक : ' सध्या बर्याच साधकांना ' प्रयत्न होत नाहीत ' म्हणून निराशा येत आहे . असे साधक आध्यात्मिक स्तर चांगला असलेल्या साधकांशी बोलतात , मग त्यांना चांगले वाटते ; परंतु थोड्याच काळाने पुन्हा निराशा
ओ सायेब महाराष्ट्र शास्नाच्या पुरस्कारात्लं एकच ग्रामीन वालं बक्षिस तुमास्नी गेलं तर काळ्याच्या पितांबर्यानी कुनीकडे बगावं म्हन्तो म्या ! ! !
ईशा : नो सर . . अजून एक . . मादी म्हणून माझ्या गरजा मी जरी खूप स्पष्ट सांगितल्या तरी तुम्ही जर मला मनुष्य जन्म दिलात तर तिथे मी फक्त मादी म्हणून जगू शकत नाही . . जसा हा पुरुष फक्त एक नर म्हणून जगू शकत नाही . मनुष्य हा फक्त प्राणी नाहीये सर . . तो अजूनही खूप काही आहे . माणूस म्हणून जगताना रीप्रॉडक्शन शिवायही ज्या खूप सुंदर गोष्टी करायच्या असतात त्या काय फक्त पुरुषाने ? मी मादी आहे म्हणून माणूसपणाच्या सगळ्या गोष्टींमध्ये मला जागा नाही ? हे मला नको . मी ही सर्वोच्च चित्रकार होऊ शकते . . माझ्या कथेवरही यशस्वी नाटक बनू शकतं . हा पुरुष म्हणजे काही सर्वव्यापी नव्हे . . मला आयुष्यात सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत . खूप आनंदात जगायचंय . . प्रकृति म्हणजे जन्म , समृद्धी , भरभराट आणि नाश सुद्धा . . आणि भरभराट म्हणजे अगदी भरपूर पैसा सुद्धा . . मला श्रीमंतीत आयुष्य जगायचंय . . याच्या यू . के . यू . एस . मधल्या मित्रांसारखं . . मला एक संपूर्ण मनुष्य म्हणून संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी परत जायचंय . . गोखले : … गुप्ते . . रेकॉर्ड करताय ना ?
शिवाजी पार्कातली मराठमोळी मंडळी पाहून त्या सर्वांना लवकरात लवकर मायबोलीत सामिल करून घ्यावं असं मला प्रकर्षान जाणवलं .
गोप - आणि मी मदत केलीच नाही तर ? ?
विमान मँचेस्टरला उतरलं . आता इथेच तीन वर्ष काढयची , पोटात पुन्हा थोडं ढवळलं . लोकं सामान घेऊन रांगेत शिस्तशीरपणे दारं उघडण्याची वाट बघत होती . इयन मला न्यायला येणार होता . आता याला कसं ओळखणार हा माझा प्रश्न त्याने कधीच निकाली लावला होता , " एक पांढरी दाढी आणि झालरटाईप लांब पांढरे केस असणारा मी हे तर तुला नक्की समजेल . आणि मी शोधे एखादी दमलेली , भारतीय मुलगी ! " इयन कधीकधी गोष्टी एवढ्या सोप्या बनवतो की मला जरा धास्तीच वाटते . मी " ठीक आहे " याच्यापुढे ईमेलवर काय बोलणार होते ? विमानतळाबाहेर आले , त्याने वर्णन केलं होता तसा एक " सांताक्लॉज " दिसला ; हातात एक कागद होता , त्यावर अत्यंत गचाळ अक्षरात लिहिलं होतं Jodrell Bank Observatory . त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे , मीच पुढ्यात उभी राहिले आणि म्हटलं , " तू इयन का ? मी संहिता , संहिता जोशी . "
जमवु किती किती मी , वाचवू किती किती मी दमडीस दमडी जोडण्यात वेळ गेला | | २ | | ( कोरस )
व्वा . . एकदम छान खरच कल्पना शक्ती जोरात आहे त्याची . wings of fire , अब्दुल कलामांना पाठव , एकदम खुष होतील .
शाळा अशीच असते . . तेव्हा एवढे कळत तर काही नसते पण नुकतेच धड पौगंडावस्थाही लागलेली नसते आणि धड बालपण्ही नसते . . मधेच लटकलेली पोरं बिचारी फिरतात / हुरळुन जातात मृगजळाच्या मागे . . . निव्वळ आकर्षण . . पण एकदा का दहावी झाली की मग कसले काय . . मग वाहु लागतात कॉलेजचे वारे . . . कॉलेजात जाणे म्हणजे कितीही भारी असले म्हण्जे . . ना युनिफॉर्म्ची कट्कट , . वेगळे विषय , वेगळे मित्र . . तरीही शाळा ती शाळाच . . . तिथली मजा तिथेच . . शाळे असताना जरी आपल्याला ते कळत नसले तरी नंतर मात्र खुप मिस कर्तो ना . . तीच सगळी आठवण आपल्याला करुन देते मिलींद बोकीलांची शाळा कादंबरी . . . अगदी समर्पक प्रसंगांसह . . म्हणजे खरं सांगु का मी जेव्हा वाचली ना तेव्हा तर मला वटले होते की चायला माझ्यासोबतचे प्रसंग यांना कसे माहीत . . . ज्यांनी वाचलीय ना त्याणा विचारा . . नाही , विचारा कशाला एकदा वाचाच ना . . .
लक्ष्मीपूजन ( आश्विन अमावास्या ) १ . लक्ष्मीपूजन सामान्यत : अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे ; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे . हा दिवस शुभ मानला आहे , पण तो सर्व कामांना नाही ; म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते . ` प्रात : काळी मंगलस्नान करून देवपूजा , दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी , विष्णु इत्यादि देवता व कुबेर यांची पूजा , असा या दिवसाचा विधि आहे . या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले , अशी कथा आहे . त्यांच्याप्रीत्यर्थ प्रत्येकाने आपापल्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करावी व सर्वत्र दिवे लावावे , असे सांगितले आहे . लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात . लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात . त्यानंतर लक्ष्म्यादि देवतांना लवंग , वेलची व साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवितात . धने , गूळ , साळीच्या लाह्या , बत्तासे इत्यादि पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात . मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात . ( हातातील पलिता दक्षिण दिशेकडे दाखवून पितृमार्गदर्शन करतात . ) ब्राह्मणांना व अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात . रात्री जागरण करतात . पुराणांत असे सांगितले आहे की , आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते . जिथे स्वच्छता , शोभा आणि रसिकता आढळते , तिथे तर ती आकर्षित होतेच ; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान् , कर्तव्यदक्ष , संयमी , धर्मनिष्ठ , देवभक्त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात , त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते . ' २ . लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व कुबेर यांची पूजा का करतात ? कोजागरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन सांगितले आहे , तर या अमावास्येस लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे . लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर कुबेर हा संपत्ती - संग्राहक आहे . अनेकांना पैसे मिळविण्याची कला साध्य आहे , पण तो राखावा कसा हे माहीत नाही ; किंबहुना पैसा मिळविण्यापेक्षा तो राखणे , सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे . खर्च कसा करावा हे अनेकांना कळत नाही , त्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही . कुबेर ही देवता पैसा कसा राखावा हे शिकविणारी आहे , कारण तो धनाधिपति आहे ; म्हणून या पूजेकरता लक्ष्मी व कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत . सर्वच लोक विशेषत : व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात . या पूजेत धने व साळीच्या लाह्या वहावयाच्या असतात ; त्याचे कारण धने हा धनवाचक शब्द आहे . लाह्या हे समृद्धीचे प्रतीक आहे . थोड्याशा साळी भाजल्या की त्याच्या ओंजळभर लाह्या होतात . लक्ष्मीची समृद्धी असली पाहिजे म्हणून समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाह्या वहातात . ३ . अलक्ष्मी नि : सारण गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले पाहिजेत ; तरच गुणांना महत्त्व येते . येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला , तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे ; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात . तिला लक्ष्मी म्हणतात . त्या केरसुणीने मध्यरात्री घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा , असे सांगितले आहे . याला अलक्ष्मी ( कचरा - दारिद्य्र ) नि : सारण म्हणतात . एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करावयाचे नसते . फक्त या रात्री ते करावयाचे असते . कचरा काढतांना सुपे व दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात .
शरत्चंद्र आ . देशप्रभू " नेमेचे येतो पावसाळा ' या उक्तीनुसार उंच गणेशमूर्ती आणि समुद्रात केले जाणारे विसर्जन हे मुद्दे दरवर्षीप " माणे ऐरणीवर आल्याचे मुंबईच्या वृत्तपत्रातील वृत्तांत वाचून समजले . हे मुद्दे भावनिक असले तरी पर्यावरणाचा आणि पर्यायाने आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याचा विचार वैज्ञानिकदृष्टीने झाला पाहिजे . दोन्ही प्रश्नांना पूरक असा सर्वसमावेशी , पर्यावरण सुसंवादी कार्यक " म शासकीय व संस्थांच्या पातळीवर [ . . . ]
गोष्टीस सांगतो मी हुंकार मीच देतो दोघात बोलण्याचा येथे अभाव आहे
मस्त आहे की तुझ्या लेकाचं चित्रं , तुझं स्वगत आणि वरच्या प्रतिक्रिया . . सगळंच . . स्वाती
मला वाटते की " खेळकर परिस्थितीत शब्दाचे अर्थ वेगळे असतात " हा मुद्दा इतका सर्वमान्य आहे , की या ठिकाणी तो गैरलागू आहे . नाहीतर प्रत्येक गणिताच्या पूर्वी मला हे लिहावे लागेल " खेळकर बोलण्यात २ + २ = ५ असेही होऊ शकत असले , तरी या ठिकाणी त्या प्रकारे खेळकर नसलेले गणित सांगतो आहे , आणि इथे २ + २ = ४ असे आहे . " अशी ( अत्यंत सत्य ) प्रस्तावना नाही दिली तरी गृहीत धरली पाहिजे .
त्येंचा बापूस घरी आल्यावर त्याने सर्वाना लाइन मध्ये उभे करून विचारले नारऴाचे झाड़ कुणी तोडले ? , पण कुणीच कबूल होइना . . . . . .
आर्या आणि हर्षमधील भांडणे तिला काही नवीन नव्हती . दर पंधरा - वीस मिनिटांनी ह्या आते - मामे भावंडांची आपापसात कधी मुद्द्याने तर कधी गुद्द्याने बातचीत चालू असे . आर्या साडेपाच वर्षांची तर हर्ष चार वर्षांचा . आर्या सारखी ताईगिरी करायला जाणार , तर हर्ष थोडा वेळ तिचे ऐकणार आणि मग तिला धुडकावून लावणार हेही ठरलेले . एकमेकांना ढकलणे , केस ओढणे वगैरे प्रकार हाताबाहेर जायच्या आधीच मग आजी तिचा ठेवणीतला दटावणीचा स्वर काढत असे . . .
मी आणि राणे त्यांच्या घरात शिरलो . राणेकाकूंनी दिलेलं कोकम सरबत रिचवलं आणि टॉवेल मागून घेऊन घाम पुसला .
" आज्ञार्थ " वापरले तर काय होते ? " कैर्या पडोत म्हणून तो झाड हलवो . " येथे कैर्या पडल्या पाहिजे अशी वक्त्याची इच्छा ध्वनित होते . तरीसुद्धा त्यातल्या त्यात कानाला बरे वाटते ते हे : " कैर्या पडाव्यात म्हणून तो झाड हलवो . " म्हणजे ज्या क्रियेत वक्त्याची इच्छा गुंतली नाही तिथे विध्यर्थ , इच्छा गुंतली आहे तिथे आज्ञार्थ " समाजात नाचक्की होवो म्हणून शेण खावे लागते - लोक उगीच नाही बोलत ! " ? ? ? हा वापर खटकतो . झालेच तर " शेण खाणार्याची " इच्छा नाचक्की होण्यात गुंतली आहे , असा ओढूनताणून अर्थ निघतो .
- - रोबो नी अ : ऱिणैयो , चिट्टि नी उयर्दिणैयो , मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम् वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै , पेच्चुण्डु मूच्चिल्लै , नाडि उण्डु इरुदयम् इल्लै , पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
आज जूता फैशन का नही राजनीति का हथियार हो गया , वो दिन दूर नही जब जूता राजनेता के स्टेट्स की पहचान हो गया |
आपल्या शहरात किंवा आसपासच्या परिसरात मॉल्स , इंपोर्टेड गाड्या , आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्स आले की आपल्याला आपण रहात असलेले शहर मेट्रो झाले आणि आपण ग्लोबलाईझ्ड कम्यूनिटी झालो असा समज आपण करून घेतो . पण हा आपला पुर्णपणे गोड गैरसमज आहे . आपला परिसर मेट्रो सिटीसारखा झाला असेलही परंतू जागतिकीकरणाचे हे फारच वरवरचे आणि अगदीच उथळ स्वरूप झाले . आजकाल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दहशतवादी आणि गुन्हेगारी संघटना आपले दहशतीचे जाळे विणू पहात आहेत . सर्वसामान्य माणूस या तंत्रज्ञानाकडे आपले जीवन सुखवस्तू करण्याचे साधन म्हणून पहातो . परंतू यापलीकडेही संपूर्ण जगाला एका कुटुंबाप्रमाणे एकजूट करण्याचे सामर्थ्य तंत्रज्ञानामध्ये आहे . आज संपूर्ण जगाला एका कुटुंबाप्रमाणे बघण्याच्या दृष्टीकोनाची निकड आहे . राष्ट्राराष्ट्रांतील मतभेद आणि जटील प्रश्न सोडवण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा समजदारपणे उपयोग केल्यास ते संपूर्ण मानवजातीच्या हिताचे आणि कल्याणकारी अशा स्वरूपाचे होईल . विकसीत आणि विकसनशील राष्ट्रांनी या ध्येयाने प्रेरीत होउन पुढे येऊन आपली पाऊले टाकली पाहिजेत . प्रत्येक देशाचे राष्ट्रप्रमूख यात अतिशय महत्त्वाची भुमिका वठवू शकतात . परंतू जर याच तंत्रज्ञानाचा उपयोग संकुचित वृत्तीने आणि स्वार्थी प्रवृत्तीने याविरुद्ध झाला तर मात्र आपल्याला तिसऱ्या महायुद्धापासून वाचणे कठीण आहे . line - height : 115 % ; font - family : " Arial Unicode MS " , " sans - serif " ; mso - bidi - language : HI " >
कोणत्याही बदलाला मूळ ढाच्याचा विसर पडू नये म्हणुन या " शास्त्रा॑पुरत्या " अर्थात सिंबॉलिक गोष्टींच अधिष्ठान द्यावे लागे . वारकरी ( प्रसंगी ) मटन खाताना माळ काढुन ठेवतो हे त्याच ( अ ) शास्त्रापुरता केलेला बदल असतो . लग्नपत्रिका स्वीकारताना ' शास्त्रापुरती ' टोपी घालावी लागते . नैवेद्याला ' शास्त्रापुरते ' पुरण करावे लागते . तर असा हा समयोचित बदल सामावुन घेताना शास्त्रापुरत्या गोष्टी केल्या की ते स्वीकारणे सोपे जाते प्रकाश घाटपांडे
बीकानेर , 29 अक्टूबर । बिग 92 . 7 एफएम और बंसल साड़ीज के तत्वावधान में सोमवार को करवा चौथ के मौके पर मेहन्दी प्रतियोगिता का आयोजन किया गया । आयोजन में एसएमएस द्वारा चुनी गई 40 महिलाओं ने भाग लिया तत्पश्चात् ड्रा द्वारा 5 विजेताओं में प्रथम मधू मोदी , द्वितीय प्रतिभा , अंकिता रावत , मीनाक्षी स्वर्णकार एवं पूजा अग्रवाल को पुरस्कृत किया गया । एफएम के प्रोग्रामिंग हैड रवि माथुर ने बताया कि आरजे नेहा व आरजे रोहित ने कार्यक्रम का संचालन किया । बंसल साड़ीज के सुशील व अनिल बंसल ने कार्यक््रम के सफल संचालन एवं प्रतियोगिता में उत्साहजनक भाग लेने वालों का आभार जताया ।
इंदिरा यादव कोल्हापूर - " महिलांनो , तुम्हाला काय शिकायचं आहे ? सुतारकाम , प्लंबिंग की वाहन दुरुस्तीचे काम . कारण केवळ दहा टक्के शुल्कात यापैकी कोणताही एक अभ्यासक्रम आता तुम्हाला शिकता येणार आहे . जिल्हा परिषदेच्या महिला - बाल कल्याण समितीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत . त्यामुळे महिलाही स्वयंपाकापासून सेल्स गर्ल्सपर्यंतची कामे " प्रशिक्षण व सक्षमीकरण ' योजनेअंतर्गत शिकू शकतील .
दिल्ही ६ सोडला तर पा , ३ एदिअत , नटरंग आणि वेल डन अब्बा उत्कृष्ठ कलाकृती , अभिनंदन
केदार शिंदे म्हणजे आज मराठी चित्रपटसृष्टीतील चलनी नाणे . नाटक असो वा सिनेमा केदारच्या चित्रपटांना प्रेक्षक गर्दी करतातच . प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा एकमेव उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन केदार आपली निर्मिती करीत असतो . केदारचा नवा सिनेमा ऑन ड्यूटी २४ तास २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे . या चित्रपटानिमित्ताने केदारने वेबदुनियाशी त्याच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये विशेष गप्पा मारल्या . ऑन ड्यूटी २४ तास काय करतोयस ? अरे तुला खरं सांगू जसे चित्रपटाचे नाव आहे ना अगदी तसेच माझे गेल्या काही दिवसांपासून चालले आहे . २४ - २४ तास मी काम करतोय . आता मी तुझ्याशी गप्पा मारतोय परंतु माझ्या डोळ्यावर प्रचंड झापड आलीय , सगळी खोली माझ्याभोवती गरगर फिरतेय कारण तीन रात्री मी झोपलेलोच नाही . आजही सकाळी मी घरी गेलो . आमच्या बिल्डिंगच्या वॉटमनची आणि माझी ड्यूटी एकत्रच बदलतेय . रात्रभर चित्रपटाच्या एडिटिंगचे काम सुरु होते . थोडा वेळ झोपलो आणि सकाळी लगेच सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेलो . तेथून आता सरळ तुझ्याशी बोलण्यासाठी इथे ऑफिसमध्ये आलो आहे . सकाळी मी काही मीटिंग ठेवल्या होत्या त्या आता सगळ्या पूर्ण करायच्यात . त्यानंतर परत रात्री चित्रपटाच्या कामासाठी जायचे आहे . उद्या सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहाणार आहे . चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मी २४ तास ऑन ड्यूटीच राहाणार आहे . खरे तर २४ डिसेंबर पर्यंतच नव्हे तक ३१ डिसेंबरपर्यंत मी या चित्रपटाच्या कामातच व्यस्त राहणार आहे कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या व्यवसायावर मला लक्ष द्यायचे आहे . कारण चित्रपट प्रदर्शित झाला म्हणजे काम झाले असे नाही . ज्या निर्मात्यांनी चित्रपटात पैसे लावले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे कामही मला करायचे आहे . जत्रा चित्रपट मी माझ्या पैशांनी बनवला होता परंतु त्यासाठी काढलेले कर्ज मी अजून फेडतोय . मला ठाऊक आहे तुला हे खरे वाटणार नाही . पण ही सत्य परिस्थिती आहे . चित्रपटाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्या कॅमेरामनने म्हटलेच होते चित्रपटाचे नाव २४ तास ऑन ड्यूटी ठेवले आहे आपल्यालाही चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत २४ तास ड्यूटी करावी लागेल . आणि ते खरेच होत आहे . चित्रपटाचे कथानक काय आहे ? आजवर हिंदी आणि मराठी चित्रपटात पोलीस दलाबद्दल जास्त काही कोणी दाखवलेले नाही . चित्रपटात एक तर भ्रष्ट पोलीस अधिकारी असतो वा एकदम चांगला आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी . या दोन शेडव्यतिरिक्त संपूर्ण पोलीस दलाबद्दल कोणीही काहीही दाखवलेले नाही . प्रथमच मी संपूर्ण पोलीस दलाबद्दल मनोरंजनाच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे . परंतु याचा अर्थ असा नाही की मी फक्त पोलीस दलाची चांगलीच बाजू मांडत आहे . पोलीस दलात जे काही घडते त्याचे खरेखुरे चित्रण मी केले आहे . एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पोलीस कसे २४ तास घर - दार विसरून आपली सेवा आणि सुरक्षा करीत असतात ते मी एका कथेच्या माध्यमातून दाखवले आहे . एका पोलीस अधिकार्यावर करण बेदीवर आतंकवादविरोधी पथक निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली जाते . या पथकासाठी त्याला जे १४ पोलीस दिलेले असतात ते संपूर्णपणे अपयशी ठरलेले पोलीस असतात . संपूर्ण पोलीस दलाला ठाऊक असते की , हे १४ जण काहीही करू शकणार नाहीत . परंतु करण बेदी कशा पद्धतीने या अपयशी १४ पोलिसांच्या मदतीने एक उत्कृष्ट टीम तयार करतो आणि शहराला तीन मोठ्या संकटातून वाचवतो त्याची कहानी म्हणजे माझा हा चित्रपट . मात्र पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की ही कथा मी मनोरंजनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे . पोलिसांमध्येच नव्हे तर सगळ्या क्षेत्रात चांगली आणि वाईट माणसे असतात परंतु आपण संपूर्ण पोलीस दलाला भ्रष्ट म्हणत असतो . हा चित्रपट पाहिल्यानंतर पोलिसांकडे पाहाण्याची प्रेक्षकांची नजर नक्कीच बदलेल . हा चित्रपट बनवावा असे का वाटले ? २६ - ११ नंतर लेखक संजय पवारने एक कथानक लिहिले होते . त्याने माझ्याशी बोलताना सांगितले की , पोलिसांचे खरे काम नागरिकांची सुरक्षा करणे आणि कायदाव्यवस्था व्यवस्थित राखणे आहे . असे असताना दहशतवाद्यांशी लढण्याचे कसलेही प्रशिक्षण नसताना आणि कसलीही आधुनिक हत्यारे नसताना त्यांनी ज्या बहादुरीने दहशतवाद्यांचा सामना केला त्याला सलाम ठोकावा वाटतो . त्याचे बोलणे ऐकल्यावर माझाही पोलिसांकडे पाहाण्याचा दृष्टीकोण बदलला आणि मला वाटले की ही कथा पडद्यावर मांडणे आवश्यक आहे . त्यानंतर मग मी आणि संजय एकत्र बसलो आणि पटकथा , संवाद तयार केले . संजयचे वडील पोलीस असल्याने त्याला लहानपणापासूनच पोलीस दलाबद्दल चांगली माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारेच त्याने एक उत्कृष्ट कथानक रचले आहे . चित्रपटाचा नायक पंजाबी का ? मी मराठी - नॉन मराठी असे काही मानत नाही . तसे पाहिले तर पोलीस दलातील जास्तीत जास्त वरिष्ठ अधिकारी हे नॉन मराठीच आहेत . मी अनेक अशा अधिकार्यांशी बोललो जे उत्कृष्ट मराठी बोलतात . माझ्या कथेमध्ये करण बेदीचेच कॅरेक्टर सूट होत होते म्हणून मी करण बेदी ठेवला . चित्रपटात एक हिंदी आइटम साँगही ठेवले आहेस ? हो . मराठीमध्ये हिंदी आइटम साँगची सुरुवात मीच केली होती आणि आता समापन ही मीच करीत आहे . सहा वर्षांपूर्वी सोनालीला घेऊन मी आइटम साँग केले होते आणि आता या चित्रपटासाठी योहाना आणि स्वप्निल जोशीला घेऊन मी हिंदीमध्ये आइटम साँग केले आहे ज्याचे बोल आहेत सैयां है सनकी । मला हिंदी मराठी असे द्रेड़गुजरी काही नको होते . हिंदी भाषेमध्ये जसे टिपिकल टपोरी शब्द आहेत तसे मराठीत नाही म्हणूनच मी हे गाणे हिंदीत केले . मला पूर्ण खात्री आहे की प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल . अमोल कोल्हेला करण बेदीच्या मुख्य भूमिकेसाठी का निवडलेस ? या चित्रपटासाठी मला असा कलाकार हवा होता जो बोलत असताना १४ - १५ लोकं शांतपणे त्याचे बोलणे ऐकतील . अमोलची मी शिवाजी महाराजांवर आच्चरित मालिका पाहिली होती . त्यात तो बोलत असताना अनेक मावळे शांतपणे त्याचे ऐकत असतात . हेच मला आवडले आणि म्हणूनच मी त्याची निवड केली . अमोलने खूपच चांगले काम केले आहे . या चित्रपटानंतर अमोलची एक वेगळी ओळख निर्माण होईल यात शंका नाही . ऑन ड्यूटी २४ तासची निर्मिती ओडिसी कार्पोरेशन लि . ची असून संगीत पंकज पुष्कर यांचे असून अमोल कोल्हे यांच्याबरोबर क्रांती रेडकर , विजय चव्हाण , संजीवनी जाधव , नकुल घाणेकर के साथ दहा विनोदी कलाकार चित्रपटात काम करीत आहेत .
मला असे मुळीच म्हणायचे नाही की आगरकरांना किंवा महर्षी कर्व्यांना कुणा राष्ट्रवादीच्या फलकावर झळकण्याची काही गरज आहे . तरीही वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न इतकाच उरतो की यांचे फोटो अगदी हटकून न देणे हा राष्ट्रवादीचा ब्राह्म्णद्वेष आहे की याला सोयिस्कर विसरभोळेपणा म्हणायचे . . ? !
जपानी भाषा खरंतर खूप अवघड आहे असं म्हणतात . पण सगळं अद्ययावत तंत्रज्ञान आणि तांत्रिक परिभाषा जपानी भाषेत भाषांतरीत होत असते .
ओरालीको हरिणलाई बाच्छी आई लखेटे झैं निमुखाको तहबाटै झरालिंदा खस्छ आँशु
खोटे आरोप म्हणून बेजार झालील्या कॉंग्रेसने आता मात्र लगीच तपास करण्याची तयारी म्हणजे त्यांचा डआव काय हे लहान पोराला समजले बरका उगाच पेपरवाल्यांनी उड्यअ मारू नये व आपली इज्जत राखावी
कोण खरडवहीत काय लिहिते , व्यनि मधुन काय विचार व्यक्त करते , कोण सडके धागे काढते कोण कुजक्या प्रतिक्रिया देते याचे या धाग्याशी काही घेणे देणे नाही . आपण इतर कुठलातरी योग्य तो धागा बघुन आपल्या मनातली गरळ ओकावीत ही विनंती .
वापरा खुपीरिया साबणः मंत्र्यांचे उच्चपद डोळ्यात " खुपत " असेल तर , खुपीरिया साबण वापरल्यास मंत्री खाली येतात . जमीनीवर येतात . व तुम्हाला संधी मिळते .
कसाब समोर ठेऊन वाचली . आशय जुळला . . . विचार लक्षात आला पण तरीही मला अनिलजींप्र्माणेच मस्त ह्रदयस्पर्शी वाटली ही कविता .
राम युद्ध करणार , रावण मरणार म्हणजे सर्व भविष्यकाळ की . हे भविष्यकाळाचे गुपीतही समजवून घेणे आवश्यक वाटते . या पंक्तीतून रामावतार होणे अद्याप शिल्लक आहे असे म्हणायचे असावे इथे पण बापूंच्या एका भक्ताने ते कल्की अवतार असल्याचे सांगितले होते .
पुणे - बहुतांश शाळांमध्ये प्रवेशाची धावपळ शेवटच्या टप्प्यात आहे , तर काही शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजल्या आहेत , अशा स्थितीतच विद्यार्थ्यांच्या धोकादायक वाहतुकीचा प्रश्न समोर आला आहे . एका रिक्षात चारऐवजी चौदा विद्यार्थी दाटीवाटीने , एकमेकांच्या मांडीवर बसवले जात आहेत , असे दिसून येत आहे . या धोकादायक वाहतुकीला आळा बसवण्यासाठी पोलिसांनी आजपासून कारवाई सुरू केली आहे . तीन सीटच्या जागेवर चार , तर दोन सीटच्या जागेवर तीन विद्यार्थी बसवा , असा सरकारचा नियम आहे . या नियमांकडे दुर्लक्ष करून शहरात रिक्षांची बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे . एका रिक्षात आठ ते पंधरा मुलांना बसवले जात आहे , अशा रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे . यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे म्हणाले , " " रिक्षाचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अन्यथा रिक्षातील विद्यार्थी संख्या पाहून त्यांच्यावर कारवाई केली जाईल . ' ' ( कॅम्प परिसर ) पालकांमध्ये नाराजीचे वातावरण मुलांना शाळेत पोचविण्याचा एक चांगला पर्याय म्हणून बहुतांश पालक रिक्षाकडे पाहतात . मात्र , अपेक्षेपेक्षा जास्त मुले रिक्षात बसवली जात आहेत .
CBI च्या अधिकार्यांना पहिल्यांदा अटक करा येवादावेल चोराला बाहेर ठेवले
सुभाष यांचं म्हणणं तुम्हा - आम्हालाही पटेल . आपण स्वत : साठी वेळ काढायलाच विसरून गेलो आहोत , असं कधीकधी वाटतं . ज्या कॉलेजच्या मित्रांबरोबर आपण दिवसरात्र हुंदडलो , त्यांना आपण किती वेळ देतो ? नोकरी करण्याआधी अधेमध्ये डोंगरदऱ्यांत भटकंती करायला जायचो . जाम धमाल करायचो . आता तसं जमतं ? रात्री जेवण झाल्यावर निवांत चालत चालत फिरायला कितीदा गेलो आहोत ? आपल्या जिगरी दोस्ताला फोन , एस . एम . एस . आणि इमेल सोडून कितीवेळा भेटलो आहोत ? आईसाठी , कुटुंबासाठी किती वेळ दिलाय आपण ? अर्थात , लग्नकार्य किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम आणि हॉटेलिंग सोडून ! आईशी शेवटच्या निवांत गप्पा कधी मारल्यात आपण आठवतंय ? यादी काढायला गेलो , तर खूपसारे प्रश्न आहेत . व्यक्तीनुसार या यादीत बदल होतील . हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत का ? कधीतरी नक्कीच पडतात . काम करता करता आपण " कलिग ' ला तसं म्हणतोही . " यार बहोत दिन हुए कहीं घूमने नहीं गया . . . अब थोडासा ब्रेक चाहिये . . . ' फक्त हे सारं बोलण्यातच राहतं . आणि मुद्दा इथंच आहे .
नवी दिल्ली , ६ जुलै ( वृत्तसंस्था ) - ग्रेटर नोएडा भागात शेतकर्यांची भूमी बलपूर्वक घेऊन ती बांधकाम व्यावसायिकांना देण्याचा उत्तरप्रदेशातील मायावती शासनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रहित केला आहे . ११
सचिन नेहमीच ग्रेट आहे . आणि प्रत्येक खेळाडूनेच सचिनसारखी खिलाडू वृत्ती ठेऊनच खेळले पाहिजे . धन्यवाद सचिन
केवळ नितीन गडकरी यांच्या हट्टापायी भाजप राज्यातील आपले अस्तित्व पणाला लावत असेल , तर ती अत्यंत दुर्दैवाची बाब ठरेल .
आपले फॅमिली डॉक्टर ही त्यातलेच . . . असं विचारकुंथन सुरु होतं . . . आपण आपली लक्षणं तिथे लिहीतो . मग कोणीतरी मेंबर येऊन रिप्लाय टाकतो . . " माझा ल्युकेमिया गेल्याच वर्षी डायग्नोस झाला . मी आता अमुक केमोथेरपी घेतो . माझीही लक्षणं अशीच होती . . तुझ्यासारखी . आय वुड सजेस्ट , यू डोन्ट वेट् . . कन्सल्ट युअर डॉक्टर इमिजिएटली . . "
ऑगस्ट १६७६ , मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली . ह्या वेळी सिद्दी कासीम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता . जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या . होड्या - मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला . जंजिऱ्याचा तट अजस्र होता , तोफ गोळ्यांचा काही एक परिणाम होत नव्हता . मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला , जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायचे व सिद्दीची फौज कापावी . विचार अगदी घातकी होता पण अजून उपाय तरी काय होता . तरीही बरेच प्रश्न पुढ्यात होते . तटावर शिड्या कश्या लावायच्या ? कुणी लावायच्या ? तटाखालच्या समुद्राचे काय ? तटावरच्या बंदोबस्तात शिड्या आणि माणसे कसे पोहोचवायचे ?
उद्याच्या पेप्रा साठी २१ अपेक्षित . १ ) साजिरा यान्च्या कवीते चे रसग्रहण वाचणे व त्यातील न व ण चा तुलनात्मक अभ्यास .
स्टॉप साऊंड ओके हॉर्न सिग्नल ( वरच्यासारखंच . दरवेळी आपण नाही बुवा फोड करून सांगणार . )
खराच खुप चांगला विचार आहे , पण याचा अर्थ असा होत नाही की फक्त घर कामा पुरताच स्त्रीला दर्जा द्यावा . तीला ही अनेक बाहेरच्या जगाची माहीती असणे आवश्यक आहे . घरातील काम करत असताना फक्त घरातील कामा पुरतच मर्यादित ठेवु नये . तसा तिला दर्जा देखील द्यावा . तिचा हा विचार फारच चांगला आहे . म्हणुन तिच्या त्या विचारांचा गैर फायदा घरातिल आपल्या लोकांनी तरी घेवू नये असे माझे प्रामाणिक मत आहे .
१ . पांढर्या रंगाचे पदार्थ टाळा २ . बाटलीबंद पदार्थ टाळा ३ . फार चविष्ट असे सर्व पदार्थ टाळा एवढे सगळे करायचे तर मग जगायचे कशाला या प्रश्नाने त्रस्त झाला नाहीत तर वजन उतरवल्याचे समाधान मिळेल ! सन्जोप राव हुई मुद्दत कि ' गालिब ' मर गया , पर याद आता है वो हर इक बात पर कहना , कि यूं होता तो क्या होता
> ' २२ . ११ . २००४ या दिवशी श्री . अष्टेकरकाकांनी सनातनच्या कार्यासाठी दिलेला वाडा पहाण्यासाठी पुण्याला कसबा पेठेत गेले होते . त्या वेळी जवळच असलेल्या गुंडाच्या गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले . वाटेत पूर्ण वेळ गणपतीचा जप चालू होता . गुंडाच्या गणपतीची मूर्ती खूप भव्य आणि नेहमीच्या मूर्तीपेक्षा निराळी वाटली . ' सनातनच्या कार्यात अडथळे … Continue reading →
तुम्ही त्यांचे आणि आनंद घारे ह्यांचे वकील आहात असे वाटतेय . की उपक्रमाने नवा रोल असाइण केला आहे का ? किंवा डार्क म्याटर ही आयडी तुमची असावी असेही वाटतेय .
हसू आण ओठांवरती , जरी पापण्या या ओल्या . . . तुझे तूच घे आवरते . . . दिवेलागणीच्या वेळी !
Download XML • Download text