Text view
mar-17
View options
Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
अरे , आपल्याला गर्व हवा की आपल्या महाराष्ट्राच्या दोन टीम खेळणार आहेत म्हणून . जळजळ होते आहे वाटते मुंबईकरांची , पुणेकराना काय म्हणतात तुम्ही येथील शेंबडा पोर देखील तुम्हाला तुमच्या बुद्धीची कुवत दाखवूनदेवू शकतो . . . याची नोंद घ्यावी .
मी तुमच्याशी सहमत आहे , मुळात तुम्ही ज्यांना हा प्रतिसाद लिहीला आहे त्यांनी राहूल गांधी द्वेषातून अगदी बाळबोध लिहीले आहे . त्या लेखिकेने असे लिहीले आहे की निवडणुका जवळ येत आहेत आणि राहूल गांधी काही कडव्या हिंदूना दहशतवादी म्हणाला म्हणजे मुस्लीम खूश होतील . असे लेखिकेने लिहीणे म्हणजे तिचे मुसलमान समुदायावर संशय घेणे असाच होत आहे . हे विधान राहूल वैयक्तिक किंवा राजकारणाने प्रेरीत असेलही पण त्याच्या विधानाने एखादा समाज आनंदीत होईल असे म्हणणे चुकिचे आहे . आणि कोणीही कितीही शिव्या हासडल्या तरी लोकसभेत गांधी घराण्याशिवाय देशाला पर्याय नाही हे कटू सत्य आहे . , आजवर त्यांना अनेकदा हरवण्याचे प्रयत्न झाले पण काही वर्षे सोडली तर तेच सत्तेत आहेत आणि यापुढे ही असणार . लोकांना काँग्रेसची सवय झाली आहे .
खूप चतुरस्त्र लिहित आहेस , नेहमी वेग वेगळे पण मनाला भिडनारे विषय . असाच लिहित रहा .
आवाज कोणाचा , कॅलिफोर्नियाचा > > > > डीजे , अचूक किनारर्यांवाल्यांसाठी पण एक गाणं हव
बाकी चीनला इथे इंटरेस्ट असला तरी आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशीर भारताच्या विरोधात जाऊन दुबळ्या पाकिस्तानला त्याचा किती फायदा चीन मिळवून देईल हा बघण्यासारखा मुद्दा आहे
आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आहोत याचे भान ठेवायला हवे
आपल्याकडे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी कॉंग्रेस अधिवेशनात भ्रष्टाचारमुक्तीची सुक्ते मांडत असतानाच , चीनमधील कम्युनिस्ट पार्टीतही याच विषयावर - म्हणजे चीनमधील भ्रष्टाचारावर जोरदार खल सुरू होता . या योगायोगात एक वेगळीच गंमत आहे . म्हणजे आपल्याकडील उजव्या अर्थज्ञांची अशी श्रद्धा असते , की बाजारपेठेतील सरकारचा हस्तक्षेप दूर केला , की लायसन्स राज वगैरे नष्ट होऊन भ्रष्टाचार संपेल . तर चीनमधील साम्यवाद्यांचा विश्वास असतो , की सरकारी हस्तक्षेप असेल , तरच भ्रष्टाचाराचा आळा बसेल . हे दोन्ही समज चुकीचे असल्याचे या योगायोगातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे . चीनची प्रगती , तेथील " कामगारांची हुकुमशाही ' आणि सध्याची " मिश्र ' अर्थव्यवस्था यांचे गोडवे गाणारांना तर हा योगायोग निश्चितच धक्कादायक वाटेल . पण त्यात खरेतर धक्का बसण्याचे काही कारण नाही . भांडवलशाहीची मूळ प्रेरणा स्वार्थ हीच असल्याने त्यातून कायद्याला बगल देऊन , प्रसंगी ते मोडून स्वतःचा लाभ करून घेण्याचे प्रकार घडतच असतात . Read more . . .
ग्रानाडात त्याची गाठ अजून एका तरुण कवीशी पडली . तो इब्न बतूतच्या प्रवासांच्या कहाण्यांनी फारच मंत्रमुग्ध झाला . त्याचे नाव होते मुहम्मद इब्न जुझ्झी . त्याने इब्न बतूतच्या बर्यारच कहाण्या स्वत : हून लिहून ठेवल्या आहेत . त्या दोघांची गाठ परत ५ वर्षांनी फेजमधे पडणार होती . जुझ्झी सांगतो " मी त्या काळात त्यांच्या बरोबर बागेत असायचो . शेख अबू अब्दुल्ला ( इब्न बतूत ) आम्हाला त्यांच्या प्रवासाची वर्णने सांगून आम्हाला अचंबित करायचे . " इब्न बतूत मग राबात , माराकेचमार्गे परत फेजला आला . राबातमधे त्याने प्रसिध्द मिनार पाहिले . राबातचे मिनार ( हल्लीचे ) त्या मिनारांवर आता आपण चढू शकत नाही , पण त्याने केलेल्या वर्णनाची कल्पना आपण निश्चितच करु शकतो .
गांगुली चा आत्मविश्वास हा खरेच बघण्यासारखा होता व संपूर्ण सामन्यात त्याच्या body language वरून जाणवत होता . ह्या संघाच्या पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा !
असतात तयार सगळे टाकूनी येथे फासे प्रत्येक पाऊल येथे जपून टाकावे लागते
१ . आमचा एकुलता एक मुलगा ( किंवा मुलगी ) . उगीच विषाची परीक्षा का घ्या . २ . आम्ही नाही म्हणत होतो पण मुला / मुलीकडचे ऐकायला तयार नाहीत . ३ . इतके दिवस नाही म्हणून लग्नच जमत नाही म्हणून आता हा पण प्रयत्न करून पाहतो .
हिम्या , माहितीये रे मला की सेरेनासमोर ती टिकली नसती . पण तिच्या सुरुवातीच्या खेळावरून खूप आशा निर्माण झालेल्या . मला आवडलं असतं ती जिंकली असती तर .
" झोक्यावर झोके घेत राहिल्याने सर्व समस्या सुटल्या जातात असं मला वाटतं . " मालती मला सांगत होती . मालती , धाके कॉलनीतल्या नव्याने बांधलेल्या एका टॉवरमधे रहायला गेली होती . पूर्वी ती चारबंगल्याला एका चाळीत रहायची . ह्या टॉवरवर सोळ्याव्या मजल्यावर तिचा फ्लॅट होता . सगळ्य़ा घरात जुहूवरून सारखा वारा यायचा . " बरेच वेळा आमहाला खिडक्या बंद करून ठेवाव्या लागतात . वारा नकोसा होतो . पावसाळ्यात तर खिडक्या बंदच ठेवाव्या लागतात . पावसाची [ . . . ]
शांडिल्य कसला क्यूट आहे सगळेच झब्बू मस्त . गोडं आहेत मुलं . आर्या , पोळी खायला कधी येऊ ?
सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात कवतिकरावांचे मराठी वाचल्यावर महाराष्ट्रात हे सम्मेलन भरत नाही हे वाचून आनंद जाहला
मेरठ - उत्तर प्रदेशातील तुरुंगांमध्ये क्लोज सर्किट टीव्ही ( सीसीटीव्ही ) , कॉंप्युटर आणि ब्रॉडबॅंड नेटवर्क बसविण्याचा प्रस्ताव , तुरुंग प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे . राज्य सरकारने त्याला मंजुरी दिल्यास राज्यातील सर्व तुरुंगात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल , असे वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी आज ( बुधवार ) येथे सांगितले . राज्यात एकूण ६३ तुरुंग असून त्या सर्वांमध्ये सीसीटीव्ही आणि ब्रॉडबॅंडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे . त्यात आग्रा , वाराणसी , फतेहगड , बरेली , बांदा , इटाह आणि फतेहपूर या शहरांचा समावेश आहे . मेरठमधील तुरुंगामध्ये २० सीसीटीव्ही बसवले जाणार असल्याची माहिती , पोलिस उपमहानिरीक्षक ( तुरुंग ) ए . के . पांडा यांनी दिली . तुरुंगामध्ये सीसीटीव्ही बसविल्यामुळे कैद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे , शिवाय कैद्यांना भेटायला येणाऱ्या लोकांचीही नोंद ठेवता येईल , असे अधिकाऱ्यांनी सांगितले .
आता या विरोधामुळे हा प्रकल्प कर्नाटक किंवा गुजरात मध्ये गेला , तिथली वीजटंचाई दूर झाली की मग पुन्हा हे सगळे महाराष्ट्रात अंधार का म्हणत रडायला मोकळे .
हे वाचून भारतीय घटना कशी आहे ( आणि दुर्दैवी भारतीय ) त्या मुळे हसू येते जे केंद्र सरकार स्वतः भ्रष्ट आहे स्वताचा पगार स्वतः वाढवतात आणि ( ज्यांचा ४० वर्ष सत्ता उपभोगुन ) कमावलेला काळा ज्यांचा स्वताचा स्वित्झ बँकेत आहे ते कसे काय कारवाई करणार हे म्हणजे चोराला च राखण करायला लावणे प्रकार आहे लोकांना फसवण्याची उत्तम काम सर्वोच्च न्यायालय पार पडत आहे हि सर्व यंत्रणा किडली आहे यांना स्वतंत्र पूर्व क्रांतीकारका चा काळ आठवून द्या आता धमाके उडवायची वेळ आली आहे
मागे चित्रलेखात हा उपाय वाचला होता . ( शेतातील उंदरांच्या बंदोबस्तासाठी ) उंदराचे पुढचे दोन दात सतत वाढत असतात आणि ते शिवशिवतही असतात . त्यांची झीज व्हावी म्हणून त्याला काहितरी सतत कुरतडावे लागते . त्यामूळे तो जे कुरतडतो , ते खातोच असे नाही . तर चित्रलेखातला उपाय असा : - शेतात अंतराअंतरावर निकामी झालेल्या ट्युबलईट्स उभ्या करुन ठेवायच्या . रात्रीच्या अंधारात त्या थोड्या चमकतात . उंदरांना त्याचे फार आकर्षण वाटते . त्यावर ते चढायचा प्रयत्न करतात , तो अर्थातच सफल होत नाही . पण त्याला चांगला टाईमपास मिळतो . दुसरा उपाय म्हणजे , अशी काही उपकरणे मिळतात , जी विजेवर चालतात आणि आपल्या कानांना ऐकता येणार नाही , अशा फ्रिक्वेन्सीत गोंगाट करत राहतात . ( पण बाकीच्या प्राणीव प्राण्यांना पण याचा त्रास होतो . ) उंदिंराना जागच्या जागी चिकटवून ठेवेल असाही एक गोंद मिळतो . तो बिनविषारी असल्याने आपल्याला धोकादायक नाही . पण तो " मेस " निस्तारणे कठीण असते . उंदीर , पालीप्रमाणे सिलिंगवर चालू चकत नाहीत . मी काम करत असलेल्या एका अद्यावत बेकरीत , सभोवताली अशी भिंत बांधली होती , आणि संपूर्ण इमारतीला कुठेही बारिकसे छिद्र ठेवले नव्हते .
बीकानेर , 28 दिसम्बर । श्री नवदुर्गा प्रेम मण्डल सेवा संस्था के तत्वावधान में नौ देवियों की 19 वीं यात्रा के उपलक्ष्य में ब्रह्मचारी श्रीधरप्रकाशजी महाराज के सानिध्य में कमला कॉलोनी में खैरपुर भवन चौक में शतचण्डी महायज्ञ 31 दिसम्बर से 2 जनवरी तक प्रात : सवा आठ बजे से सवा बारह बजे तक होगा । कार्यक्रम के [ . . . ] [ . . . more ]
पुणे & nbsp - पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या ग्रामसभांच्या उपक्रमाकडे स्वातंत्र्यदिनी राज्याच्या विविध जिल्ह्यांतील अनेक गावांनी पाठ फिरवली . अनेक गावांतील ग्रामसभा गदारोळामुळे गाजल्या , तर अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनीच सभांना बुट्टी मारल्याचे दिसून आले . यंदाच्या " ग्रामसभा वर्षा ' निमित्ताने विशेष महत्त्व प्राप्त झालेल्या ग्रामसभांबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनास्था होती . त्यामुळे अनेक ग्रामसभा गणसंख्येविनाही घेण्यात आल्या . बऱ्याच ग्रामसभा केवळ कागदोपत्रीच झाल्या . अपवाद वगळता , अगदी कमी ग्रामसभांमध्ये ग्रामविकासाशी संबंधित विषयांवर गांभीर्याने चर्चा झाली .
केल्याने देशाटन , पंडित मैत्री , सभेत संचार . . . पुढच्या ओळी कुणाला आठवतात का ? जरा सांगा . प्रकाश घाटपांडे
' जानेवारी २०११ मध्ये सौ . श्रद्धा पवार यांनी पुणे जिल्ह्यात व्यष्टी आणि समष्टी साधनेचे बीज पेरले . श्रद्धातार्इंच्या प्रेमभावामुळे साधकांमध्ये व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न चालू झाले . मे २०११ मध्ये पू . सत्यवानदादांनी केलेल्या आध्यात्मिक उपायांनी आणि साधनेच्या अमूल्य मार्गदर्शनाने त्या बिजाला कोंब फुटला . जुलै २०११ मध्ये पू . राजेंद्रदादा , पू . सत्यवानदादा आणि पू . होनपकाका यांच्या चैतन्यदायी अस्तित्वाने त्या कोंबातून रोपटे जन्म घेऊ लागले आणि विज्ञापनाच्या सामूहिक सेवेतून सर्वांनाच त्याचे ' कृष्णफळ ' चाखायला मिळाले .
पुणे - उटी येथे झालेल्या 34 व्या प्रौढ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू मंजूषा सहस्त्रबुद्धेने डॉ . अतुल बिनीवाले व राजश्री भावेच्या साथीत तिहेरी मुकुट पटकावताना या स्पर्धेतील " सर्वोत्तम खेळाडू ' हा मानही मिळविला . या स्पर्धेत मंजूषा सहस्त्रबुद्धेने 45 वर्षांवरील एकेरीत बंगळूरच्या एम . कावेरी अन्सारीचा 21 - 10 , 21 - 8 असा सरळ पराभव केला . या गटातील मिश्र दुहेरीत मंजूषाने डॉ . अतुल बिनीवालेच्या साथीत मणिपूरच्या डब्लू . अनूसनामेटी व आर . के . लाखीप्रियादेवीवर 21 - 11 , 21 - 10 असा विजय प्राप्त केला . 35 वर्षांवरील दुहेरीत मंजूषाने राजश्री भावेच्या साथीत मिझोरामच्या लालको विकी व लालहिन चूगडला 21 - 17 , 21 - 14 असे नमविले . मंजूषाने या स्पर्धेत आठव्यांदा सहभागी होताना हैद्राबाद , विशाखापट्टणम व मुंबईतील स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद पटकावले असून , तिहेरी मुकुट मात्र प्रथमच पटकावला . गतवर्षी स्पेन येथे झालेल्या प्रौढांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत 45 वर्षांवरील एकेरीत ब्रॉंझपदक , तर 2005 मध्ये मलेशिया येथील स्पर्धेत 40 वर्षांवरील एकेरीत रौप्यपदक व मिश्रदुहेरीत ब्रॉंझपदकही पटकावले होते . ती गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय पंच म्हणून काम करीत आहे . ती समीर भागवतच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे .
नारायण ! नारायण ! ! नारदमुनी प्रवेश करते झाले . या मुनीश्रेष्ठ या ! काय हालहवाल आहे पृथ्वीतला वरचा ? ब्रम्हदेव म्हणाले . अहो आश्चर्यम् ! खलु आश्चर्यम् ! ! नारदमुनी म्हणाले ! विराजमान व्हा , अन जरा विस्ताराने सांगा मुनीवर ! कसले आश्चर्य ? ब्रम्हदेव म्हणाले . फार थोडया काळात खूपच बदल घडला आहे पृथ्वी वर देव . नारद मुनी म्हणाले . कसला ? ब्रम्हदेवांनी विचारले . काही काळा पूर्वी तेथे सर्वत्र राजेशाही होती ह्यावर विश्वासच बसत नाही देव , आता तिथे सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे . नारदमुनी म्हणाले . असं ! मग ? ब्रम्हदेव म्हणाले . ह्या लोकशाही बद्दल सर्वत्र फार गोड गोड बोलल्या जाते आणि फार छान सुंदर सुंदर लिहिल्या जाते . नारदमुनी म्हणाले . अस्सं ! पण तुम्ही तेथे प्रत्यक्षात काय बघितले ते सांगा मुनीवर . ब्रम्हदेव म्हणाले . हं ! नारदमुनी खाकरले आणि म्हणाले , जे काही ऐकलं आणि जे वास्तवात बघितलं त्यात मात्र फरक दीसला देव , जरी लोकशाही म्हणजे लोकांच राज्य असे म्हटले जाते तरी तेथे प्रत्यक्षात मात्र मंत्री , अधिकारी आणि धनिक अशा फार थोडया लोकांचेच राज्य आहे . बम्हदेव म्हणाले , म्हणजे सगळे काही पुर्वी सारखेच ना ? मग कोणता बदल झाला म्हणताय मुनीश्रेष्ठ ? आणी तुम्ही ज्या लोकशाही बद्दल बोलताय माहित आहे या बद्दल ही माहिती आहे आम्हाला पुर्वीपासुनच . जेव्हा ती आली तेव्हा आम्हाला ही अतिशय आनंद झाला होता . फार फार बदलाची अपेक्षा होती आमची ही तिच्या कडुन . अगदी तुमच्या सारखेच उत्तेजीत झालो होतो आम्ही . पण थोडया फार फेरफारा शिवाय जास्त काहीच हाताला लागलं नाही . हळुहळु आम्हाला त्यातली मेख लक्षात आली की साधन संपत्त्ती ज्याच्या हाती व्यवस्था त्याच्याच हाती मग ती राजेशाही असो की लोकशाही . तुमच्या उत्साहा मागचे प्रेम आणि कळकळ आम्हाला कळते मुनीवर . बदल बघायला तुम्ही किती उत्सुक आहात ते ही आम्हाला ठाउक आहे . तुम्ही एकटेच नाही , आम्हीही किती तरी काळापासुन ह्या बदलाची तितक्याच आतुरतेनी वाट बघत आहोत . म्हणुनच तुमची उत्तेजना आणि उत्साह बघून आम्हालाही वाटलं की तिथे खरोखरीच काही मुलभूत बदल घडला की काय ? नारद मुनी गप्प होते . असे गंभीर का झालात मुनीवर ? असे निराश होउ नका . येइल तो दीवस ही येईल कधीतरी . ब्रम्ह्देव म्हणाले . चला आता जरा हसा आणि आता म्हणा बरं तुमचे ते नारायण ! नारायण ! ! ( समाप्त )
मोटारीचे दरवाजे किंवा खिडक्या न उघडता आल्याने भारतात गेल्या काही महिन्यात तीनचार मृत्यू झाले . एक , एका तान्ह्या मुलीचा . तिला कारमध्ये ठेऊन तिचे आईवडील मॉलमध्ये गेले होते . मरणाचे कारण गुदमरल्यामुळे . दुसरा मला आठवणारा अपघात असा : हरियाणातील एका गावात दोन शाळकरी मुले वातानुकूलन चालू ठेऊन गाडीत झोपली होती . गाडीत कार्बन मोनॉक्साइड ( ? ) जमल्यामुळे दोन्ही मुले मृत पावली . आणखीही अपघात असतील , त्यांचा शोध घ्यायला हवा . गाडीमधले वातानुकूलन बंद पडण्याचे प्रसंग भारतात अनेकदा घडतात . एकदा मुंबईहून बंगलोरला येताना उद्यान एक्सप्रेसच्या डब्यातील वातानुकूलन बंद असल्याचे सोलापूर आल्यानंतर लक्षात आले . - - वाचक्नवी
तू हरामखोरा तिकडे गेल्यावर म्हणतोस , इथेच म्हणाला असतास परत नक्कीच गेला नसतास .
मनातले प्रेम चेह - यावर दिसू देत नाहीस , डोळ्यांनी बोलतोस पण ओठांवर येऊ देत नाहीस , तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी कसा . . . . ! ! सांग ना रे सख्या तू असा कसा . . . . . . ? ? ?
काही बाबतीत आकारमानातही भव्यता असते . कादंबरीत जर प्रतिविश्व निर्माण होत असेल , तर ते बारकाव्यांसह निर्माण होण्यात कलाकारी आहे . आकारमानात नुसती खोगीरभरती असू शकते , हे खरे आहे . पण रचनेमध्ये जर समृद्धी असली , तर कर्तबगारी मोठ्या आवाक्यामुळे श्रेष्ठ होऊ शकते .
गांधी आदी नेत्यांनी अगदी मदत नसती केली तरी नेताजींची सेना बंगाल मध्ये घुसल्या घुसल्या त्यांना मोठ्या प्रमाणवर जनता येउन मिळाली असती , सैन्य वाढले असते .
ते गृहस्थ होते . आनि सादोदित नामसंकीर्तना त रमले असायचे . त्यांच्या घरी कीर्तनानंदींचा मेळा भरलेला असायचा . त्यांच्या प्रसादाची व्यवस्था नेहमीच उत्तम असायची . एकदा कुणाला तरी प्रश्न पडला तेंवा कळाले की त्यांना त्यांचा हरी खाटल्यावर द्यायचा . - - - - - - - - - - -
नवी दिल्ली - ' लवासा ' ला देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीमागे कोणताही पूर्वग्रह नसल्याचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे . ' लवासा ' कडून माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्यात येत आहेत , हे अयोग्य व दुर्दैवी आहे , असेही त्यांनी म्हटले आहे . पुण्याजवळ २५ हजार हेक्टर परिसरात उभारल्या जात असलेल्या ' लवासा सिटी ' च्या बांधकामासाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी न घेतल्याबद्दल संबंधितांना मंत्रालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती . त्यानंतर ' लवासा ' क़डून पर्यावरण मंत्रालयावर टीका करण्यात आली . ही नोटीस पूर्वग्रहातून देण्यात आली असून मेधा पाटकर व इतर राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावाखाली मंत्रालय काम करत आहे , असा आरोप ' लवासा ' ने केला होता . या आरोपाचा समाचार घेत रमेश म्हणाले की , यामध्ये माझी कोणतीही व्यक्तिगत भूमिका नाही . याबाबतीत ' मी ' मुद्दा नसून कायदा हा मुद्दा आहे . त्यांनी जर नियम पाळले असतील तर त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही . नोटीस देण्यामागे कोणताही पूर्वग्रह नाही .
दैव फारच मेहरबान असतं तर वाचली असती एखाद्या विडंबन करणार्याने " कणा " आणि मारून मोकळा झाला असता कणाहीन विडंबनाच्या निमित्त्ताने बायकांना आणखी एक टोमणा . तुमचा ( ? ) समस्त वाचकवर्ग धावत सुटला असता पुरुषवर्गाच्या पोस्ट्स गडाबडा लोळायला लागल्या असत्या स्त्रीवर्गाच्या पोस्ट्सवर पटापट स्माईल फुटलं असतं मात्र मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं . . थॅंक गॉड कुसुमाग्रज तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं . . .
सुंदर लेख . अशा स्त्रीयांसाठी / मुलांसाठी काहीतरी समाजकार्य करायला हवे . माबो वर मैत्र जीवांचेची मध्ये काही योजना सुरु होती . त्यांच्या कक्षेत हे येत नाही का ?
जेनीफरला हे अनपेक्षीत होते . त्या पर्वतावरून अमेय घरंगळत खाली पडू लागला . त्यामागे जेनिफर पाणी रूपात त्याचे मागे लागली होती . आता तीने पुन्हा त्याला वेढा घातला तर पुन्हा तो मानव बनणार होता . . . . . .
संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म करावा हा प्रघात सामाजिक बांधिलकीसाठी अत्यंत उपयोगी ठरतो . तसेच अपापसातील संबंधात वा मैत्रीत आलेला कडूपणा दूर करून " तिळगूळ घ्या गोड बोला ' असे म्हणून पुन्हा गोड संबंध प्रस्थापित करून प्रेम वाढविणे हा तर या सणाचा सर्वोच्च बिंदू ! ! थंडी घालविण्यासाठी लागते ऊब व तिळगूळ घ्या गोड बोला म्हणून मारलेली " जादूकी झप्पी ( मिठी ) ' हे काम उत्तम करते .
आता मोठी समजशील , नंतर मोठी समजशील आणि मग तरी तुझे उपदेशाचे डोस थांबतील असं वाटलं होतं . माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता मी नोकरीनिमित्ताने दुसर्या ठिकाणी येऊन रहाते आहे तरीही तू मला अजून बाळच समजते आहेस . अशा वेळी तरी तुला तुझं तरूण वय आठवेल असं वाटलं होतं . कालपर्यंत तू मला डोस पाजत होतीस , पण आतातरी निदान तू मला माझा स्वतंत्र विचार करू देशील असं वाटलं होतं . तो मी तसाही करतेच , पण ते तुला समजेल अशी अपेक्षा होती .
सर्वप्रथम एक जुनी आणि अशा विषयासंदर्भात कायम वापरात असलेला वाक्प्रयोग लक्षात ठेवावा असे वाटते : " आंतर्राष्ट्रीय राजकारणात , कोणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो . कायमस्वरूपी असतात , ते केवळ राजनैतिक संबंध . " आता अशा राजनैतिक संबंधांना जर कोणी " सलामत रहे दोस्ताना हमारा " असे समजू लागला तर कालांतराने , " मेरे दोस्त किस्सा ये क्या होगया , सुना है के तू बेवफा हो गया " असे म्हणत शेवटी , " दोस्त दोस्त ना रहा . . . " म्हणत बसावे लागेल .
त्या मुलीला विचारा की बाई तू लग्ना ऐवजी दोन वर्ष " कॉनट्रॅक्ट " वर कुणा बरोबर रहायला तयार आहेस का ? म्हणजे कसे " फर्निचर आवडले तर त्याचे पैसे देउ नाहीतर उगाच जन्मभराची आडगळ कशाला सांभाळायची "
* पूर्वी आणे - पैसे - पया लिहिण्यासाठी रेघी पद्धतीत आडव्या आणि उभ्या रेघा वापरत . चार आण्यासाठी ( पाव रुपयासाठी ) एक उभी रेघ . आणि एक पैशासाठी ( पाव आण्यासाठी ) पण तशीच उभी रेघ . फरक समजावा म्हणून पैशासाठीच्या उभ्या रेघेआधी , आण्याच्या आडव्या रेघा नसल्यास , एक आळे ( σ ) काढत . ११ । - ॥ म्हणजे ११ रुपये पाच आणे आणि दोन पैसे . ११σ ॥ म्हणजे ११ रुपये व दोन पैसे . - - वाचक्नवी
मुंबई , ४ मे ( वार्ता . ) - महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील जनता वीजटंचाईमुळे जेरीस आली असतांनाच दुसर्या बाजूला घरातील जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे घर कसे चालवावे या काळजीने ती त्रस्त झाली आहे .
महाराष्ट्रातील ज्ञात्या व कर्त्या पुरुषांना सयाजीरावांचे छत्र नेहमीच लाभले आहे . कितीतरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली . विठ्ठलराव शिंदे , बाबासाहेब आंबेडकर अशा बुद्धिवंतांना विद्यासंपादनासाठी परदेशगमन करण्यास त्यांनी आर्थिक साह्य केले होते . लोकमान्य टिळकांना त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध गायकवाड वाडा विकत दिला असला , तरी टिळकांकडून घेतलेल्या पैशांपेक्षा अधिक किंमत घेऊन त्यांना तो दुसऱ्या कोणाला विकता आला असता आणि टिळक तेव्हा ब्रिटिश सरकारच्या " ब्लॅक लिस्ट ' मध्ये होते , हे विसरता कामा नये . एकूणच बडोदा संस्थान आणि विशेषतः सयाजीराव महाराज यांचे महाराष्ट्राशी असे घट्ट नाते असल्यामुळे , महाराष्ट्रातील चळवळ्या मंडळींना बडोद्याकडून नेहमीच अपेक्षा असत . बडोद्याबद्दल वाटणाऱ्या आपलेपणापोटी ती अशा अपेक्षा हक्काने व्यक्त करीत , प्रसंगी टीकेच्या सीमारेषेला स्पर्श होईल , अशा सूचनाही ते निःसंकोचपणे करीत असत . त्यामुळे राजवाड्यांनी बडोद्यातील सुधारणांवर टीकाटिप्पणी करून महाराजांना अनाहूत सल्ला दिला असेल , तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही . महाराजांनी संस्थानात चालणारे " बाबाशाही ' च्या नावाने ओळखले जाणारे नाणे चलनातून काढून घेऊन रद्द केले , तेव्हा टिळकांनी त्याविषयी अग्रलेख लिहून खेद व्यक्त केला .
माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण " अवगत असलेल्या भाषा " मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा . . . आणि खरं बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतोच ना . . . संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्तोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत व काही पाठ आहेत .
एक तर ही कादंबरी असल्याने त्याला संपादक नसणार हा माझा अंदाज आहे . आणि अशा चुका शोधणे हे काम संपादक असले / नसले तरी मुद्रितशोधकाचे असते असे मला वाटते .
तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेतली , मन सैरभैर न सोडता अनुशासित केले , योग - प्राणायामादी क्रियांनी मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून शरीर व मन दोघांचेही आरोग्य अबाधित राहील व निरामय आयुष्याचा आनंद घेता येईल .
ती मुलगी तुमच्यावर वैतागलेली दिसते . बाय द वे , तिचा फोटु काढताना आणि इथे लावताना तिची परवानगीघेतली होती काय ? ती ज्या आविर्भावात उभी आहे ते पाहून तुम्हाला कोर्टात वगैरे खेचल्याशिवाय राहणार नाही असे दिसते .
उत्तम परिचय . पुस्तक वाचताना पाँपी , द्वारका यांसारख्या अस्तंगत झालेल्या संस्कृतीचे दर्शन घेतो आहेसे वाटते . या हरवलेल्या जगाबद्दल जिव्हाळा असलेल्या बहुतांश व्यक्ती आता काळाच्या पडद्या आड गेल्या आहेत .
> > लोकनेते जयप्रकाश यांचेही इंदिराजींबरोबर सुरुवातीला जवळचे संबंध होते , आणि तेही त्याना मुलीसारखं वागवत असत . पण आणिबाणीच्या काळात काय झाले हा इतिहास आहे .
आमच्या पांढरपेशा मनांना ही गोष्ट सहन होणारी नव्हती . अशी उधारी ठेवायची म्हणजे काय ! आपल्याला अशा गोष्टी जमत नाहीत आणि ती वस्तुस्थिती आहे ! अखेर रात्रीच्या निवांत झोपेचा प्रश्न आहे , राव ! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते .
आम्ही नव्याने मिपाकर बनलेल्या लोकांना ह्या अर्धवट संदर्भांचा माग घेण्यासाठी इतरत्र जावे लागते , शोधा शोध करावे लागते आणि शेवटी हातात काय येतं तर " अरे हे दोघे या आधीही भांडलेली आहेत की ! " असा काहीसा संदर्भ .
या केसशी संबंधीत व्यक्तींचा तपास करताना तो अनेकांची गाठ घेतो व त्यांच्याकडून सत्यपरिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो . त्यात त्याला भेटतात त्या भागाचे सर्वेसर्वा असणारे अधिकारी म्हणजे " ब्रिगेडीयर प्रताप " , ह्यांची त्याच्या झालेल्या संभाषनातून व वागणूकीवरून ते अतिषय उद्दाम , निष्ठूर , हेकट व मुस्लीमांविषयी अतिशय पूर्वगॄहधिष्ठीत असलली मानसीकता या गोष्टी समोर येतात . त्यानंतर त्याची भेट होते " मेजर राठोड " यांच्या पत्नीशी , तिच्या बोलण्यातून राठोडांचा असलेला एकसूरी , निष्ठूर व दिलेल्या आज्ञांचा कुठलाही विचार न करता त्याचे पालन करणाच्या स्वभावाची ओळख पटते , स्वता : राठोडाच्या पत्नी याला खूप कटाळलेल्या असतात व त्या एक तडाजोड म्हणून संसार करत असतात . राठोडांच्या मॄत्य नंतर त्यांच्या चेहर्यावर आलेली " मुक्तीची भावना " सिद्धांतच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही . सर्वात शेवटी तो भेटतो " कॅप्टन जावेद खानच्या " आईला , तेथे त्यांच्या बोलण्यावरून व एकंदरीत त्यांच्या खानदानाच्या इतिहासावरून व जावेदच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीच्या आलेखावरून त्याच्या राठोडांना मारण्यामागे एक वेगळे कारण असल्याची शंका सिद्धांतला येते व तो दिशेने तपास चालू करतो . . .
सांगली शहराचा पहिला मास्टर प्लॅननुसार झाला . महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या धोंडुमामा साठॆ यांनी सांगलीस न्यू इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन केले . ( त्याचेच पुढे १९५५ मध्ये वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज असे नामकरण करण्यात आले . )
तथ्य आहे अथवा नाही , काहीही म्हटलेत तरी नाडिग्रंथ ही काही ' कल्पना ' नाही . ' नवी ' तर त्याहून नाही . त्यामुळे आपला बाकीचा दादागिरीछाप परमभैताड तर्क आपल्याकडे साभार ! धन्यवाद .
नकुल , चांगलंय . . . मुलाच्या नावाखाली स्वतःलापण बसायला मिळतं . . लहान मुलं असण्याचा एक फायदा ! बसलेला तु का फोटो काढणारा तु ? फोटो डोकं लाउन काढलाय नाहितर सगळचं फिसकटलं असतं !
कोणाला वाटेल की हिंदुस्थानी मंत्री आपापल्या भूमिकां बाबत किती कणखर असतात . परंतु अशीच भूमिका त्याना अतिरेक्याना फाशी देताना घेता येत नाही . राजकारणात गुन्हेगारांना प्रवेश नाकारण्यासाठीची भूमिका घेताना त्यांची बोबडी वळते , भ्रष्टाचाराविरुद्ध बोलताना त्यांची दातखीळ बसते , निवडणुकातील गैरप्रकार रोखताना त्यांचे हात ( पंजे ) थरथरतात , नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर भूमिका घेताना त्याना घाम फुटतो , भ्रष्टाचारी मंत्र्यांविरुद्ध कारवाई करण्याची त्यांची छाती होत नाही , पाकिस्तानचा अतिरेकी देः म्हणून उल्लेख करताना . . 1 .
तसच वरती कोणीतरी लिहिलं आहे की सत्यसाईबाबा ६ वर्षांनी परत येणार आहेत मग त्यांनापण मोक्ष मिळाला नाही असं म्हणायच आहे का ?
तर . . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . . वर लिहिलेस तसेच लक्षात राहण्याजोगे वाढदिवस दरवर्षी साजरे होवोत . .
साहेब जरा सावध पवित्रा घेत हळुच छज्जावर येऊन बसले .
माधवी गाडगीळ यांच्याबाबत सर्वांनाच कल्पना असल्याने अधिक रेफरन्सेस दिलेले नाहीत .
व्वा , काय झक्कास बातमी मिळाली . सकाळी पेढे खावून आनंद साजरा केला .
गुरुचा महिमा , गुरुची थोरवी आणि गुरुप्रती समर्पण भावनेने आकंठ न्हालेले हे शबद ऐकणे म्हणजेही श्रवणेंद्रियांना अपार समाधान देणारा अनुभव असतो . ती भाषा न कळणार्यालाही त्यातील स्वर भावतात . आणि जर तुम्हाला गायल्या जात असलेल्या शबदचा अर्थ कळत असेल तर मग भावमधुर रसाच्या भक्तीसागरात बुडून जाण्यात अजूनच आनंद मिळतो !
एक स्वप्नाळू छटा येणं आवश्यक आहे . त्यासाठी कविता लिहिताना चेहेऱ्यावरचे भाव पुसून टाकून आढ्याकडे बघा , व नजरेने जणू त्यात भोक पाडून पलिकडचं आकाश दिसतंय का हे पाहाण्याचा प्रयत्न करा . ( वरच्या कुळकर्ण्यांच्या घरात काय चाललंय वगैरे नको . . . ) सध्या कवितक प्रणालीमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारच्या रचनांपैकी कुठचीही निवडता येते . त्यातली पहिली कडव्यांच्या पातळीवरची प्रणाली तशी सोपी आहे - तिच्यासाठी कवितकमध्ये चंद्र - चांदणी , फुलपाखरू - फूल , चित्र - चित्रकार अशा कही जोड्या तयार करून ठेवलेल्या आहेत . पण अजून नात्याच्या प्रकारावरनं त्याचं वर्गीकरण नीट पूर्ण झालेलं नाही . वाक्यसंग्रहाच्या कविता हा थोडा क्लिष्ट प्रकार आहे , व कवितकाने कितपत प्रगती करता येईल याबाबत शंका आहे . हे अर्थात खरोखर उच्च दर्जाची कविता करण्यासाठी . मागे म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक वापरासाठी आणि काही वेळा मराठी दिलाची धडकन होण्यासाठीही या प्रणालीने वर सुचवलेले आकारबंध व त्यात टाकता येणारे शब्दप्रयोग यांनी अत्यंत प्रभावी कविता करता येतात . खरोखरचा अनुभव असेल तर ठीकच , पण अनुभव नसताना शब्दांचं जाळं विणणं बिलकुल कठीण नाही , हे कवितक मागचं तत्वज्ञान आहे . कधी तर अनुभूतींची ठेचच लागते शुद्ध शब्दांना असं वाटतं .
हे असं काहीतरी बघितल्यावर माझा ३ वर्षांचा भाचा घाबरून जो बाहेर पळाला तो परत आत आलाच नाही
ढोबळ मुद्धे : १ ) विरोधकांनी जे संसदबंद चालू केले आहे ते कितपत योग्य आहे ? नसेल , तर मग दुसरा प्रभावी उपाय कोणता ? २ ) सरकार विरोधकांची ' संयुक्त संसदीय समिती ' ( जेपीसी ) मागणी मान्य का करत नाही ? असे करण्यामागे सरकारची काय जी भूमिका आहे , ती कितपत योग्य आहे ? ३ ) गेली १४ दिवस जे संसद बंद आहे त्याची जबाबदारी खरोखर कोणाची ? सरकारची , विरोधकांची , जनतेची कि सर्वांची ? ४ ) आज सरकारला कोंडीत न पकडता , संसदेत केवळ चर्चेद्वारे मूळ भ्रष्टाचारावर खरोखरीच नियंत्रण आणता येईल काय ? ५ ) ' संयुक्त संसदीय समिती ' ( जेपीसी ) ची स्थापना जर झाली तर त्याने सरकारला काही तोटा होऊ शकतो का , कि विरोधकांना काही फायदा ?
असामी , कुठे इथे दिसेल तर खाऊन बघेन ना ? म्हणूनच तर हा पोस्टप्रपंच . असो . दिनेशदा , मुद्दा निघालाच आहे तर थोडा रिसर्च करुन माहिती डकवाच कृपया . सगळ्यांनाच माहिती मिळेल . उगाच इथे मोसंबी खात असताना त्याला " ऑरेंज " म्हणायची माझी आजिबात इच्छा नाहीये .
* * * विमानातून सुर्योदय आणि सुर्यास्त खुपवेळा बघायचा योग आला . मुंबई गोवा मार्गावर , मी अनेकवेळा पहाटे ५ चे विमान पकडत असे . हा प्रवास उत्तर दक्षिण . त्यामूळे , पुर्वेची बाजू धरून बसले , कि सुर्योदयाचा पूर्ण देखावा बघायला मिळतो . नेहमी दोन मितींमधे असणारे ढग , या वेळी , त्रिमितीमधे असतात . त्यांचे आकार , रंग बघण्यात मी नेहमीच हरवून जातो . या नाट्याच्या आधीची प्रकाशयोजना पण अप्रतिम असते . अश्यावेळी क्वचित एक निळसर हिरव्या रंगाची छटा पण दिसते . आतंराष्ट्रिय प्रवासात मात्र , खुपदा सुर्योदय वेळेपूर्वीच झाल्यासारखे वाटते . खास करुन जर तूम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत असाल , तर कायमच असे होते . ( आणि या प्रकाराचा खूप मानसिक त्रास होतो . ) * * * सुर्यास्त बघताना , कधी कधी भान हरपायला होते . आपण एकटक त्याच्याकडे बघत बसतो , आणि मागे वळून बघितल्याबरोबर , एकदम खुप अंधार झाल्याचे लक्षात येते . अरे आजचा दिवस संपला कि , काहितरी योजले होते , राहूनच गेले , असे वाटते . एकदा दिल्लीहून मुंबईला येताना , असे सुर्यास्तानंतरचे विमान पकडले , आणि मजा म्हणजे विमान वर उडल्यावर परत सुर्य दिसला . मला खुप आनंद झाला होता . आजचा दिवस थोडा परत मिळाला असे वाटले होते . हा अनुभव मी एकदा , सलालाह च्या किनाऱ्यावर बसलेलो असताना , मित्राला सांगितला . तिथल्या किनाऱ्यावर लाटांचे उडणारे कारंजे बघत , खुप वेळ बसलो होतो आणि सुर्यास्त झाला . माझ्या बोलण्यावर , माझ्या मित्राला काय वाटले , कुणास ठाऊक , तो म्हणाला चल तूला परत आजचा सूर्य दाखवतो . आणि तिथल्या किनाऱ्यावर असलेल्या , प्रचंड डोंगरावर , भन्नाट गाडी हाकत तो मला घेऊन गेला . या थरारक प्रवासानंतर खरेच सूर्य दिसला . तिथला देखावा काय वर्णू , समोर खूप खोलवर अथांग समुद्र , मागे वाळवंट , त्यावर उमललेली , आणि गुलाबी फ़ुलांनी डवरलेली नैसर्गिक बोनझाय . भन्नाट वारा . काय खूष झालास कि नाही ? या मित्राच्या प्रश्नाला , उत्तर द्यायचे सुचलेच नव्हते . आयूष्यातला प्रत्येक दिवस असा परत ना मिळो , पण असा प्रत्येक मित्र , मात्र परत एकदा भेटायला हवा . * * * खुपदा माझ्या आयुष्यात सुर्योदय किंवा सुर्यास्त , हा अनेकदा मित्रमैत्रिणींचा , आईचा , घरच्यांचा निरोप घेण्याशी निगडीत होता . त्यावेळी , त्यांच्या नजरेतला परत कधी ? हा सवाल मला घायाळ करत गेला . पण त्यावेळी देखील या सुर्याने , मला कधी उदास वाटू दिले नाही . पण एक सुर्यास्त मात्र आजही लक्षात राहिलाय . वडीलांची एकमेव इच्छा होती , कि त्यांच्या अस्थि , मालवणच्या समुद्रात सोडाव्यात . मी त्या सोडल्या , आणि काकाना घेऊन राजकोटात गेलो . ( मालवणच्या किनाऱ्यावरून सुर्यास्त दिसत नाही , कारण सिंधुदूर्ग किल्ला , मधे येतो . ) सुर्यास्त नेहमीसारखाच छान होता , पण त्या परिसरातील , प्रत्येक गोष्ट मला , बालपणाकडे घेऊन गेली , तिथल्या खडपावरुन ( खडकावरून नाही ) उसळणाऱ्या लाटा , प्रत्येक सातवी लाट मोठी असते , असे मानत लाटा मोजण्याचा खेळ , महापुरुषाची घुमटी , तिथे नैसर्गिक रित्या तयार झालेली एक आरामखुर्ची , दूरवर दिसणारे एक पडके चर्च , आडवा झालेला एक माड , भोवरे असणारी आणि म्हणूनच पोहायला धोकादायक असणारी तिथली वेळ ( किनारा ) , ब्रम्हदेशाच्या राजाचे थडगे , गडग्याजवळची चाफ़्याची झाडे , त्याच्या केलेया अंगठ्या , वाळूत वेचलेले आवळे आणि या सगळ्याची ओळख करुन देणारे ते . या सगळ्यातून ते मला परत भेटले . सूर्य जसा परत परत भेटत राहतो , तसेच .
संपादक महाशय , खरं तर तुमचा पचका झाला आहे ! कारण तुम्ही संपादन करण्याआधीच विनायकरावांनी तो मजकूर वाचला होता ! ; ) हे हे हे . . . कसं गंडवलं ! ; )
वीणा - वादिनी वाग्देवीच्या चरणी । घालितो शब्दांचे लोटांगण ॥ घेऊन पदरी शारदेने । करावे त्यांसी पावन ॥
जिप्स्या , चला निदान फोटो तरी . माधव , ओली जायपत्री मस्त लालभडक दिसते . ओल्या फळाला पण छान गंध येतो . त्याचे लोणचे करतात . पण ओले जायफळ , खुप तीव्र स्वादाचे असते . जिभेवर ठेवता येत नाही . आपल्याकडे काय करतात माहित नाही , पण बाकिच्या देशात जायफळे भट्टीत भाजतात .
हे मी तूम्हाला तूमच्य पेक्शा जास्त चांगले पटवू शक्तो पण आपण आपल्या हातात काय आहे यावर चर्चा करतच नाही आहोत . आपण चर्चा ही करतोय की आपल्या हातून काय घडतय आणी मूख्य म्हणजे त्यामधे आपण कसे एकसूरे बनून गूंतत चाललो आहोत , उद . गेले३ वर्षे मी आमच्या ग्रूप मधील कोण ना कोण कसे लद्दखला बाइक वरून गेले याचे तेच ते फोटो बघत आहे . . . वैताग आहे हा . आणी त्याचे खाले तेच ते ठरावीक रीप्लाय . . . . . . . . वास्सप , यु रोक , यो बेबी . . . . . . १ नंबर , सही . . . या पलीकडे मजल नाय कोणाची मग एकाद कसा नूकताच टिंबक्तूला जाणार असेल कंपनी कडून की लगे १५ डेज टू गो , २ डेज टू गो , १ डेज टू गो आणी गोईंग टू टिंबक्तू , लँडीग अॅट टिंबक्तू असले फडतूस स्टेटस बघणे . . म्हणजे छ्या छ्या छ्या छ्या
सर्वजण आवरण्यात मग्न होते तर मोहीत चेंडुशी खेळत होता . १५ - २० मिनीटं झाली असतील , रामुकाका टेबलावर गरमागरम पोह्याच्या डिशेस मांडतच होते तेवढ्यात मोहीत धावत धावत आला आणि म्हणाला . . . . " आई . . आई . . तिकडे . . तिकडे . . . "
कोलकाता जलपाईगुड़ी उत्तरी दिनाजपुर खड़गपुर मालदा कूचबिहार पुरुलिया मेदिनीपुर बर्द्धमान दार्जिलिंग दक्षिण दिनाजपुर
तुझ्यामागे धावणं पुरे आजपासून कारण तू येत नाही डेव्हलपमेंट मधे मुळी यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास तरी माझी गरज नाही तुला मग माझी धावपळ कशासाठी ? मला इतकं पळवून , डिवचून दमवून , दमवून मिळालास तर कसा मिळालास ? ( प्रॉडक्शन मधे ! ) किती आणि कसं सांगू कालपर्यंत मिळायला हवा होतास जितका नकोस आता बस्स ! ! ! बग फिक्स करणं थांबवलं आजपासून
आता आमच्या ह्या वयात आठवतांना तू किती लहान वाटतेस ? तू जाण्याच्या काही दिवस आधी म्हणालीस खूप सांभाळलेत मला प्रेमाने जिवंतपणी केलेत ते भरपूर केलेत मेल्यावर काही केले नाही तरी मी आहेच तुमच्या मागे सतत ! ! मी गेल्यावर मोठेपणा मिरवण्यात उगाच वेळ घालवू नका अन पाप पुण्याचा हिशेब ठेऊ नका ! !
मुशर्रफ तर ' बुशर्रफ ' चा लाडका भाऊ होता व त्यांनी मुशर्रफला राष्ट्राध्यक्षपदी कायम ठेवण्यासाठी अनेक कोलांट्याउड्या व कसरती केल्या . मूर्ख अतिरेक्यांनी बेनझीरबाईंना ठार नसते केले तर तो आज राष्ट्राध्यक्षपदावर दिसलाच असता ! पण इस्रायलच्या मुशर्रफप्रेमाबद्दल मात्र वाचले नव्हते . तुमचा दुवा वाचून पहातो आता . . धन्यवाद !
- - - हसायची घाई , मला रडायची घाई . . . चार पावले चालताच मला पडायची घाई
इस्लामाबाद , ६ एप्रिल ( वृत्तसंस्था ) - पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येच्या प्रकरणी पाकचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ आरोपी आहेत .
> > > अरे मी ह्या मंदिराला दोनदा भेट दिली आहे . कोणत्याही angle ने ते स्तुप वाटत नाही . हे चित्र बघ .
टेक्निकलीही मुलाखत खूप आवडली . झटकन लोड होणार्या क्लिप्स , सुस्पष्ट आवाज , गाण्यांचे मिक्सिंग - सगळेच १ नंबर ! इतक्या सफाईदार टेक्निकमुळेच हे ऐकणे शक्य झाले . टेक्निकल टीमचे विशेष आभार !
सेहवाग तो धडाकेबाज और बहुत जानदार प्लेयर है
सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय . . . ती लाजवाब ! > प्रचंड अनूमोदन राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले > > मला वाटले नाही तसे .
जीभने शब्द उच्चारले जातात , महात्मा गांधी बोलत तर इंग्रज हलत , लोकमान्य टिळक बोलले आणि जन्मसिद्ध हक्क मिळाला . तर बॅरिस्टर जीना बोलले आणि पाकिस्तानची निर्मीती झाली , आणि भारताला आयुष्यभरची डोकेदुखी झाली . एखाद्याशी बोलताना जिभेचा तोल गेला तर आयुष्यभरची नाती तुटतात .
सर्वात जास्त चिज केक आवडणारे मा बोलीकर . . . . दोनच नॉमीनेशन्स आहेत > > > दोन नाही तीन नॉमिनेशन्स आहेत . पण पुरस्कार कुणाला मिळणार हे पक्के आहे . उरलेले दोघे बहुतेकवेळा गोडायव्हाच खातात
तुला कुणी सांगितलं होतं रे , अंधार रेखाटायला . . . ? आणि इतर सगळ्यांना दिसला , तसा . . तुला तो काळाकुट्ट का नव्हता दिसला ? की सगळे रंग तुझ्या नजरेतच आले होते वस्तीला . . ? तसंच असणार . . सगळं जगच रंगीत दिसत असणार मग तुला . . आणि तू स्वत : ? तुझा रंग कोणता दिसला होता तुला ? आरशात इंद्रधनुष्य पाहिलेला , तू एकटाच असशील . . हो ना ?
अरारारारारा . . . . . मुलगी झाली अता काय बाई करु मुलगी झाली , अता हे रागावतील मुलगी झाली , अता सासु बाई रुसतील मुलगी झाली , उपास तपास केले तरी तरीही मुलगीच झाली . . "
प्रतिसादजागू | 4 December , 2010 - 17 : 40 साधना कोतवाला विशयी ऐकलय पण पाहीला नव्हता . आता दिसला की ओळखता येईल .
अवांतर : काही लोक किंमत या शब्दा ऐवजी कींमत असा शब्द वापरतात . तेंव्हा नेमका शब्द कोणता हे निश्चित करण्यासाठी पुस्तक उघडून पाहिला . काही म्हटलं तरी मराठी लिहिताना शुद्धलेखनाला " किंमत " द्यावी लागतेच नाही का ?
आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे कॅलॅमिटीनंतर युजींच्या लैंगिक स्थितीचा . त्यांच्याकडे आलेल्या आणि लैंगिक संबंधाबाबत प्रश्न विचारलेल्या लोकांना उत्तर देताना युजी " बॉडी इज इण्ट्रेस्टेड इन ओन्ली टू थिंग्ज - सर्व्हायव्हल अॅण्ड फ * * ग " असे म्हणत असले तरी स्वत : ते लैंगिक संबंध ठेवण्यास अकार्यक्षम असल्याबद्दल सांगत . महेश भट यांनी युजींच्या चरित्रात याबाबतीत दोन किस्से देऊन ठेवले आहेत तेही सांगून टाकतो . एके दिवशी लोकांच्या घोळक्यात बसून युजी बोलत असताना युजींच्या शेजारी असलेली महिला , पुस्तकात दिलेय त्या प्रमाणे टर्न ऑन झाली . तो प्रकार खूपवेळ चालला . शेवटी युजी तिच्याकडे पाहुन खांदे उडवत म्हणाले - " मॅडम , आय कॅन फील अॅण्ड सेन्स एव्हरीथिंग यू फिल . . . बट सॉरी . . . नथिंग कॅन बी डन ! " दुसर्या एका किश्श्यात एका बोल्ड बाईने प्रश्न विचारण्याच्या ओघात युजींना विचारले , " मी जर तुमच्यावर बलात्कार केला , तर काय घडेल ? " युजी निष्पाप चेहेरा करून म्हणाले , " मलाही काही अंदाज नाही , डू इट , वी वील सी व्हॉट हॅपन्स ! " ती बाई तिथून उठून निघुन गेली .
दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला । रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥ ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया । प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥ भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? । असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥ स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां । उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥
३ . अवांतर : - शिवाजी महाराज सुरतेवरील हल्ल्यात मिशनर्यांना म्हणतात : - " तुम्ही किरिस्ताव लोक फार चांगले आहात . रयतेच्या भल्याची कामे करता . "
या सन्दर्भात अमेरिकेच्या केंद्रीय विभागाचे प्रवक्ता फिलिप क्राऊली यांनी सांगितले की , भारताने अणुप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे . पण या कारणावरून अमेरिकेने भारताच्या युनो - सुरक्षा समिती सदस्यत्वासाठी दिलेला पाठ्बळ कमी होणार नाही .
तसल्या नजरेनं नाही पाहिलं . . . याचा अर्थ सरळंच ना , की तू मला नवरा म्हणून किंवा सहचारी म्हणून नाही अवडत . माझा मित्र आहेस . . कारण मुलीची नव - याकडून वेगळी अपेक्षा असू शकते आणि एका चांगल्या मित्राकडून वेगळी . मित्र हा जर नव - याची अपेक्षा पूर्ण करणार नाहि असे वाटले तर तो मित्र नवरा नाही होऊ शकणार तिचा . आणि तो चांगला मित्र असेल तर गमवावे असे कोणाला वाटेल ? मग " मी तुझ्याकडे त्या नजरेनं नाही पाहिलं " यात काय चूक ?
बोलताना तू अशी झुकविते का पापणी ? भाव डोळ्यातील ते , लपविते का पापणी ? चांदण्यांची सावली , भेट तेथे आपली आठवण माझीच ती , झुलविते का पापणी ? कोणता हा सल सखे , जाळतो तव अंतरा शब्द ही ओठी नसे , हरविते का पापणी ? आजही पाऊस तो , थांबता दारी तुझ्या लावताना दार तू , भिजविते का पापणी ? सोबतीस पुन्हा उभी , याद माझी बोलकी पाहताना एकटक , हलविते का पापणी ? जाहलो बरबाद मी , गाव सारे जाणते बिंब ते नयनी नको , विनविते का पापणी ? दर्द गझले तू दिला , हा तुझा मोठा गुन्हा लाज त्याची ती मनी , अडविते का पापणी ?
मास्तर सुन्न होऊन तिथेच काही वेळ बसून राहिले ! ! काय कराव ? इथे नकोच , बँकेतून कर्ज घ्याव का ? ? तिथेही हाच माणूस संचालक पदावर ! ! जिथे तिथे खोडे घातल्याशिवाय राहणार नाही ! ! अन , धमकीही दिलीय वरून तुमच्या भावाबद्दल सांगेन म्हणून ! ! काय होईल जर सांगेल तर ? दादासाहेबांना काय वाटेल ? जाई इतका जीव लावून बसलीय अनिकेतवर . . काही बोलायची नाही आपल्याला पण दु : खाने झुरून मरून जाईल पोरगी . . . . आपण आपल्या भावाबद्दल सांगितल नाही , हे चुकल का आपल ? ? सांगायला हव होत का ? ? दादासाहेबांची अन घरच्यांचे काय प्रतिक्रिया होईल अस काही कळल तर ? ? पण आता त्याला किती वर्ष लोटली , अन जाईचा काय दोष ? काय संबंध ? माझ्या भावाच्या चुकांची शिक्षा माझी लेक भोगणार आता ? ? आणि माझ्यावरही आळ घेणार म्हणाला हा माणूस ! ! माणूस आहे का हैवान ! ! करेल , करेल ! ! काहीही करेल ! ! घरच्यांची काय अवस्था होईल ! ! काय कराव ? कोणाचा सल्ला घ्यावा ? ? " विचार करकरून मास्तरांच डोक फुटायची वेळ आली . . . .
बेग यांचा पाकिस्तानचे सर्व अण्वस्त्रविषयक शस्त्रागार उघडपणे दाखविण्याचा मनसुबा ओकलींना माहीत नव्हता तरीही त्यांची काळजी दिवसागणिक वाढत चालली होती . त्यांच्या अतीशय संवदनाक्षम मापकांनी कहूता येथील सेंट्रीफ्यूजेस सुरू झाल्याचे मापले होते . ही युद्धाची तयारी अशाच जोमाने दोन्ही बाजूंनी सुरू राहिली व थांबविली गेली नाहीं तर शरद ऋतूमध्ये युद्ध नक्कीच भडकेल अशी त्यांना भीती वाटु लागली . वॉशिंग्टनने आपल्या उपग्रहांची कक्षा बदलून ते दक्षिण आशियातील घडामोडी तासा - तासाला पाहू लागले . शिवाय डिएगो गार्सिया येथील चोरून पाहू / ऐकू शकणारी यंत्रणाही या भागासाठी कार्यान्वित केली . मेमध्ये परिस्थिती इतकी बिघडली कीं ओकलींनी बेनझीर यांच्याशी संपर्क साधला व सांगितले कीं परिस्थिती वेड लागल्यासारखी हाताबाहेर गेली असून ते नंतर पुन्हा फोन करतील .
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या प्रशासनामध्ये दोन भारतीय महिलांची वरिष्ठ पदावर नियुक्ती केली आहे . " व्हाइट हाऊस ' ने दिलेल्या माहितीनुसार , शिकागो येथील रहिवासी दीपा गुप्ता यांची " नॅशनल कौन्सिल ऑफ आर्टस ' च्या सदस्यपदी नियुक्ती केली असून , निशा बिस्वाल यांची चीनच्या मुद्यांवर काम करणाऱ्या " कॉग्रेशनल - एक्झिक्युटिव्ह कमिशन ' च्या सदस्य पदी नियुक्ती केली आहे . शिवाय ओबामा यांच्या प्रशासनात अन्य सात जणांची वरिष्ठ पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे . ओबामा म्हणाले , " वरिष्ठ पदांवर सर्वांची नियुक्ती झाल्याने मला आनंद आहे . मला विश्वास आहे की , नियुक्ती झालेले सर्व जण चांगल्या प्रकारे आपली भूमिका निभावतील . '
आता हा मुद्दाम हुउन चांगल्या गोष्टी पुब्लीश करीत आहे . . कारण बराच लोक ओरडत आहेत न . . कधी हि चांगले काम नाही केले . . .
इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्या स्तोत्रं , श्लोक , प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे ( मायबोलीवर दुसर्या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल , गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही . स्तोत्र , अध्याय , श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही ( अॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत . )
१ . भुकेलेल्यांचे पोषण २ . सृष्टीच्या परिसर प्रणालीचे संवर्धन ३ . जगाच्या सर्व देशांतील अथवा भागांतील अन्न , संपत्ती व संधी यांच्या वितरणांतील असमतोलामुळे किंवा केवळ समाजाच्या राजकीय संस्कृतींमुळे उद्भवलेल्या सामाजिक - राजकीय अस्वस्थतेचे नियंत्रण ४ . जागतिक युद्ध टाळणे ५ . गेल्या तीस वर्षांतील फार मोठ्या वैद्यकीय संशोधनाच्या फलस्वरूप वृद्धांच्या संख्येत झालेली वाढ व विशेषतः : उमलत्या पिढीतील बेरोजगारी यांमुळे निर्माण होणारे मानसिक आणि सामाजिक ताण सुसह्य करणे ६ . समाजांतील नव्या तंत्रशाखांचे पदार्पण व तदनुषंगिक परिणाम उदाहरणार्थ सूक्ष्म - वीजकविद्या ( micro - electronics ) , यंत्रमानवशास्त्र , नवे दूरसंचारशास्त्र आणि माहिती प्रक्रियाशास्त्र , जीव - तंत्रशास्त्र ( वंश - अभियांत्रिकीसह ) , नवे पदार्थ , महासागर व अवकाश यांचे दोहन ( एक्सप्लोईटेशन ) .
तिरकस बोलणे , दुसर्याचा शक्य तितक्या वेळा अपमान करणे हाच पुणेरी बांना
एवढा आरडाओरडा झाल्यावर समजले की तो कॉंपोनंट एका छोट्या मशिनच्या समोर रांगेत पहुडला होता . सगळे तेथे धावल्यावर बघितले तर , तो मशिनिस्ट दुसर्या एका कॉंपोनंटच्या मशिनिंगची तयारी करत होता . आणि ते काम " प्रथमेश " या अग्रमानाचे होते . जोशीसाहेबांना त्याच्याशी काही घेणे देणे नव्हते . त्यांना आता ४१४२७ शिवाय काहीच दिसत नव्हते . त्यांनी लगेच शितोळेंना सांगितले की हा जॉब काढून त्याच्या जागी ४१४२७ चा कॉंपोनंट लावायला सांगा . हे ऐकल्यावर त्या मशिनिस्टनी नशीब , त्याच्या हातातील स्पॅनर ह्यांना फेकून मारला नाही . त्याने फक्त जळजळीत नजरेने ह्या लोकांकडे बघितले आणि हताशपणे तो स्पॅनर बाजूला टाकला आणि म्हणाला " वेड लागलंय तुम्हाला . गेले दोन तास मी हा जॉब सेट करतोय . आणि आत्तापर्यंत या जॉबच्या मागे सगळे लागले होते . न जेवता मी हे काम केलंय ! जाऊ देत मरु देत हे काम . " जोशीसाहेबांना हे पुरे होते . सगळ्यांना बाजूला सारुन त्यांनी त्या मशिनिस्टला सज्जड दम दिला . " हे काम तू करु नकोस , तुझी नोकरी गेलीच म्हणून समज . " मग काय एकच गोंधळ उडाला . युनियनचे लोक आले , मग तू तू मी मी , काही विचारु नका . सगळ्यांनीच काम थांबवलेले . आणि त्या गोंधळाचे साक्षीदार आता माझ्यासमोर उभे राहून माझ्या निर्णयाची वाट बघत होते . " जोशीसाहेब कुठे आहेत आत्ता ? मी विचारले . " साहेब तुमच्या ऑफिसमधे बसले आहेत ते ! " - शितोळे . " एक काम करणार का माझे ? त्यांना जाऊन सांगा की मी लगेच येतोच आहे त्यांना भेटायला ! " सुटकेचा नि : श्वास टाकत शितोळे तेथून सटकला . मग माझा मोर्चा मी जोसेफकडे वळवला . " आणि अजून एक गोष्ट , इथे कोणाचीही नोकरी जाणार नाही आहे . हा सगळा गैरसमजातून झालेला घोटाळा आहे दूर हॊईल तो . जोसेफचा त्याच्या चेहर्यावरून तरी माझ्यावर विश्वास बसलेला वाटला नाही . ज्याप्रकारे त्या मशिनिस्टने तोंड फिरविले त्यावरुन तर मला खात्रीच पटली की हे प्रकरण चांगलेच चिघळणार . जोसेफची तशी मला विशेष काळजी नव्हती . संपाचा निर्णय त्याच्या पातळीवर होणे शक्यच नव्हते . पण उघडपणे मी त्याला म्हटले " जोसेफ , तुमची काय तक्रार आहे ती तुम्ही कायदेशीरपणे नोंदवत का नाही ? तुमच्या युनियनच्या अध्यक्षांशी मी संध्याकाळी बोलेन . आणि तोपर्यंत कदाचित हे प्रकरण मिटलेलेही असेल . " जोसेफलाही त्याच्या मर्यादा माहीत होत्या . तत्परतेने त्याने हो म्हटले . तो आणि तो कामगार प्लॅंटच्या दरवाजाच्या दिशेले चालू लागले . " चला जाधव , सगळ्यांना कामाला लावा आता . " मी व्ही . एम . सी च्या फोरमनला म्हणालो . " पण साहेब , कुठल्या जॉबवर ? पहिल्या का जोशीसाहेबांच्या ? " जाधव मिशीखाली हसतोय असा मला क्षणभर भास झाला . भास कसला , खरंच हसला असणार तो . " जोशीसाहेबांच्या जॉबवर ! " " पण मग सेटींगचे २ / ३ तास वाया जाणार . " " जाऊ देत रे बाबा . जाधव , इथे काय चालले आहे हे अजून मला कळायचंय ! शिवाय ज्याअर्थी ते एवढ्या सकाळी आलेत , म्हणजे ती ऑर्डर निश्चितच निकडीची असणार . कळतंय ना मी काय म्हणतोय ते ? " " साहेब चिडू नका . मी फक्त काय करायचे ते विचारले . " " जाधव , मला तुझी अडचण कळतीय " मी त्याला समजुतीच्या स्वरात समजावलं . " पण आता जरा तो दुसरा जॉब पटकन कसा करता येईल ते बघायला पाहिजे . " " बघतो मी काय करता येते ते " : जाधव . तेवढ्यात मला शितोळे येताना दिसला . घाईत असल्याचे दाखवत त्याने तोंड चुकवले . तो तसाच सटकणार तेवढ्यात मी त्याला हटकले . खाली मान घालत रडक्या चेहर्याने तो पुटपुटला " बेस्ट लक साहेब . " माझ्या केबीनचा दरवाजा सताड उघडा होता . मी आत पाऊल टाकले . आता काय काय ऐकायला मिळणार कोणास ठाऊक ? आत जोशीसाहेब टेबलामागे माझ्या खुर्चीवर बसलेले दिसले . आमचे जोशीसाहेब म्हणजे थोडे जाडे , रुंद खांदे , करड्या रंगाचे केस , आणि गंमत म्हणजे त्याच रंगाचे त्यांचे डोळे आहेत . मी जसा माझा लॅपटॉप खाली ठेवला . त्यांनी माझ्याकडे रोखून बघितले . काही खरं नाही आता . " गुड मॉर्निंग सर ! आज सकाळीच इकडे कुठे ? ती ऑर्डर एवढी अर्जंट आहे का ? " " साने जरा बसा ! आपल्याला बरंच बोलायचे आहे . " ' पण सर तुम्ही माझ्या खुर्चीत बसलाय " काय बोलून गेलो sssssss . . . . . . . ' मी एवढ्या सकाळी का आलोय हे जाणून घ्यायचंय ना तुम्हाला ? तुमची नोकरी वाचवायला आलोय असं समजा . " आता मात्र माझे डोके फिरले . " आत्ता मी जे काही बघितले त्यावरुन तर असे वाटतंय की तुम्ही आमच्या कामगारांना भडकवायला आला आहात की काय . " बोललो ! वाघ म्हटलं तरी खातो , वाघोबा म्हटलं तरी खातो . पुढचं पुढं ! माझ्या डोळ्यात रोखून ते म्हणाले . " साने तुम्हाला कामगारांची चिंता करायची काही आवश्यकता राहील असे मला तर वाटत नाही . कारण इथे कामगार राहतील असे मला वाटत नाही . म्हणजे ते सोडून जातील असे नाही म्हणत मी , पण हा प्लॅंटच राहिला नाही तर ते तरी काय करतील बिचारे ? खरं म्हणजे ह्या प्लॅंटची काळजी करायला तुम्ही पण खुर्चीत पहिजे ना ! कळतंय ना मी काय म्हणतोय ते ? " " साहेब जरा ऐकता का माझं ? या ऑर्डरची काय भानगड आहे ? तुम्ही स्वत : त्यासाठी आलात म्हणून विचारतो . " त्यांनी जे सांगितले त्याच्यावरुन सगळा उलगडा झाला . . . . . . . .
मीनु , खूप म्हणजे खूपच सुंदर घेतली आहेस मुलाखत . प्रश्णही छानच निवडलेत . मुलाखतीत दिलेल्या उत्कृष्ट लिंकबद्दल धन्यवाद !
काक्आ मि आनि कार्त कदि नवे ते रिसेप्स्अन्ला गेलो तिते काक्या इकदे तिक्दे तोंद मारत फिर्त होता तेव्हा कार्त काक्याकदे बगुन मनालं . . " बाबा पोस्त ओपिस उग्दं आहे पत्र ताकु " आनि तिश्यु पेपर होता त्याच्या हाआतात तेवा . काक्याने तोंद वाक्दं करत माझ्य्कदे पाहिल्ं तवा मनाले बाप जैसा बेता अनि कय . मला लाज वातलि आनि तोपर्त काक्याने चेन आनि लाज पन आव्र्लि .
या संदर्भात सिव्हील इंजियर्स , पण तेच इतर क्षेत्रांतील व्यवसायिकांच्या संदर्भात देखीलः योग्य पैसा , काम , बढत्या या सर्व संबंधात सिव्हील इंजिनियर्स मागे पडत आहेत . परीणामी शिकलेसवरलेले पदवीधर इंजिनियर्स त्या क्षेत्रातून बाहेर पडून माहीती तंत्रज्ञानात जातात . मग ज्यांना पर्याय नसतो , ते कामाला राहतात खरे , पण त्यांना वाटते की " चलता है " अॅटीट्यूडला पर्याय नाही आणि मग क्वालीटी , तंत्रज्ञान सगळेच दुर्लक्षिले जाते . कंत्राटदारांना तर काय शिक्षणाची किंमत असते का हा मोठ्ठा प्रश्न आहे . . .
युनियन लीडरनी ' चेक्सचं सॉर्टिंग करू नकोस ! ते तुझं काम नाही ! ' असं वारंवार बजावलेलं निशीला आठवत होतं तरीही तो किमान चार वेळा त्या चेक्सच्या ढिगापर्यंत जाऊन दूर झाला होता . खातेबदल . नियमाप्रमाणे . . .
विठोबा मंदिरातील रिकामे दोन चौथरे पाहून ' वामांगी रखुमाई ' ही नामदेवांची ( ? ) युगे अठ्ठावीस मधली ओळ आठवली . पंढरपुरात रखुमाई विठ्ठलाशेजारी नाही ( थोडी दूर वेगळ्या मंदिरात आहे असे ऐकतो . ) मूर्ती तिथली इकडे आली ( आली की नाही , केव्हा कशी ) इतका महत्वाचा इतिहास आपल्याला नक्की सांगता येऊ नये याचे नवल वाटले . जाता जाता विकी वरची नोंद वाचली . पंढरपूरचे मंदिर चौदाव्या शतकातले असू शकते असे लिहिले आहे .
देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी . आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा
काय करावे ह्याचा निर्णय न झाल्याने आजचा रविवार उपासच घडणार असे दिसते .
सुरेख आहेत फोटो . जरासे अजून मोठे टाका . प्रत्येक २ फोटोंमध्ये थोडी जागा सोडा . जमल्यास बॉर्डर करा , अजून खुलून दिसतील
अक्षरश : स्वत : च्या अभिरुचीचं प्रतिबींब असं एका designer मित्राचं वेगळं आणि अतीसुंदर घर . सगळ्याच वेगळेपणात एक वस्तू अगदी जवळची वाटते ती म्हणजे kitchen cabinet मध्ये लपलेला दळणाचा मोठ्ठा डबा . स्वत : चं घरटं जेव्हा थाटलं तेव्हा साखरेच्या सुबकशा नवीन बरणीत मात्र किल्वरच्या आकाराचा तो बुटका चमचाच ठेवावासा वाटतो . food processor , १० - १२ सुर्यांचा तो लाकडी ठोकळा असूनसुध्दा एक विळी विकत घ्यावीशी वाटते . ग़ुबगुबीत गादीवरही आईच्या साडीच्या गोधडीची आठवण येते . प्रतिष्ठीत उद्दोगपतीच्या ऑफ़िसमध्ये मीटींग असली की त्याच्या आवडीचा चहा आणि वडा - पाव असतो म्हणुन तो मला आवडूनच जातो . एका बड्या हस्तीच्या एरवीच्या अलिशान घरात असलेल्या जुन्याच mosiac tiles आणि ' वैष्णव जन तो ' ची मंद धून ऐकून आदर द्विगुणीत होतो . परदेशात असताना बाकी रंगवलेल्या तोंडाच्या आणि वेगळ्या वेगळ्या केसांच्या तर्हा असलेल्या मुलींमध्येच एक वेणी घातलेली आणि दिसताच साधी वाटणारी मुलगी बघुन तिला मैत्रीण करावंसं वाटतं . मध्यरात्र उलटून पार्टीतून परतताना ' तशाही ' अवस्थेत सिद्धीविनायकाला हात जोडणारा colleague सगळ्यांपेक्षा वेगळा वाटतो . मूळचे चिरंतन मध्यमवर्गीय संस्कार म्हणजे हेच का ?
कोण्या पत्रकाराने अशी मोठी माणसे , त्यांची संस्थाने , त्याचा अर्थिक कारभार , याविषयी काही लेख लिहले आहेत काय ?
महाराज : हो हो , नक्कीच . चला तर आम्ही निघतो . आमच्या माघारी राज्याची निट काळजी घ्या . चला .
आणि वाचकांना विनंती ज्या साधकांना आणि वाचकांना आजचा अंक संग्राह्य ठेवायचा नसेल , त्यांनी तो वाचून झाल्यावर दैनिक ' सनातन प्रभात ' च्या वितरकाकडे आणि वितरकाने जिल्हा समन्वयकाकडे जमा करावा . हा अंक नंतर प्रसारासाठी वापरता येईल . - संपादक
बटैदारी कानून मे नव संशोधन नीतीश सरकार के एकटा राजनितिक शिगूफा साबित भेल अछि . ड़ी बंदोपाध्याय के अध्यक्षता मे बिहार लैंड रेफोर्म कमीसन बनल ई आयोग बटैदार के कानूनी आ वैधानिक मान्यता देबाक सिफारिश केलैन्ह . बिहार मे तक़रीबन ४० - ५० प्रतिशत कृषि भूमि बटैदार के हाथ मे छैन्ह . मिथिलाचल के तरफ नज़र दौराऊ त ई प्रतिशत ७० - ८० अछि . बिहार खास क मिथिला मे बढ़ल पलायन के बाद खेती बाड़ी के मामला मे लोग पूरा तरह सँ बटैदार पर निर्भर अछि . अहि हालत मे ई कानून के संशोधन क चर्चा किसान के ई चिंता जरूर बढ़ा देलक जे ओकर ज़मीन आब सुरक्षित नहि अछि . जमींदार आ माध्यम दर्जा के किसान मे बढ़ल आक्रोश के बाद सरकार आब अहि संशोधन के लयक चुप अछि लेकिन ओकरा नियत पर सवाल जरूर उठा देने अछि . बिहार क ५ - १० बीघा ज़मीन जोताई वाला परिवार के बच्चा दिल्ली आ दोसर महानगर ३ सँ ४ हज़ार के लेल खून पसीना बहा रहल अछि . बिहार क कोनो इलाका मे १० - २० बीघा जोते वाला परिवार आई अपन सब जरूरत के खेती बाड़ी सँ पूरा नहि कय सकैत अछि . अहि हालत मे परिवार के अधिकांश सदस्य के गाम छोड़े पडे छैन्ह . मिथिलांचल के गाम क ई हाल अछि जे ७० फिसद आवादी मनीआर्डर इकोनोमी पर अपन जीविका चला रहल अछि . अहि हाल मे ज़मीन के लयक नीतीश सरकार के न्याय के साथ विकास क नारा आबे वाला चुनाव मे फिसड्डी साबित भ सकैत अछि . ओना नीतीश के जादू एखन बरक़रार अछि
उशिरा मी उठणार ; लोळत मी पडणार > > कवे , सानूच्या नावाखाली तुझ्या मनातल लिहिलिस ना
मग येतो डेलरॉय लिंडो . या पठ्ठ्यानं लेजर किरण वापरून पहाडाला भोक पाडणारे एक यंत्र आणि लेजर किरणांच्या मार्यात उंदीर ( कोणताही जीव ) आत जीवंत राहिल असा धातू शोधलेला असतो . हा खरा हाडाचा शास्त्रज्ञ असतो . स्वत : च्या चष्याच्या काड्यांना सूत गुंडाळून हा वीस वर्षांपासून ते पहाडाला भोक पाडणारं यंत्र उभं करण्यात गुंतलेला असतो . शेवटी सेक्युरिटी जनरल आणि उपरोल्लेखीत सर्व गॅंग या डेलरॉय लिंडोच्या वाळवंटात असलेल्या बेसवर जाऊन धडकते . हॉलीवूडचा चित्रपट म्हटल्यावर हेलिकॉफ्टर्स , चकचकीत कार्स वगैरे लवाजामा आलाच . तोही दिसून जातो . डेलरॉय त्या यंत्राचं आणि धातूचं प्रात्यक्षिक करून दाखवतो . त्यानं बांधलेलं यानसुध्दा दाखवतो . त्याला जनरलकडून उपकरण पूर्ण कधी होईल त्याबद्दल विचारणा होते . डेलरॉय दहा ते बारा वर्षे लागतील हे सांगतो . मग पुन्हा जनरल डेलरॉयला तीन महिन्यात यान उभ करायला सांगतो ; पन्नास अब्ज डॉलर्स खर्च द्यायला तयार होतो . हे यान बांधण्यामागची कल्पना अशी की - रेल्वेच्या डब्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळ्या होणार्या सात कंपार्टमेंटस तो नवीन धातू वापरून बांधायच्या . यानाच्या तोंडावर लेसर किरणांचा मारा करणारे व्हील बसवायचे . यान पृथ्वीला भोक पाडीत तिच्या गाभ्यापर्यंत जाणार . तिथे गेल्यावर यानात सोबत घेऊन गेलेल्या अणुबॉम्बचे स्फोट करायचे आणि गोलाकार असलेल्या त्या लाव्ह्याला गती देऊन आतलं वर्तुळ पुन्हा एकदा सुरू करायचं ! अॅरॉन एकहार्ट , चेकी कार्यो , ब्रुस ग्रीनवूड , हिलरी स्वॅंक , झिमिन्स्की , डेलरॉय लिंडो आणि हो , डीजे क्वाल्स ( रोड ट्रीपमधला शामळू काईल . . वेटरला बिनासाखरेचं टोस्ट मागून फजिती करून घेणारा ) हा आत्ताच चरख्यातून पिळून काढल्यासारखा दिसणारा हॅकर या सर्वांची टीम तयार करण्यात येते . डीजे क्वाल्सने चौसष्ट वेळा हॅकींग करून फ्रॉड केलेले असते . तोही त्याच्या क्षेत्रातला महागुरूच ! पण काम करायला लवकर तयार होत नाही . बोलणी चालू असताना तो एका मिनीटातच अॅरॉनच्या मोबाईलवर लाईफटाईम एसटीडी कॉल्स फ्री करून देतो . त्याच्याकडे संपूर्ण जगातले इंटरनेट्च हॅक करण्याचे काम दिले जाते . म्हणजे या प्रकल्पाबाबत एक शब्द देखील इंटरनेट्वर दिसू द्यायचा नाही . अॅरॉनला या यानाचा चीफ करण्यात येते . कारण झिमिन्स्कीच्या वर उल्लेख आलेल्या डेस्टीनी नावाच्या उद्योगामुळे झिमिन्स्कीची अक्कल जनरलला कळालेली असते . जगभरातील शास्त्रज्ञ समुदायासमोर प्रवक्ता म्हणून बोलू देऊन भाव खाऊ देण्यासाठीही झिमिन्स्की जनरलकडे तड्फड करतो ; पण त्याची डाळ शिजत नाही . एकूण प्रकल्प सुरू होतो ; सिम्युलेशनद्वारे यानाच्या चालकांना हे जमिनीत घुसत जाणारे यान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते . अॅरॉन या यानाचा भूगर्भातील वाटाड्या होतो , हिलरी आणि ब्रुस हे चालक होतात , झिमिन्स्की काहीच न करता चुकीचा सल्ला छातीठोकपणे द्यायचे काम स्वीकारतो , चेकी कार्योकडे अणुबॉम्बच्या स्फोटाचे काम असते , डेलरॉय लिंडोचे तर पूर्ण यानच असते . समुद्रात यान खाली तोंड करून उभे केले जाते आणि काऊंट्डाऊन पूर्ण होताच समुद्रतळाकडे मुसंडी मारून आत घुसत जाते . यानाशी संपर्क , नियंत्रण वगैरे सांभाळण्यासाठी नेहमीचेच निनावी यशस्वी कलाकार कुठल्यातरी नियंत्रण कक्षात बसतात . अॅरॉन आणि हिलरी हेच सिनेमाचे हिरो - हिरॉईन असल्याने फक्त तेच दोघे शेवटी जीवंत परत येतात . यानातील बाकी सब लोग दुनिया बचाने के लिये कुर्बान हो जाते है . यान गाभ्यापर्यंत कसे जाते , गाभ्यावरचा लाव्हा अत्यंत तरल असल्याने स्फोट करणे रद्द होऊन त्यांना परत फिरण्याची ऑर्डर येणे , शिल्लक राहिलेल्यांमधील बेबनाव , मध्येच काय - काय अडचणी येतात वगैरे दृश्ये मनोरंजन करून जातात .
श्रीवर्धनवरून निघालो ते म्हसळा मार्गे मुरुड - काशिद मार्गाला लागलो . वाटेत अनेक मत्स्यतळी दिसली . दिघीच्या मधल्या मोठ्या खाडीमुळे हा पल्ला तसा लांबचा आहे . मुरुडच्या जवळ आगरदांडा हे गाव आहे . तिथून जंजिर्याचे भव्य दर्शन झाले . अंधार पडायला सुरुवात झाली होती . मुरुडला पोहोचलो . थोडे पुढे नवाबाचा भव्य राजवाडा दिसला . पाठीमागेच अथांग समुद्र . नांदगाव मागे टाकून काशिदला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती . हॉटेलची खोली ताब्यात घेतली . जेवण केले व रात्री ११ च्या पुढे सर्वजण किनार्यावर आलो . चंद्र नसल्यामुळे पूर्ण काळोख होता त्यामुळे तारामंडलांचे सुंदर दर्शन होत होते . समुद्र अतिशय गूढ भासत होता . मध्येच लाटा चमकत होत्या . भरीला समुद्राची गाज . पूर्णपणे निर्जन . तास , दीडतास गप्पा मारून खोलीवर आलो . झोपलो . सकाळी लवकर उठून किनार्यावर . सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत होते . ढगांनी आकाशात मस्त फेर धरला होता . पाठीमागे फणसाडचे गच्च रान . एक वॉक घेउन परत खोलीवर . पोहे खाउन परत किनार्यावर डुंबायला . काशिदचा किनारा बहुधा उत्तर कोकणातला सर्वोत्तम किनारा असावा . एकदम पांढरा शुभ्र , थोडाफार उंचसखल असा . पण तसा सुरक्षित . इथले वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लाटा . खूप मोठ्या उंचीच्या लाटा . आपण गुढघाभर पाण्यात उभे राहीलो तरी आपल्याला चिंब भिजवून टाकणार्या . पाण्यात भरपूर खेळलो . इथे वॉटर स्पॉर्टस पण सुरु झालेत . बंपरची थरारक राईड घेतली . एका मोटारबोटीला बांधलेला हवेचा तराफा . त्यावर दोर्या धरून पडून राहायचे पुढे मोटारबोट वेगाने चाललेली असते व आपण मागे बंपरवर लाटांवर उड्या मारत मारत . एकदम जबरदस्त अनुभव . ३ / ४ तास पाण्यातच होतो . पण नंतर सगळे जण नाईलाजाने बाहेर आलो . आवरायला घेतले व संध्याकाळी निघालो ते नागाव - अलिबाग - पेण - खोपोलीमार्गे पुण्याला .
एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व म . न . से . वासी हे पुर्वाश्रमीचेच श्रीमंत आहेत . म . न . से . मध्ये येउन कोणी श्रीमंत झाल्याचे ऐकिवात नाही . ईतरांचे न सांगणेच योग्य . . . हा डेटा तुम्ही कुठून मिलाव्लात हो ? ? ? ? ?
हे सर्व आताच आर . डी . बर्मन उर्फ पंचमचे पहिले गीत बघतांना / ऐकतांना प्रकर्षाने जाणवले . अनेक वर्षे ते आपल्या वडिलांना संगीत दिग्दर्शनात मदत करत होते . वडिलांनी हिंदी चित्रपटसृष्टित मानाचे पान पटकावले होते , त्यांना त्यांचा समर्थ हातभार होता , पण तो पडद्यामागूनच - - एक सहाय्यक म्हणून . शेवटी त्यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करण्याचे ठरवले तेव्हा पहिले गीत अर्थातच लताबाईंकडून गाऊन घेतले . ' घर आजा घिर आए , बदरा सांवरिया ' हे ते गीत . नेहमीचीच सिच्युएशन आहे - - ' तो ' मित्रांसोबत कोठीवर रमला आहे , व अर्धी रात्र उलटून गेली तरी तो काही घरी आला नाही , म्हणून ' ती ' त्याची वाट बघत आहे . ह्यावर शैलेंद्रने आपली कमाल शब्दात अशी दाखवली आहे -
आता आपण केलेला खर्च वेगळा . पण वसतीगृहाच्या खानावळीत प्रत्येक विद्यार्थ्याचे महिन्याचे खाते ज्या माणसाकडून बघितले / सांभाळले जाते त्याने ही वेगळ्या प्रकारे आमच्या खिशाला खड्डा पाडण्याचा प्रयत्न केले होते . झाले काय , की परीक्षेच्या आधी सुट्टी असल्यावर भरपूर मुले घरी जात असत तेव्हा जर कोणी त्यावेळी वसतीगॄहात असेल व त्या खानावळीत खात असेल तर तिथे वहीत लिहावे लागत असे . महिन्याच्या शेवटी मग प्रत्येक मुलाचे किती दिवस खाणे झाले होते त्यावरून मग आधीच भरलेल्या पैशांपेक्षा जास्त झाले असेल तर मग महाविद्यालयात ते पैसे भरावयाचे असत . काही मुलांनी ती खातेवही बघण्यास मागितली तेव्हा पाहिले की काही मुलांच्या नावासमोर त्याने महिन्याचे ३२ - ३४ दिवस खाल्ले असे दाखविले होते . मग काय तक्रार केली त्याची .
१ ) चुकीचा " ध्द " असलेले शब्दः पध्दत - पद्धत
यावेळच्या ऑटोएक्सोमध्ये इतकी गर्दी होती की २ - ३ स्टॉल बघितल्यानंतर फिरावे वाटलेच नाही . मारुतीच्या स्टॉलवर भाऊ होता तरीसुद्धा दोन मिनिटात तिथून बाहेर पडलो . त्याचाच एक मित्र स्कोडाच्या स्टॉलवर होता , पण येतीच्या लाँचमूळे तिथे अगदी स्टॉलच्या बाहेरपर्यंत रांगा लागल्या होत्या , म्हणून त्यालाच बाहेर भेटायला बोलावले . मग त्याने येतीचे एक छोटं मॉडेल दिलं ( टेबलवर ठेवण्यासाठी ) , ते बघून गाडी बघितल्याचं समाधान मानलं .
जागू , मला कोल्हापूरी कान्दा लसूण मसाल्या ची रेसीपी सान्गू शकतेस का प्लीज ! ! ! ! मी तुझा रुणी राहीन . . . . नाना
१ ) उपास व्रते वगैरे फक्त मध्यमवर्ग व श्रीमन्त लोक करतात . गरीबाकडे उपासाचे फ्याड दिसत नाही . त्यात ही सव्वा किलोचा शिरा करायचा / नैवेद्य दाखवायचे सोवळ्याने पूजेचा स्वयंपाक करायचा हे घरात राहणार्या व बाहेरचे एक्स्पोजर कमी असलेल्या स्त्रीयांना करता येतील व त्याना त्याने समाधान मिळेल असेच सगळे धार्मिक रिच्युअल्स बांधलेले असतात . २४ तास एखाद्या बाइला घरात स्वतःसाठी उपलब्ध ठेवायचेआपल्या घरच्यांची . मुलान्ची सेवा करून घ्यायची , आपल्या मनासारखे वागायचे तर तिला अश्या अर्थहीन रिच्युअल्स मध्ये गुन्तवलेच पाहिजे . तीबिचारी सकाळी लवकर उठून सोवळ्याने स्वयंपाक वगैरे करते निरजळी उपास करते . करवा चौथ झाडाला दोरे बान्धणे वगैरे करते हे घरातील लेबर ट्र्बल मॅनेजेबल स्वरुपात ठेवायचे पुरुषी म्यानेज मेन्ट चे उपाय आहेत . त्यात ती एकटी ग्रुहस्वामिनी असूनही पुजेला बसू शकते का ? तर नाही . स्वामी हवेतच . निर्णय स्वातंत्र्य न देता खुष ठेवण्या साठी हे उपचार असतात . बोड्ण भरून नक्की काय होते हे मला अजुनही पट्त नाही . ज्या देशात माण्से उपाशी मरतातेत रोज . बैल पोळा हा एक सण फक्त आवड्तो .
शेवटी वैतागून आम्हालाच लिन्क देउन मोकळी झालीस का ? मस्त लिहीले आहे
केवळ पायाचे स्टेम्पिंग ( आपटणे ) आणि टाळ्या यांचा ताल असणा ~ या गाण्यात शेवटी ' ब्रायन ' ची गिटार सोल्लिड वाजते . . . . .
पण मला मात्र कुणीही कुणाची समिक्षा करतांना त्या व्यक्तीच्या " सर्वच कार्याची भलामण करु नये नि सर्वच कार्य त्यात काय विषेश " असेही गणु नये असे वाटते . मी वर म्हणाल्या प्रमाणेच , त्यांच्या विज्ञानातल्या / संशोधनातल्या घेतलेया परिश्रमांवर ' मी ' काही भाष्य करणे मलाच पटले नाही . ' त्यांच्या क्षेत्रातल्या त्या उंचीवर ' मी नाही तरीही मी त्यावर बोलतोय " नि त्यात काय विषेश " असा भाव त्यात आहे , या जाणीवे विषयी चे हे प्रकटन आहे . मला हा विषय उघडावासा वाटला कारण या संकेत स्थळाचे वाचक एलिट आहेत असे यनावाला साहेब म्हणाले . अशा वेगळी जाणीव असलेल्या सदस्यांकडून कुणाचे तरी संशोधन इतक्या वर्षांची मेहेनत एका वाक्यात धुडकावून टाकण्यावरही काहीच प्रतिक्रिया येवू नये या भावनेतूनही आली असेल . आपला गुंडोपंत
1 . छीरसागर में एक दिन 2 . शंकरजी बोले - तथास्तु 3 . धूमिल की कवितायें 4 . थेथरई मलाई तथा धूमिल की कविता 5 . आरक्षण - कुछ बेतरतीब विचार 6 . आवारा भीड़ के खतरे 7 . अति सर्वत्र वर्जयेत् 8 . एक पोस्ट हवाई अड्डे से 9 . अथ पूना ब्लागर भेंटवार्ता कथा … 10 . हम , वे और भीड़
दुनियेची धुळवड एक दिवसापुरती , मात्र या राजकारण्यांची धुळवड कायम चालूच !
ते आहे ग अश्वे , पण आता आपण गणपती बरोबर बसवतो त्या गौरीच आणि त्यांना काही ठिकाणी महालक्ष्म्या पण म्हणतात साधारणतः विदर्भात . म्हणुन्च माझ कन्फुजन आहे .
- - - - " Those are my principles . If you don ' t like them , I have others . " - - Groucho Marx प्रतिसाद लिहिताना १० % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत . प्रतिसाद लिहिताना १० % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत . प्रतिसाद लिहिताना १० % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत . प्रतिसाद लिहिताना १० % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत . प्रतिसाद लिहिताना १० % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत . प्रतिसाद लिहिताना १० % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत .
नवी दिल्ली - सुकना जमीन गैरव्यवहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिक मित्राला साक्षीदार म्हणून आणण्यासाठी लेफ्टनंट जनरल अवधेश प्रकाश यांनी दाखल केलेली याचिका आज लष्करी लवादाने फेटाळली . शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली पश्चिम बंगालमधील सुकना येथील लष्कराची जमीन विकसित करण्यासाठी अवधेश प्रकाश यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने त्यांचा बांधकाम व्यावसायिक मित्र दिलीप अगरवाल यास फायदा झाल्याचा आरोप आहे . प्रकाश यांची याचिका न्या . एस . एस . कुलश्रेष्ठ यांच्या अध्यक्षतेखालील लवादापुढे आल्यानंतर लष्कराच्या वकिलाने आक्षेप घेत या प्रकरणी अगरवाल यांची या अगोदरच " कोर्ट ऑफ इन्क्वायरी ' पुढे तपासणी झाली असल्यामुळे बचाव पक्षाला त्यांना साक्षीदार म्हणून सादर करता येणार नाही , असे सांगितले . लवादाने हा युक्तिवाद ग्राह्य मानून अगरवाल यास साक्षीदार करण्याची प्रकाश यांची याचिका फेटाळली . Us on
मग यावर उपाय काय ? एक प्रश्न स्वतःला विचारायचा - माझे मन मला आता नक्की काय सांगते आहे ? जब वी मेट चे डायलॉग हे बाह्य स्वरूप झाले . पण मनाकडून येणारा नक्की मेसेज काय आहे ? मेसेज हा की , " बापरे परीक्षा चालली आहे . मला काही धड आले नाही तर ? मी परीक्षेत नापास झाले तर ? एम सी ए पूर्ण झाले नाही तर . . . ? आई . . . बाबा ? मामा काय म्हणेल . . . ? आज्जी ला काय वाटेल . . . ? माझे कसे होईल ? " म्हणजे मूळ मुद्दा नक्की काय आहे ? इन सिक्युरीटी आहे का ?
* आघाडीवर आमिरच ! * आपण मराठी शिकतोय , अशी जाहीर घोषणा अभिनेता आमिर खान यानं जेव्हा केली , तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत त्याची मोठी चर्चा झाली . कारण , आमिरनं गेल्या काही वर्षांत आपल्या प्रत्येक कृतीला एका विशिष्ट " स्टॅंडर्ड ' ला नेऊन ठेवलंय . त्यामुळे आमिरच्या या मराठी शिकण्याच्या गोष्टीकडंही बहुतेकांनी गांभीर्यानं पाहिलं . आमिरचं हे मराठीप्रेम एका रात्रीत आलेलं नाही . गेल्या काही वर्षांपासून त्याचा तसा प्रयत्नही सुरू होता . " वळू ' चित्रपट त्यानं " मल्टिप्लेक्स ' मध्ये जाऊन पाहिला होता . आमिरशी मला अनेकदा संवाद साधता आलाय . एका मुलाखतीत माझे प्रश्न हिंदीत असूनही त्याची उत्तरं आमिरकडून इंग्रजीमधून येत होती . याबद्दल आमिरला विचारलं असताना त्यानं त्याबद्दल खंत व्यक्त केली होती . आपलं शिक्षण इंग्रजी भाषेतून झालं असल्यामुळं हिंदी भाषेचा पटकन उपयोग करताना अडचणी येतात , असंही तो म्हणाला होता . परंतु , ही समस्या तो आता प्रयत्नपूर्वक दूर करीत आहे . तो मराठीच नव्हे ; तर इतर भाषांमधील " मीडिया ' बद्दल विशेष आस्था दाखवतो . आपल्या नवीन चित्रपटांची प्रसिद्धी इंग्लिश वर्तमानपत्रांपेक्षा स्थानिक भाषांमधील वर्तमानपत्रांमध्ये व्हायला हवी , असा तो आग्रह धरतो . अशा प्रकारचा आग्रह इतर कलाकारांकडून क्वचितच धरला जातो . हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व अमराठी कलावंत , निर्माते , दिग्दर्शक , तंत्रज्ञ यांना मराठी बोलताना अडचणी येतात आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचं इंग्लिश भाषेतून झालेलं शिक्षण . मात्र , आमिरचा अपवाद वगळता आजपर्यंत कुणीही मराठीची शिकवणी लावलेली नव्हती . अभिनेता अक्षयकुमार हाही मराठी चांगले बोलतो . मात्र , त्याविषयी कुणाला फारसे माहीत नाही . त्यामुळे त्याच्याशी कोणी मराठीतून बोलायला जात नाही . अक्षयकडे एकदा असाच मराठीचा विषय काढला असताना तो म्हणाला ः " हल्लीचे चांगले मराठी चित्रपट मला सांग . मला ते पाहायचे आहेत . ' " जमलं तर डीव्हीडीही दे . . . ' असंही तो हसत हसत म्हणाला . * * * अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला मराठी बोलता येतं . मात्र , चारचौघांसमोर बोलण्यास ती कचरते . * * * आमिरचा स्पर्धक मानला जाणाऱ्या शाहरुख खान याचीही मराठीबद्दलची मूठ सध्या झाकलीच आहे . * * * सलमान खानची आई मराठी असल्यामुळे त्याला मराठी समजतं आणि थोडंफार बोलताही येतं . मात्र , जाहीर मराठी बोलण्याचं तो टाळतो . * * * बच्चन कुटुंबीयांच्या मराठीप्रेमाबद्दलही बरीच चर्चा आतापर्यंत झाली आहे . अमिताभ बच्चन , अभिषेक बच्चन , जया बच्चन आणि ऐश्वर्या राय - बच्चन यांच्यापैकी फक्त जया बच्चन या थोडंफार मराठी बोलू शकतात . मात्र , या कुटुंबानं अलीकडच्या काळात मराठीशी आपलं नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केलाय . " विहीर ' चित्रपटाची निर्मिती अमिताभ बच्चन यांनी आपल्या संस्थेतर्फे केलीय आणि ते आणि त्यांचं कुटुंब सध्या चांगल्या मराठी पटकथांच्या शोधात आहे .
खूप सही ! ! मोतीमहलला जावेसे वाटू लागले आहे . निदान त्या रेसीपीने तंदूरी व बटर चिकन करावेसे वाटतेय ! !
म्हणून सकाळी लवकर उठूनच आजचे टार्गेट पूर्ण करून टाकले होते . ते डायरीत लिहून भैय्याजीं डायरी व्यवस्थित कपाटात ठेवतच होते , तोच नातु अनुप आजोबांच्या खोलीत मुसंडी मारून आला . त्यांच्या हातातील डायरी खाली पडली . " अरे काय गोंधळ लावला आहे . " ते लटकेच ओरडले . अनुप कुठला उत्तर देतोय ! त्याने खाली पडलेली डायरी उचलली आणि सुसाट समोरच्या खोलीत पळाला . " आजोबांची डायरी . . आजोबांची डायरी " भैय्याजी त्याच्या मागे धावत गेले . प्रमिलाबाई ओरड्ल्या " अहो हळु ! हळु ! हे काय वय आहे का तुमचे नातवा बरोबर दंगामस्ती करायचे ! " अनुपने डायरी सरळ बाबांच्या हातात दिली . आणि सुरक्षीतपणे आईच्या बाजुला उभा राहिला .
रामकुंडात स्नान केल्यानंतर , कपालेश्वर मंदिरात जावं , रामकुंडासमोरच असलेले हे मंदिर , जागृत देवस्थान मानले जाते . श्रीविष्णुने स्वहस्ते येथील शिवपिंड स्थापन केलेली असल्याने बारा ज्योर्तिलिंगांचे पुण्य श्री कपालेश्वर दर्शनाने होते . गाभार्यातील शिवपिंड प्राचीन असून , शिवपिंडीसमोर नंदीमूर्ती मात्र नाही . कारण पुराणकथेनुसार श्री शंकरांच्या माथी ब्रम्हहत्येचे पातक होते . नंदीच्या बोलण्यातून श्री शंकरांना समजले की , रामकुंडामधील अरुणासंगम तीर्थात स्नान केल्यास हे पातक नाहीसे होईल . त्याप्रमाणे श्री शंकरांनी अरुणासंगम केल्याने येथे नंदीमुर्ती नाही . इ . स . १७२८ मध्ये कोळी जमातीने या मंदिराची बांधणी केली . इ . स . १७६३ मध्ये जगजीवनराम पवार यांनी मंदीर आवाराचा विस्तार केला . कृष्णाजी पाटील पवार यांनी पायर्या बांधुन दिल्या . मंदिरात महशिवरात्री , त्रिपुरारी पौर्णिमा , वैकुंठ चतुर्थी व श्रावण सोमवारी विविध पूजाअर्चा विधी व उत्सव साजरे केले जातात .
जैतुनबी स्वत : मुस्लिम धर्माप्रमाणे आचार पाळतात . पैगंबर मानतात . नमाज पढतात . रोजे करतात . पण पैगंबर आणि विठ्ठल यांत भेद करत नाहीत . ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' ही उक्ती त्यांनी कृतीत आणली आहे . आषाढी आणि कातिर्की दोन्ही वाऱ्या करणारी जैतुनबींची दिंडी सासवडपासून वारीसाठी प्रस्थान ठेवते . संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमागे एक मैल अंतर राखून ही दिंडी चालते . प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन करता यावं यासाठी दिंडी सोहळ्यात सामील होत नाही . जैतुनबींच्या कीर्तनाला मोठी गदीर् असते . त्यांचं कीर्तन कर्मकांडात अडकत नाही . कीर्तनात सामाजिक आशय असते . सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्यात भाष्य असतं . विशेषत : स्त्री शिक्षणावर त्यांचा मोठा भर असतो .
अवांतर - एका विशीष्ट जातिचा किडा ( वास्प ? ? नक्की कूठला माहीत नाही ) हा उंबराच्या फूलामधे , फूल अगदी प्रार्थमीक अवस्थेत असतानाच अंडी घालतो . कधी पाहीले असेल जेव्हा काही उंबराचे " फळ उघडतो तेव्हा अनेक किडे ( त्याची पिल्ले ) बाहेर येतात .
अरे स्वप्नीलच लीड करत होता . खरंतर आम्ही भगवान चिलेंसोबतच करणार होतो हा ट्रेक . पण त्यांना काही कारणाने नाही जमले . पण पूर्ण ट्रेकभर स्वप्नील आणि त्यांची फोनाफोनी चालली होती रूट बाबत . पण मी काही ठिकाणी त्यांना प्लॅन बदलायला लावलाच .
पण , त्यांना सगळीकडून जगभरातून शोधून नष्ट करणे अवघड काम आहे . आता एक होईल की जेनिफर आता नष्ट झाल्यास त्यांची टीम क्षीण ( वीक ) होईल . पण जेव्हा जेव्हा ते येतील , तेव्हा तेव्हा त्यांना आपण नष्ट करू शकतो . कायमचे !
गडाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे . प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे बिनछप्पराचे देऊळ दिसते . त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पाय - या दिसतात . येथून थोडे पुढे गेल्यावर समोरच पाण्याचे सुंदर तलाव आहे . तलाव ब - यापैकी खोल आहे . या तलावाला बारामही पाणी असते . त्याच्याच बाजूला वाड्यांचे भगनावशेष दिसतात . येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते . गडाच्या ईशान्येस गडाची एक सोंड लांबवर गेलेली दिसते . या सोंडेला पकडून एक डोंगररांग पुढे गेलेली आहे . या सोंडेवर थोडेफार वाड्याचे अवशेष दिसतात . किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे .
शेतकरयाचा अर्थसंकल्प या शब्दांच्या आधीचा कार्पोरेट हा शब्द नजरचुकीने किंवा प्रुफ रिडरच्या चुकीने टाकण्यात आला नसावा . फक्त तेवढा एक शब्द टाकला की झालं . . . हा अर्थसंकल्प सामान्य शेतकऱ्यांसाठी नसून तो कॉर्पोरेट शेतकरी आणि अँग्रीबिझिनेसच्या हितसंबंधांची राखण करणारा आहे . अर्थसंकल्प ( बजेट ) संसदेत सादर होण्याच्या काही दिवस अगोदर काही न्यूज चॅनेल्सनी जागोजाग मोठे होर्डिंग लावले होते , प्रणब मुखर्जी अर्थसंकल्प कसा सादर करतील ? इंडिया इनक़ॉर्पोरेशनचे सीईओ म्हणून का एक राजकारणी म्हणून ? अर्थमंत्री सामान्य जनतेसाठी नाहीयत तर भारतीय कॉर्पोरेट जगताच्या सेवेसाठी आहेत हाच संदेश त्यातून देण्यात आला होता . दुसरया जाहिरातीत तर अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराच्या संपत्तीत वाढ होणार का घट होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता . आता विकास आणि अर्थव्यवस्थेची वाढ ही खाजगी क्षेत्राच्या हातीच असून त्या संदर्भात सार्वजनिक क्षेत्राला काहीच महत्व उरलेलं नाही हेच यातून अधोरेखित होतं . प्रणब मुखर्जींनीही उद्योग जगताला नाराज केलं नाही , दोन्ही हातांनी भरभरून दिलं .
राष्ट्रपतीबाई विमानातून उडाल्या . . . . पण लीब्रहण आयोग काय म्हणतो ते ऐकले नाही वाटते . हे बाबर , अल्लाउद्दिन खिलजी , गझनीचा मेहमूद हे भारतातील घुसखोर होते . . . . . त्यांची व त्यांच्या वंशजांनी रचलेल्या इमारतींची चिंता भारतीयांनी करण्याची गरज नाही . प्रभू श्रीरामचंद्रांनी बांधून घेतलेल्या सेतूची ज्यांना पर्वा नाही त्यांनी बाब्री मशीदिविषयी काहीही बोलू नये , हे उत्तम ! ! ! बाकी काय राष्ट्रपतीहि कन्ग्रेसस्च्याच ! मग काय उडा भिरीभिरी . . . . शेवटी सैन्याचा अंतिम आणि सर्वोच्च नेता राष्ट्रपतीच . . . .
छान आहे रे . मुळात लहानपणचे खेळ हा विषयच असा आहे की कुणीही लिहीले की आपण त्यात स्वतःला व मित्रांना पहातो .
हा एक छापील कागद त्या बर्गरबरोबर होता . तो खायचा कागद होता आणि तो बर्गरमधे Tobasco सॉस ऐवजी तिखट म्हणून घालायचा होता . अगदी खणखणीत तिखट होता .
< < २०११ आणि मॅच फ़िक्सिंग असा दुसरा धागा सुरु करुन हे सगळे प्रतिसाद तिकडे हलवावेत . > > अनुमोदन ! नाही तर असं केलं तर - बाद फेरीपूर्वी इथले फिक्सींगवाले वि . फिक्सींगनाकारू असा एक सामनाच होऊन जाउदे [ फिक्सींग न करता ! ] ; हरतील त्यानी इथून गायब व्हायचं ! ! !
धन्यवाद लोक्स ! स्पेशल थँक्स टू विजिगिषु , माय म्युझिक अॅरेंजर अँड मिक्सर ! !
कसली जबरदस्त प्रतिकृती केलीये ! ! अगदी खरं मंदिरच वाटतय ! ! मस्त फोटो .
खूप हताश वाटतं तुमच्या नोंदी वाचून ! अर्थात असं काही लिहू नका म्हणायला प्रत्यक्षातलं ' आयुष्य ' करण जोहरचा पिक्चर नसतो , ते ' जिणं ' असतं याची कल्पना आहे ; त्यामुळे जरूर लिहा . माझ्यासारख्या सुखात लोळणार्यांना इतरांच्या दु : खाची किमान जाणीवतरी होऊ देत .
शासकिय आकड्यानुसार आमची संख्या दोन कोटी आहे . स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती देणार्यांपेक्षा आमची संख्या जास्त आहे . सीमेवर शत्रूशी लढताना प्राण गमावणार्यांपेक्षाही जास्त आहे . मात्रं आमचं बलिदान हे सर्व अर्थानी मूक आहे , कारण हे दान आम्ही स्वेच्छेने दिलेले नाही , तर आमच्याकडून ह्कनाक घेण्यात आलेलं आहे . आमच्या आई - वडिलांनी , लोभी डॉक्टरांच्या मदतीने विज्ञानाचा दुरुपयोग करत , जन्मापूर्वीच आम्हाला खुडून टाकलं आहे , किंवा जन्मानंतर काही दिवसाच्या आतच . . . गेल्या वीस वर्षात दोन कोटी चिमुकल्या कन्या ह्या भयंकर सामजिक प्रथेच्या बळी ठरल्या आहेत . आमचे आई - बाप समाजाच्या सगळ्या स्तरात आहेत , खेड्यात आहेत तसे शहरात आहेत . निरक्षर आहेत तसेच साक्षर . गरीब तसेच गर्भश्रीमंत . काश्मिर ते कन्याकुमारी , महाराष्ट्रं ते बंगाल सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहेत . हीच का ती प्राचिन गौरवशाली संस्कॄती ? हेच का ते मुक्तं करणारे ज्ञान - विज्ञान ? ह्यालाच प्रगती म्हणायचे का ? हयाला सामजिक न्याय म्हणायचे का ? महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणार्या समाजाची हीच मनसिकता का ? हाच का राज्यघटनेने तुम्हाला दिलेला मुलभूत ह्क्कं ? आमच्या बलिदानाने काही प्रमाणात तरी लोकसंख्येला आळा बसला आहे - जाता जाता तो ही एक फायदा आम्ही देशाला करुन दिला आहे . पुरुषा - गणिक स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे . तुमच्या ह्या स्वतंत्र देशामधे जन्मण्याचा ह्क्कं आम्हाला मिळाला नाही , तरी एक फक्त विनंती आहे - आमच्या अनेक बहिणी आहेत , ज्या जन्मल्या तर आहेत , पण त्यांची स्थिती आमच्यापेक्षाही वाईट आहे . आता तरी घेऊ द्या त्या कळ्यांना मोकळे निश्वास , आता तरी उडू द्या त्या पर्यांना आपल्या पंखानिशी . . . आता तरी नका त्यांचे श्वास कोंडु , आता तरी नका त्यांची स्वप्नं जाळू . . .
नाना पाटेकरचा शागिर्द १३ मे रोजी रिलीज होणार आहे , चित्रपटात नानाने एसीपी हनुमंत सिंहची भूमिका साकारली आहे . मला पूर्ण विश्वास आहे की ' शागिर्द ' मधील माझी भूमिका निश्चितच प्रेक्षकांना आवडेल , कारण हा चित्रपट वास्तविकतेच्या फार जवळ आहे . म्हणून अशा भूमिका करायला मला आवडतात असं नाना पाटेकरनं म्हटलंय . मी झाडाच्या मागे फेऱ्या मारून भूमिका करू शकेन असा विचारही मनात आणू शकत नाही . ' शागिर्द ' चं सर्वात जास्त भाग हा दिल्लीत शूट झाला आहे , शुटिंग दरम्यान दिल्लीचं तापमान जास्त होतं . शुटिंग दरम्यान खूप उष्णतेचा सामना करावा लागला , पण जिथं प्रेम निर्माण होत असतं तिथ त्रास ही बाब संपून जाते . हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता . पण वर्ल्डकप सामन्यांमुळे आणि नंतर आयपीएलमुळे हा चित्रपट आणि प्रेक्षकांचा आवडता नाना चित्रपटाच्या माध्यमातून १३ मे रोजी आपल्या भेटीला येणार आहे . संपूर्ण सत्तेची ताकत शेवटी माणसाला भ्रष्ट बनवते , हा चित्रपटाचा मूळ विषय असल्याचं दिग्दर्शक तिग्माशू धुलिया यांनी म्हटलं आहे . हा चित्रपटानंतर नाना पाटेकर पुन्हा भूमिकेच्या निमित्तानं प्रेक्षकांमध्ये चर्चेला येईल आणि फिल्म इंडस्ट्रीत त्याचं नाव आणखी उज्ज्वल होणार आहे .
खरोखरीच दुर्दैव म्हणावे त्या छोटीचे . भारतीय समाजाचे विचार किती तकलादू आहे हेच स्त्री भ्रृण हत्यांवरून जाणवते . एकिकडे माता , देवी म्हणायचे अन एकिकडे सर्रास हत्या करायच्या .
दगड्या एकदम सही . तुका चुर्ना नाय गावांक रे ? आनी रातांब्याची सोला आनी रखा लावलले रातांब्याचे बिये खय आसत ? झालाच तर फणसाचे पापड , साटा सुद्दा . तु चवतीक जातलय तेव्हा ह्यातला एक्कय प्रोसेस काय्येक गावचा नाय .
यावरून पु . लं . चे बिग्री ते मॅट्रीक आठवले : यकृत , प्लिहा , स्वादूपिंड इत्यादी मला संस्कृत भाषेतील शिव्या वाटतात !
असेच गाणे मी मराठीतुन मी म्हणतो . पण का च्या अयवजी वेगळे अक्षर
आशियाई आणि कॉमनवेल्थ या दोन्ही स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला धावपटू कविता राऊत ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष युवा क्रीडा पुरस्काराची मानकरी ठरली आहे . पुरस्काराचे वितरण , १२ जानेवारी रोजी सोलापूर येथे होणार आहे .
साउदम्प्टन - कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये आतापर्यंत वर्चस्व राखलेल्या इंग्लंडच्या संघाला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याआधी मात्र संघाची निवड करण्याचा मोठा प्रश्न कर्णधार अँड्य्रू स्ट्रॉससमोर आहे . या सामन्यातील विजयासह सलग पाचवी मालिका जिंकण्याची संधी इंग्लंडला आहे . पहिल्या कसोटीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता . मात्र , आता तो तंदुरुस्त झाला असून , संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे . यामुळे स्टुअर्ट ब्रॉड , स्टीव्हन फिन आणि ख्रिस ट्रेम्लेट या तीन वेगवान गोलंदाजांपैकी एकाला संघातील स्थान गमवावे लागेल . अर्थात , अँडरसन जखमी झाल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या फिनलाच बाहेर जावे लागण्याची चिन्हे आहेत . गेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये ब्रॉडने केवळ 13 बळी घेतले असले , तरीही तो निर्णायक क्षणी फलंदाजीतही चमक दाखवू शकत असल्याने संघातील त्याची जागा भक्कम आहे . तसेच , ट्रेम्लेटची गोलंदाजी श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत आणत आहे . तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडकडे 1 - 0 अशी आघाडी आहे . ही कसोटी अनिर्णित राहिली , तरीही इंग्लंडच मालिका जिंकेल . स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2009 नंतर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही . त्या वेळी वेस्ट इंडीजने इंग्लंडला 1 - 0 असे पराभूत केले होते . त्यानंतर इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध दोनदा , तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक मालिका जिंकली आहे . दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये झालेली कसोटी मालिका 1 - 1 अशी बरोबरीत संपली होती . दुखापतीमुळे दिल्शान बाहेर हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिल्शान तिसऱ्या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही . लॉर्डस मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दिल्शानने पहिल्या डावात 193 धावा केल्या होत्या . या खेळीदरम्यान वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेम्लेटच्या उसळत्या चेंडूमुळे दिल्शानचे बोट फ्रॅक्चर झाले होते . त्याच्या अनुपस्थितीत माजी कर्णधार कुमार संगाकारा किंवा थिलन समरवीराकडे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता आहे . श्रीलंकेचे संघव्यवस्थापक अनुरा तेन्नेकून म्हणाले , " " दिल्शान दुखापतीतून वेगाने तंदुरुस्त होत आहे . पण , या सामन्यात खेळून पुन्हा दुखापत वाढल्यास त्याला संपूर्ण दौऱ्यातूनच माघार घ्यावी लागेल . यामुळे , रोझ बाऊल येथील तिसऱ्या कसोटीसाठी दिल्शानला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला . ' ' इसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये शतक झळकाविलेल्या लाहिरु थिरीमन्ने या 21 वर्षीय सलामीवीराला दिल्शानऐवजी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे .
. . . . आणि मधे सेटवर त्यादिवशीच्या मुलाखतीच्या शूटींगची तयारी सुरु झाली . आज इथे काही विशष कार्यक्रम दिसतोय . नुकतेच ' जय हो ' गीतासाठी अकॅडेमी अवॉर्ड मिळवलेले भारताचे भूषण ए . आर . रेहमान साहेब हे आजचे पाहूणे आहेत असे इतरांच्या बोलण्यातून कळतेय . मगाशी लिफ्टमधे घुसू पाहणारे करन जोहर त्यांची प्रकट मुलाखत घेणार असतात . लाईट ? . . . साऊंड ? . . . रेडी ? . . व्हायच्या आत साहेब येतात , कोचवर विसावतात आणि मुलाखतीला सुरुवातही होते . . .
दलाई लामा आणि जे . कृष्णमूर्तींवरची बॉम्बफेक - आर यू रेडी टू बिलीव्ह दॅट डलाई लामा इज ए सीआयए एजंट ? यू गेव्ह हीम ए नोबल प्राईज . . ही बॉट एकर्स अॅण्ड एकर्स ऑफ व्हीनयार्डस . . . बीकॉज इट्स ए रिफ्लेक्शन ऑन युवर इण्टेलिजन्स . . . यु आर नॉट रेडी दॅट यू आर ए डॅम फूल टू बिलिव्ह ऑल दोज शीट . . .
हिंदू संस्कृती म्हटले की वेद , वेदांत , वेदांगे हे लगेच समोर येते . बर्याच जणांना केवळ चार वेद आहेत , व ते अपौरुषेय आहेत एवढेच माहिती असते , पण वेदांशिवाय जे काही साहित्य आहे ते देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे .
आपल्या लहानपणीचे हे बडबडगीत . नुसते बडबडगीतच नव्हे तर आपल्या बालपणाच्या आठवणीत एक पेरुचे झाडही असतेच असते .
परंतु नुसते ठरवणे नि करणे यात जमीन - अस्मानाचे अंतर असते . कारण अशा अवाढव्य कंपनीच्या गळ्याला नख लावताना त्यावर आधारित अन्य समस्यांचा विचारही करावा लागतो . रोशचे मुख्यालय असलेली बाझल् नगरी ही संपूर्ण रोशमय झालेली होती . येथील नागरिक हे रोशचे पूर्ण पक्षपाती झालेले होते . याची एकाहुन अधिक कारणे होती . पहिले मह्त्त्वाचे कारण म्हणजे येथील नागरिकांची ही कंपनी मुख्य आश्रयदाती होती . यामुळे अन्नदात्याविरुद्ध त्यांचा पाठिंबा इतर कोणाला - मग भले तो भ्रष्टाचाराविरोधात का असेना - मिळेत हे बिलकुल संभवत नव्हते . ( आपल्याकडेही आपण ' कर्मचार्यांची संभाव्य बेकारी ' ही ढाल पुढे करून अनेक बेकायदेशीर उद्योग कायदेशीर होतात . पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून अमाप पैसा करणारे पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजना करायला पैसा नसल्याचे सांगून हात वर करतात , कारवाईची शक्यता दिसताच उद्योग बंद करून कर्मचार्यांना बेरोजगार करण्याची धमकी देतात . साहजिकच कर्मचार्यांचे , त्यांच्या कुटुंबियांचे जनमत कंपनीच्या बाजूने झुकते नि या दबावाचा वापर करून असे उद्योग कारवाईतून सूट मिळवतात नि उजळ माथ्याने पुन्हा तसेच धंदे चालू ठेवतात . ) तर या मुख्य कारणाने नि अन्य काही दुय्यम कारणाने बाझल् नगरीचे सारे अर्थकारण नि जीवनमानच रोशने ताब्यात ठेवल्याने तेथे असणारा कोणीही तिच्याविरुद्ध ब्र देखील उच्चारू शकत नसे . याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील बंधने - जसे कुटुंबिय , सुखवस्तू आयुष्याची लागलेली चटक इ . - लक्षात घेता कोणी या फंदात कधी पडेल हे जवळजवळ अशक्य होते . अॅडम्स म्हणतो ' मागे वळून पाहताना एका गोष्टीवरून मला मानवी स्वभावाची मोठी गंमत वाटते . या काळात मी स्वतःला असा प्रश्न कधीही विचारला नाही की एवढ्या लठ्ठ वेतनाला मी स्वतः लायक होतो का ? ही एवढी वेतनाची पातळी योग्य होती का ? '
पूर्वपीठिका : लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती . त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता , हे कबूल करतो . पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता : अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात . त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं . असो . काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे . शिवाय प्रत्यक्ष लेखाच्या आशयाशी संबंधित अशा आलेल्या काही प्रश्नांचे प्रतिसादही दिले आहेत . हे सर्व लिहिता लिहिता ते पुन्हा लांब होऊ लागलं म्हणून मूळ धाग्यावर प्रतिसाद देण्याऐवजी पुढचा भाग म्हणून प्रकाशित करत आहे .
निवडणुकांच्या निमित्तानं बाहेर येणाऱ्या प्रवृत्तींकडे त्यामागच्या स्वार्थाकडे , भ्रष्टाचाराकडे आणि निकालानं जैसे थे राहणाऱ्या व्यवस्थेकडे आपली तिरकस नजर लावणारा चित्रपट म्हणजे अलेक्झांडर पेनचा " इलेक्शन ' . " इलेक्शन ' मधली निवडणूक ही खरं तर शाळेतली - मायक्रो पातळीवरची ; पण तरीही या संपूर्ण प्रक्रियेवर नेमकं बोट ठेवणारी . राजकारणावर आधारित आणि प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारा ; विनोदी पण तरीही विचारी , असा दुर्मिळ , निवडणुकीशी संबंधित वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेतील दुसरा चित्रपट . निवडणुकीला उभे राहतात ते उमेदवार सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी असतात अशी एक अफवा आहे . काहींचा त्या अफवेवर दृढ विश्वास आहे ; इतरांचा तितका नाही . मात्र त्यासंबंधात प्रत्यक्ष काही करणं हे कल्पनेपलीकडलं असल्यानं , ते सत्य असल्याचं स्वतःच्या मनाला पटवणं , हे त्यांना सोपं वाटतं . शिवाय सध्या मतदान करणं म्हणजेच समाजसुधारणेच्या दिशेनं काही पावलं उचलणं , असाही एक समज दृढ होताना दिसतो . पण याचा अर्थ असा म्हणावा का , की केवळ निवडणुकीची यशस्वी प्रक्रियाच आपल्याला कधी ना कधी स्वच्छ समाज आणि प्रामाणिक राज्य व्यवस्था देईल ? त्यात प्रत्यक्ष उमेदवारांच्या चारित्र्याचा काहीच हात नसेल ? या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्यांचा वा विरोध दर्शवणाऱ्यांचा त्यांच्या भूमिकेमागे काहीच स्वार्थ नसेल ? प्रत्यक्ष उमेदवारांचा हेतू चुकून जनतेचं कल्याण हाच असला , तरी त्यासाठी त्यांच्या डोळ्यांसमोर असणारा मार्ग हाच योग्य मार्ग असेल ? केवळ एक " इलेक्शन ' आपल्या शंभर व्याधींवरचा एकच रामबाण उपाय असेल ? अलेक्झांडर पेन नावाचा दिग्दर्शक पटकथाकार आहे , जो समाजातल्या विसंगतींवर नेमकं बोट ठेवणारे चित्रपट नियमितपणे काढत असतो . त्याचा एक सिनेमा आहे " इलेक्शन ( 1999 ) . इलेक्शन ' मधली निवडणूक ही खरं तर जिल्हा , राज्य , देश पातळीवरची नाही , तर ती आहे साधी हायस्कूलमधली . स्टुडंट कौन्सिलचं अध्यक्ष कोणी व्हावं यासाठी लढली जाणारी . मात्र पेनचं टार्गेट हे केवळ हायस्कूलपुरतं मर्यादित नाही . निवडणुकीची प्रक्रिया हेच त्याचं लक्ष्य आहे . मात्र तो या प्रक्रियेला एका मायक्रो पातळीवर आणू पाहतो . या इलेक्शनच्या निमित्तानं बाहेर येणाऱ्या प्रवृत्तींकडे त्यामागच्या स्वार्थाकडे , भ्रष्टाचाराकडे आणि निकालानं " जैसे थे ' राहणाऱ्या व्यवस्थेकडे आपली तिरकस नजर लावतो . इलेक्शनमध्ये प्रमुख पात्रं चार . तीन उमेदवार आणि एक शिक्षक , ज्याचा या निवडणुकीमागच्या राजकारणात मोठा हात आहे . जिम मॅक्झॅलिस्टर ( मॅथ्यू ब्रॉडेरिक ) या अमेरिकन इतिहास आणि नागरिकशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाचा ट्रेसी फ्लिकवर ( रिज विदरस्पून ) पहिल्यापासूनच राग आहे . त्याला कारण आहे ते काही दिवसांपूर्वी शाळेने यशस्वीपणे दाबून टाकलेली एक भानगड . या भानगडीत निष्पाप बळी ठरली होती ती " बिचारी ' ट्रेसी . आणि जिमच्या एका मित्राला मात्र आपल्या नोकरीसह बायको - मुलांनाही गमवावं लागलं होतं . जिमचा मित्र काही फार शुद्ध चारित्र्याचा होता असं नाही ; मात्र जिमच्या मते , चूक त्याची एकट्याची नव्हती . ट्रेसी जेव्हा स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी उभं राहायचं ठरवते , तेव्हा जिमच्या मनात हा राग ताजा असतो आणि ट्रेसीला बिनविरोध निवडून येऊ द्यायचं नाही असं तो ठरवतो . यासाठी तो चिथावतो , तो श्रीमंत आणि सरळमार्गी पॉल मेझल्शला ( क्रिस क्लाईन ) . पॉल एक लोकप्रिय फुटबॉलपटू असतो ; मात्र नेतेगिरी त्याच्या रक्तातच नसते . पॉलला जिमनं उभं केल्याचं ट्रेसीला लक्षात येतं आणि ती पिसाळते . एवढ्यात आणखी एक अनपेक्षित उमेदवार उभा राहतो , पॉलची बहीण टॅमी ( जेसिका कॅम्पबेल ) . टॅमीची जवळची मैत्रीण अचानक यू टर्न मारून पॉलच्या प्रेमात पडते , आणि निवडणूक हाच एक बदला घेण्याचा मार्ग असल्याचं टॅमी ठरवते . जिम या अचानक तयार झालेल्या स्पर्धेमुळे खूष होतो . मात्र त्याचं कौटुंबिक आयुष्य याच क्षणी एका नव्या पेचप्रसंगाला सामोरं जाणार असतं . कुटुंब आणि पेशा या दोन्ही आघाड्यांवर जोमानं लढत राहणं जिमला शक्य होईलसं दिसत नाही . इलेक्शनमध्ये सतत जाणवणारी आणि चित्रपट व्यापून टाकणारी गोष्ट म्हणजे बोचरा उपहास . चित्रपट म्हटलं तर विनोदी आहे ; मात्र विनोद कुठेही चिकटलेला वाटणारा नाही . तो व्यक्तिरेखा अन् एक प्रकारे त्यांनीच निर्माण केलेल्या परिस्थितीतून तयार होणारा आहे . जिम आणि ट्रेसी या इथल्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत . त्यामुळे अधिक तपशिलात रंगवलेल्या , तर पॉल आणि टॅमी या दुय्यम महत्त्वाच्या , त्यामुळे किंचित कमी तपशिलात . मात्र त्यामुळे त्यांच्या खरेपणावर कुठंही परिणाम झालेला दिसत नाही . किंबहुना त्या खऱ्या असणं , हेच इलेक्शनच्या यशाचं मुख्य कारण आहे . चित्रपट या व्यक्तिरेखांकडे दोन प्रकारे बघताना दिसतो . एक म्हणजे निःपक्षपातीपणे तो जे जसं घडतंय तसं दाखवतो , अन् प्रेक्षकांवर निष्कर्ष काढण्याचं काम सोपवतो . दुसऱ्या प्रकारात तो पात्रांना त्यांची मतं घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच आवाजात मांडायला देतो . ही त्यांची स्वतःविषयी काय कल्पना आहे ती मांडतात . ( बऱ्याचदा ती त्यांच्या एकंदर वागणुकीला छेद देणारी , आणि भव्य असतात ) वागणं आणि विचार यांमधली फारकतच बहुतेक वेळा इलेक्शनचा टोन निश्चित करते . सामाजिक रूढी आणि नीतिमत्ता यांचं राजकारणातलं स्थान , हे इथं असणारं एक महत्त्वाचं सूत्र . संहितेत जर अशी सूत्रं पात्रांच्या तोंडून वदवली गेली , तर अनेकदा ती प्रेक्षकांच्या नजरेत स्पष्ट व्हायला मदत होते . मात्र हे वदवणं जितकं स्वभाविकपणे होईल तितकं उपयुक्त असतं . जर पात्रं उपदेशाचे डोस पाजायला लागली , तर प्रेक्षक त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला मागेपुढे पाहत नाही . इलेक्शनमध्ये हा विषय पात्रांसंदर्भात उल्लेखला जाण्याआधी जिमनं वर्गात विचारलेल्या एका प्रश्नातून उच्चारला जातो . जिमचं प्रश्न विचारणं आणि ट्रेसीनं उत्तरादाखल उचललेल्या हाताकडे दुर्लक्ष करत राहणं , हा प्रसंग प्रेक्षकांच्या स्मरणात राहील अशा रीतीनं मांडला जातो . जवळजवळ लागून येणाऱ्या फ्लॅशबॅकमध्ये हाच प्रश्न ट्रेसीच्या भानगडीसंदर्भात विचारला जातो आणि त्याचं " चर्चेत असणारा प्रश्न ' म्हणून स्थान निश्चित होतं . यानंतर जर कोणी हा महत्त्वाचा मुद्दा विसरलं , तर त्याला आठवण करून दिली जाते चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगात - ज्यात प्रश्न बदलतो , पण त्याची वाक्यरचना , अन् जिमची वागणूक यातून सुरवातीचा प्रसंग सुचवला जातो , अन् प्रेक्षकांना या मुद्द्याची आठवणदेखील करून दिली जाते . इलेक्शनचं वरवरचं रूप हे " टीनेज कॉमेडी ' या नावाखाली पाहायला लागणाऱ्या तरुण मुला - मुलींच्या वायफळ बाळबोध विनोदिकेचं आहे . मात्र प्रत्यक्षात त्यात मांडलेले विषय ना वायफळ आहेत ना बाळबोध . खरं तर त्यातला संघर्ष आणि शेवट हेदेखील एरवी या प्रकारच्या चित्रपटांमध्ये न आढळणारी उंची दाखवणारे आहेत . नेहमी अशा चित्रपटांतल्या व्यक्तिरेखा टू डिमेन्शनल असतात , अन् त्यांची मांडणीही काळी - पांढरी असं स्पष्ट विभाजन असणारी असते . इथे सगळाच ग्रे शेड्सचा मामला आहे . हेतू आणि कृती यांमध्ये एकवाक्यता नसणं , हा जिम आणि ट्रेसीचा विशेष इथलं बहुतेक नाट्य घडवतो . त्यांचा हेतू बऱ्याच प्रसंगी स्तुत्य असतो ; मात्र प्रत्यक्षात तो कृतीमध्ये उतरलेला दिसत नाही . पॉल आणि टॅमी त्यामानानं " बोले तैसा चाले ' प्रकारचे असतात . मात्र त्यांचं पारदर्शक असणं , हेच वेळोवेळी त्यांच्या विरोधात जातं . जणू चित्रपट सुचवतो , की राजकारणात " अमुक एका प्रमाणात भ्रष्ट असणं , स्वार्थी असणं हा गुणच आहे . त्याहून भाबडं असणं व प्रामाणिक असणं राजकारण्यांना परवडणार नाही . ' विचार करायला लावणारे विनोदी चित्रपट मुळातच एक दुर्मिळ वर्ग आहे . राजकारणावर आधारित असणारे आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे चित्रपट हा दुसरा एक दुर्मिळ वर्ग . आता या दोन्ही वर्गांना एकत्र करणारा चित्रपट म्हणजे किती दुर्मिळ , याची कल्पनाच केलेली बरी . " इलेक्शन ' हा एक असा अतिदुर्मिळ चित्रपट आहे . राजकारण्यांच्या वर्मावर हलकेच बोट ठेवणारा अन् अप्रत्यक्षपणे पाहायचं , तर मतदान करणाऱ्यांच्यादेखील . - गणेश मतकरी
धन्याची जी म्हयिस व्हती ती बाकी सगली काली व्हती पन तिज्या कपालावर फकस्त म्हॉटा पांडरा टिकला व्हता . म्हनून धन्यान तिजा नांव चांदी ठयावला व्हता . तशी चांदी म्हयिस लय चांगली व्हती पन कदी कदी आतरंगपना करायची . धन्या " चांदे थांब थांब " म्हनला तरी फुडंफुडंच जायाची . मग धन्या तिज्या पाटीवर धावायचा . " चांदे मांगं फीर नाय तं व्हलटून मारीन बग " आसा जॉरात वरडत हातातली काटी चांदीवर व्हलटायचा . मंग मातर चांदी मांगं फीरायची . आसा आसला तरी धन्याचा चांदीवर लय जीव व्हता . लय लाड करायचा तो तिजं .
हे वाक्य मलातरी भयावह / भिती घालण्यास् केले गेले आहे असे वाटले नाही .
सध्या 4 सदस्य आणि 279 पाहुणे आलेले आहेत .
युद्ध - केंद्रभागातील वॉशिंग्टनच्या पायथ्याशी दिसणाऱ्या या चित्रात अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता कोलंबिया शत्रूचा नि : पात करताना दिसते . तिच्यासह अमेरिकेचा राष्ट्रपक्षी गरूडही दिसतो .
नुकत्याच सत्तेवर आलेल्या या पक्षांना पुढच्या दीर्घकालीन सत्तेच्या आकांक्षेने कट्टर भूमिका घ्यावी लागेल आणि भारताला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे .
आयुर्वेद - पंचकर्म सोबतीच्या अनेक साप्ताहिक कार्यक्रमांत तज्ञ डॉक्टरांची विविध विषयांवर माहितीपूर्ण भाषणे आयोजित केली जातात . दि . १९ ऑगस्ट रोजी आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचे पंचकर्माचे महत्व सांगणारे भाषण झाले . तज्ञ डॉक्टर होत्या डॉ . श्रीमती मोहिनी गाडे , LCEH , आयुर्वेद विषेतज्ञ . सुरुवातीला त्यानी सांगितले की पंचकर्म ही आयुर्वेदातील एक महत्वाची रोगनिवारक / रोगप्रतिबंधक क्रिया आहे . या क्रियेमुळे मानवी शरीरात उद्भवणारी ( toxins ) विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि विषारी द्रव्यांमुळे होणार्या अनेक व्याधीना प्रतिबंध होऊ शकतो . पंचकर्मामध्ये खालील महत्वाच्या पांच क्रिया असतात . बस्ती : वनौषधीयुक्त तेलाने किंवा काढ्याने देण्यात येणारा एनिमा . विरेचन : सकाळीच तीन ते पांच दिवस तुपाचे प्राशन व नंतर शरीर मालिश व वाफेचे स्नान . शेवटच्या दिवशी रेचक दिले जाते . वमन : प्रथम विरेचनप्रमाणेच क्रिया . शेवटच्या दिवशी वमनक्रिया ( वांती ) केली जाते . नस्य : वनौषधी तेल किंवा पावडर नाकामध्ये घातली जाते . रक्तमोचन : नसांमधील दूषित रक्त जळवा लावून काढले जाते . शिवाय रोग्यांच्या वैयक्तिक आवश्यकतेनुसार आयुर्वेद पद्धतीने मालिश व बाष्पस्नान , शिरोधारा , उत्तरबस्ती , नेत्रतर्पण , औषधी वनस्पती पानांचे धूम्रपान , पिंडस्वेदन , कटीबस्ती , हृदयबस्ती , जानुबस्ती अशा आयुर्वेदिक पद्धतीच्या क्रियाही रोगनिवारणाला सहाय्यभूत होतात . रोग झाल्यानंतर महागडे इलाज करण्यापेक्षा लोकानी पंचकर्म करून घेतल्यास तो एक व्याधिमुक्त जीवनाकडे जाण्याचा मार्ग ठरु शकेल .
बंधुभागीनिनो आपण त्यास स्वकरू नये . आणि जर महा मंडळाला विजा नियमन करता येत नसेल तसेच साकार ला विजा पुरवता येत नसेल तर सत्तेत राहण्याचा कोणताच आधी कर नाही . त्यांनी पुन्हा जन मतास सामोरे जाण्यास तयार राहावे . एक शुभचिंतक ग्राहकांचा तसेच ग्राहक हिताचा .
ही तारीख नेमकी कोणती ते जाणकार सांगू शकतील काय ? - -
शिविर Ñ - सहकार्य , स्वावलंबन , सामाजिक भावना , प्रतिस्पर्धा की भावना एवं वीर वृत्ति के जागरण के लिए शिविरों की भूमिका अहम् रही है । इसकी व्यवस्ता भारतीय शिक्षा समिति उ0 प्र0 द्वारा समय - समय पर होती रहती है ।
बाकी ऑनलाईन वृत्तपत्रांच्या अंकात संपादन वगैरे होते का माहित नाही . तिथे सर्व लेख स्वीकारले जातात की नाकारले जातात हे देखील माहित नाही .
आपल्या मत्प्रिय भारतभूचं स्तन्य पिऊन वाढलेली हिंदू संस्कृती व तिने जन्म दिलेल्या पवित्र पूजनीय परंपरा . कोणाही हिंदूला त्या परंपरा प्राणप्रियच आहेत . त्यांची अशी घोर खिल्ली उडवणारं काव्य तुम्ही प्रसवावं ? तुम्ही ? आमचा भ्रमनिरास झाला . अहो , तुम्ही आत्तापर्यंत इतक्या समर्थ कविता लिहिल्या . आत्ताच ही थेरं का सुचली ?
भारत रत्न देण्यासाठी वयाची काही किमान मर्यादा हवी . सारे आयुष्य संपेपर्यंत एका क्षेत्रात टिकून राहून , शिवाय काळीमा लागेल असे न घडण्याचा योग शेवटपर्यंत न आल्यास त्यांनाच भारत रत्न पदवी द्यावी . त्यामुळे सचिन अजून खूप लहान आहे आणि क्रीडा क्षेत्रात त्याच्यापेक्षाही मोठे काम केलेले खूप लोक आहेत . क्रिकेटमध्ये पैसा आहे म्हणून त्या खेळला एवढे ग्लमेर आहे .
पुणे - सिंबायोसिस स्पा आणि चॅलेंजर बुद्धिबळ अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या " सायमल चेस ' उपक्रमात शरद वझे यांनी एकाच वेळी 75 खेळाडूंशी डाव खेळले . या वेळी अभिमन्यू पुराणिक , कौशिक भावे , नचिकेत बावडेकर व अथर्व पाटील या चार खेळाडूंनी त्यांना पराभूत केले . या उपक्रमात सिंबायोसिसच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंचा सहभाग होता . बुद्धिबळाचा शाळांमधून प्रसार व्हावा , या दृष्टीने वझे यांनी आतापर्यंत आठ राज्यांतील 69 शाळांतील 4096 विद्यार्थांशी या उपक्रमाद्वारे खेळून संवाद साधला . सिंबायोसिस शाळेतील बुद्धिबळ खेळाडूंचा दर्जा उत्तम असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले . आतापर्यंत खेळलेल्या स्पर्धांमघील ही स्पर्धा सर्वांत अटीतटीची ठरली . या वेळी सिंबायोसिस स्पाचे मानद संचालक डॉ . सतीश ठिगळे उपस्थित होते .
अगदी राहवलेच नाही तर मी मुद्दामुन १२ - १३ रू . ची वस्तु घेतल्यानंतर मुद्दामुन १००चीच नोट काढतो आणि त्याने जे २ - ३ रू . जास्त घेतले ते सुट्टे दिल्याचे कमिशन असे म्हणुन मनाची समजुत घालतो .
काय प्रयोग , का धरले मजला ? विचारले अदॄष्य जेलरला त्याच क्षणी माथ्यात सणक आवाजे फटकारला चाबुक
भटक्या . . सुंदर फोटो आणी रसाळ वर्णन . . खरच वर्चुअल ट्रिप्स घडवतोस रे आम्हाला . . धन्स . .
आज मी लिहायला बसलो पण काहीच सुचेना म्हणून मी खिडकी बाहेर बघत बसलो आणि त्या खिडकीबाहेरच्या जगात रमलो . पुन्हा एकदा नजर संगणकाकडे वळवली पण पुन्हा काहीच सुचेना आणि मग पुन्हा तोच उद्योग ! घड्याळाचे काटे फिरत राहिले पण आज कशावर लिहावं असा एक विषय सुचेना . आणि खिडकीच्या बाहेर एकदा नजर गेली की त्याबरोबर मन कुठे कुठे फिरून यायचं . मग वाटलं की कशाला एक ठराविक विषय घ्यावा ? मनाच्या हातात बोट द्यावं आणि ते नेईल तिथे फिरून यावं … तेच या संगणाकाच्या स्क्रीनवर टिपून घ्यावं .
( उंचे लोग उंची पसंद ) बैलोबा चायनीजकर ! ! ! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो , गाढव कधीच माणुस पणा करत नाही . .
गल्लीत आमचा नार्या जाणार | मोशणी त्याला हात करणार | | सिद्धहस्त लेखक बनणार | अर्धा साबण संपणार निश्चीत | |
ह्या कंपनीने स्वतःला सिद्ध केले आहे . २५ % म्हणजे खरच कौतुकास पात्र आहे . वी नीड सच कंपनी . बेस्ट ऑफ luck to amway .
अरे सही ! हॅट्स ऑफ टू हिम ! ही खरी गांधीगिरी . खरी माहिती इथे तुम्ही दिलीत , त्याबद्दल तुमचेही अभिनंदन ! मस्त लिहिलय .
मागेच वरवर वाचलेला हा लेख वेळीच प्रतिसाद द्यायला ईथे अजूनही शोधण्याईतपत वर होता ह्याचा खरंच आनंद होतोय .
राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और विकास परिषद ( एनसीईआरटी ) ( बाहरी विंडो में खुलने वाली वेबसाइट ) स्कूली शिक्षा के क्षेत्र में तकनीकी संसाधन सहायता प्रदान करने वाली शीर्ष संस्था है । एनसीईआरटी के घोषणा पत्र में स्कूली पाठ्यक्रम तैयार करने के कार्य को विशेष स्थान दिया गया है । एनसीईआरटी से यह अपेक्षा रहती है कि वह शिक्षा का सर्वोच्च स्तर बनाए रखने के लिए और इसे सुनिश्चित करने हेतु स्कूली पाठ्यक्रम की समीक्षा नियमित रूप से समय - समय पर करता रहे । राष्ट्रीय शिक्षा नीति ( एनपीई ) 1986 और कार्य योजना ( पीओए ) 1992 ने एक राष्ट्रीय पाठ्यक्रम ढांचा ( बाहरी विंडो में खुलने वाली वेबसाइट ) बनाने और उसे प्रोत्साहन देने हेतु एनसीईआरटी को विद्गोष भूमिका प्रदान की है । एनपीई इस तरह के ढांचे को भारतीय संविधान द्वारा निर्धारित कुछ मानादंडों एवं परिवर्तनकारी लक्षणों को पूरा करने वाली राष्ट्रीय शिक्षा प्रणाली तैयार करने के साधन के रूप में देखता है ।
सूचना और तकनीक आधारित अंतरजाल डाट इन http : / / www . antarjaal . in वेबसाइट शुरू की गई है । अभी इस साइट में तकनीक ( http : / / blogs . antarjaal . in / takneek / ) नामक चिट्ठे का प्रकाशन किया जा रहा है । इस चिट्ठे पर आप विंडोज़ , लिनक्स तथा इंटरनेट पर लेख , नुस्खे , मुफ्त डाउनलोड आदि पाएंगे । इस चिट्ठे यानि कि ankurthoughts ( अंकुर गुप्ता का हिन्दी ब्लाग ) को बंद तो नही किया जाएगा परंतु अब तकनीकी विषयों पर ज्यादातर प्रविष्टियां अंतरजाल डाट इन पर ही प्रकाशित होंगी ।
पाश्चात्यांनी लिहिलेला इतिहास शिकल्याबद्दल टीका करणारे ( ओक ) अकबर थोर / सहिष्णु नव्हता हे सिद्ध करायला विन्सेण्ट स्मिथचाच आधार घेतात .
तेव्हा आम्ही त्यांना सांगितले " अहो , तुम्हाला आम्ही तुमच्या कुंडलीबाबत सल्ला द्यावा की श्री . राणे यांच्या कुंडलीबाबत ? त्यांना जे काही करायचे आहे , ते करायला ते समर्थ आहेत . तुम्ही कशाला ते प्रश्न इथे उपस्थित करता आहात ? तुम्ही तुमची कुंडली घेऊन आमच्याकडे आला आहात , तर तिचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला आवश्यक तेवढी एकाग्रता साधू द्या की " . तर असे होते .
मग मित्र असले तरी तो एक मिडीयॉकर घोळका वाटायला लागतो .
२ . त्याप्रमाणे कोणकोणत्या नाडीकेंद्रांना भेट देणे सोयीचे होईल , याची यादी बनवणे ( तिथले पत्ते , फोन , फी , वगैरे माहितीसह ) . यात श्री . ओकांचे सहकार्य मोलाचे आहे .
जसवन्तसिंह भाजपतले अंतुले आहेत आणि नवाझ शरिफ पाकिस्तानातले अंतुले आहेत
तेव्हासुद्धा गोव्यातल्या दिवाळीची संध्याकाळ माझ्या मनात साठून राहिली होती . शेवटी मनाला जी उजळून टाकते ती खरी दिवाळी , नाही का ?
नंतर . काही ग्रिलवर भाजले काही शॅलो फ्राय केले पॅनमध्ये . ग्रिलवरचे छान कुरकुरीत होतात .
सध्या सगळीकडे श देठयुक्तच लिहिला जातो . तर ल बहुतेक ठिकाणी दंडयुक्तच असतो . आता जुन्या पद्धतीने श आणि ल लिहावा हा आग्रह कितपत व्यवहार्य आहे ? निव्वळ या दोन अक्षरांसाठी वेगळा फॉन्ट बनविणे , डाऊनलोड करणे खूपच वेळखाऊ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे . यात थोडी लवचिकता दाखवायला हवी .
निर्ढावलेल्या राजकारण्यांना पैसा हाच विठोबा त्यामुळे सगळे पाणी पालथ्या घड्यावर असेच होईल जनतेने कायदा हातात घ्यावा अशी परिस्तिथी आहे झोपलेल्या जनतेला जाग करणे फार कठीण दिसते आहे असो शेवटी आहेच विठोबा
' चला ते एक बरं झालं ' मग मी जेवण करुन मस्त थोडी ताणुन ३ वाजता तयार झालो . एक गडी माझी झोप कधी पुर्ण होते याचीच वाट पाहत बसला होता . मी उठुन चहा घेऊन तयार होईपर्यंत त्यांनी बैलगाडी जुंपुन तयार झाले होते . मी आल्या आल्या बैलगाडीचा ताबा घेऊन टाकला खुप दिवस झाले होते बैलगाडी चालवुन . ( बाईक आणि कार ला सुद्दा झक मारते बैलगाडी समोर . . . . . एकदा अनुभव घेऊनच बघा . ) असो . मस्तं बैलगाडी हळुहळु जात असताना आमच्या गड्याने रानातले सगळे सांगायला सुरुवात केली . गुंडीत काय झाले . कुठे काय पेरले , खुरपनं किती झाले , हरभारे कसे आहेत . पुण्यातल्या गमती जमती विचारत होते . ( फरारी , रानुबाई , सोनारपट्टी , गुंडी हे आमच्या शेतांची नावे आहेत , खुप शेती असल्यामुळे नावे ठेवावी लागतात . ) गप्पां सोबतं वाटेतील बोरे घेऊन खाणे चालु होते . आमच्या गड्याने आणलेल्या भाकरीचा आणि ठेच्याचा वास मस्त सुटला होता . तो वास म्हणजे कुठल्याही पंचतारांकीत हाटीलात मिळनार नाही . ४ वाजेपर्यंत मी शेतात पोहचलो . पोहचल्या पोहचल्या बघतो तर शेतात असलेल्या गोठ्यात आमच्या दोन गाई व्यायल्या होत्या . एक गेली होती चरायला अनं एक होती दावणीला .
( तोवर घरातील एक सदस्य - हे लाटणार कसे ? आमच्याकडे पुरणासारखे लाटताना मी पाहिले आहे ' असा महत्त्वाची टिप्पण्णी करेल . त्याला अर्थातच इग्नोर करावे . त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे . मोह टाळावा . ) > > > > अगदी बरोबर .
मुंबई , १८ एप्रिल - पाकमध्ये १२ - १३ वर्षे वयाच्या हिंदु मुलींवर बलात्कार करून त्यांचे बळजबरीने मुसलमान धर्मात धर्मांतर केले जात आहे , अशी माहिती पाकमधील मानवाधिकार आयोगाने सादर केलेल्या
१९७१ साल , वेस्ट इंडिजमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका चालू होती . त्या वेळी भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचा खेळाडू - ज्याने आंतरशालेय , विद्यापीठ , रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते - विंडिजच्यां तोफखान्यासारख्या भासणार्या , अक्षरश : आग ओकणार्या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता . आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता . संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४ . ८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला . त्याच्या या कामगिरीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या भूमीत सामना जिंकला , मालिकाही ( १ - ० ) जिंकली . पुढे जाऊन याच क्रिकेटपटूने क्रिकेटच्या इतिहासात आपले एक वेगळे , उच्चतम स्थान निर्माण केले . त्या खेळाडूचे नाव सुनील मनोहर गावस्कर . लिटिल मास्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील गावस्कर यांचा जन्म १९४९ मध्ये झाला . सुनील गावस्कर यांच्या घरातील वातावरण क्रिकेटमय होते . त्यांचे वडील स्वत : एक क्रिकेटपटू होते . मामा माधव मंत्री हेदेखील एक चांगले कसोटी खेळाडू होते . सुनील यांच्या आईने तर त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले . एकंदरीत घरातील क्रिकेटने भारलेले वातावरण सुनीलमध्ये दडलेल्या खेळाडूला जागवण्यात महत्त्वाचे ठरले .
माहिती बद्दल धन्यवाद . मला माहिती हवी आहे ती वायरलेस बद्दल जास्त : ) बघु आणखी काही मिळते का ते .
युरोपात छोट्या छोट्या नोकर्यांची गरज होती , म्हणून दरवाजे उघडे ठेवले गेले . त्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत गेले . पुढे नोकर्या संपल्या तरीही लोकांचे येणे काही थांबले नाही आणि आलेले लोक काही परत गेले नाही . उलट त्यांच्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढली . म्हणूनच युरोपातील देशांत स्थलांतरीतांची संख्या किमान दहा टक्के तरी आहे . त्यातही मुस्लिमांची जास्तच . त्यातही मोठ्या शहरांत हे प्रमाण ३० टक्के आहे . हे मुस्लिम या देशांत आले ते प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिकेतून . पण ते भारतात जसे मिसळले तसे तिकडे मिसळले गेले नाहीत . ( भारतात स्थानिकांमध्ये झालेल्या धर्मप्रसारामुळे कदाचित स्थानिकांपेक्षा ते वेगळे वाटतही नसतील . ) त्यांच्या न मिसळण्याला ' इस्लाम ' हा शब्द कारणीभूत असावा असा काल्डवेलचा तर्क आहे . इस्लामची शिकवण , राहणीमान इतर धर्मांपेक्षा त्यांना वेगळे रहाण्यास , वागण्यास भाग पाडत असल्याने ते स्थानिकांत मिसळत नाहीत . परिणामी त्यांची स्वतंत्र ओळख तयार होते . अस्मिता निर्माण होते .
४ सप्टेंबर २००१ रोजी शेवटी रिचर्ड क्लार्क यांना मुख्य लोकांना सल्ला देण्याची संधी मिळाली , पण अल कायदाविरोधी कारवायांसाठी एक डॉलरसुद्धा नसल्याचे CIA ने सांगितले व वैमानिकविरहित विमान ( Predator drone ) अफगाणिस्तानमध्ये बिन लादेनच्या अड्ड्यावर पाठवून त्यांना मारावे हा सल्लाही CIA ला रुचला नाहीं व ती बैठक इराक - इराक करत निर्णयाशिवायच संपली .
दिनेशदा , तो मुलगा नाही , मुलगी आहे . तिचं नाव आहे महादेवी आणि हिरोचं नाव आहे ' नासिरोद्दीन ' !
सभोवार पसरलेले पांढरे शुभ्र बर्फ . कुठलाच रंग नसलेले आकाश आणि आसमंतात घुसणारे मत्त वार्याचे झोत . प्रत्यक्ष अनुभवताना काहीतरी अद्भुत आणि अगदी बिन ओळखीचे पाहते आहे असेच वाटत गेले . आभळातून हिमकणांची संततधार लागलेली . आधीच जमिनीवर मढलेल्या शुभ्र गालिच्यावर बर्फाचे पांढरे नाजुक थेंब पाहता पाहता मिटून जात होते . हिरवे गवत , काळी माती , नीळे आकाश , ह्या व्याख्याच ह्या हिमवादळाने उधळून लावल्या आहेत . आता रंग फक्त दोनच , एक जमिनीवर अच्छादिलेल्या सर्वव्यापी बर्फाचा पांढरा आणि दुसरा निष्पर्ण झाडाच्या बुंध्याचा करडा .
गडाचे फोटो फार मस्त आहेत ! हेवा वाटतो रे योग्या तुझा
नवी दिल्ली - फेत वादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतातील अनेक भागात मंगळवार मध्यम तसेच जोरदार पाऊस पडला . या पावसामुळे कडक उन्हात होरपळलेल्या जीवांना काहीसा दिलासा मिळाला . राजस्थानमधील जैसलमेरमध्ये काल दिवसभर झालेल्या जोरदार पावसानंतर आता तेथील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे . पावसामुळे बंद ठेवण्यात आलेला राष्ट्रीय महामार्ग १५ सुरू करण्यात आला असून , लोहमार्ग दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर करण्यात येत आहे . तालछापरमध्ये ३४ हरणे मृत्युमुखी सोमवारची रात्र आणि मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसाने राजस्थानमधील तालछापर अभयारण्यातील ३४ हरणांचा बळी घेतला . काळ्या रंगाच्या हरणांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे . मात्र , मंगळवारी पडलेल्या पावसामुळे हरणांना जीव गमवावा लागला . मंगळवारी उशिरा त्यांचे मृतदेह सापडले .
मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा
राजस्थानी ग्रन्थागार , जोधपुर एक प्रकाशक है जहाँ राजपूत इतिहास की प्राय : सभी पुस्तकें हिन्दी व अंग्रेजी मिल जाती है | पुस्तकों व लेखकों की जानकारी के लिए इस पुस्तक भंडार से " पुस्तक सुची " मंगवाई जा सकती है तत्पश्चात अपनी चाहत व पसंद की कोई भी पुस्तक डाक द्वारा मंगवाई जा सकती है | यहाँ प्रायः सभी राजपूत वंशों के अलावा जाट इतिहास व अन्य विषयों जेसे राजस्थानी लोक गीत , कहावतें , दोहे सोरठे , चित्रकला , कहानियाँ , उप्न्याश , संत साहित्य , राजस्थानी सब्दकोश , निबंध साहित्य , लोक साहित्य के साथ विभिन्न एतिहासिक पुस्तकें उपलब्ध है पता : - राजस्थानी ग्रन्थागार सोजती गेट , जोधपुर - 342001 phone - 9414243804 Email - info @ rgbooks . net
लहानपणी ( आणि खरंतर मोठेपणी सुध्दा ) बिस्किटांचा मोह कधी आवरता येत नाही . मग ही बिस्किटे खाताना आपण असंख्य नवनविन प्रयोग केलेले असतात . ते इथे नमुद करावेत ह्या सदिच्छेने हा धागा काढण्यात आला आहे .
प्रत्येक वाक्याला अनुमोदन . . फार आवडते मला पण स्कार्लेट . . ती जिवंत वाटते मला . completely human ! ! !
इथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की एका गुंतवणूकदाराने दुसऱ्याला ती perpetuity १२५० रूपयांना विकली तरी मूळ कंपनीचा त्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही . म्हणजे कंपनीला मूळ हजार रूपये मिळालेले आहेत त्यावर काहीही परिणाम होणार नाही . कंपनीचा या सगळ्यात संबंध इतकाच की १०० रूपये व्याज त्या Perpetuity च्या नव्या मालकाला द्यावे लागेल . म्हणजे बाजारातील व्याजाचे दर कितीही असले तरी कंपनीला १००० रूपयांवर १०० म्हणजे १० % व्याजच द्यावे लागेल .
पेशावर - वायव्य पाकिस्तानातील मनशेरा भागात अमेरिकेच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी बुधवारी केलेल्या हल्ल्यात किमान सहा जण ठार झाले . त्यात दोन महिलांचा समावेश आहे , तसेच इतर सहा जण जखमी झाले आहेत . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनशेरा भागातील ओगही उपविभागात " वर्ल्ड व्हिजन ' या स्वयंसेवी संस्थेचे कार्यालय आहे . या कार्यालयावर दहशतवाद्यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता स्वयंचलित शस्त्रांतून बेछूट गोळीबार केला आणि बॉम्बही टाकले . त्यात सहा कर्मचारी ठार झाले . आठ ते दहा दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे . हल्ल्याच्या घटनेनंतर संपूर्ण भाग पोलिसांनी ताब्यात घेतला असून , दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत . वायव्य सरहद्द प्रांताचे मुख्यमंत्री आमीर हैदर खान होटी यांनी या हल्ल्याच्या निषेध केला असून , सहा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे . तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येईल आणि सर्व दहशतवादी मारले जाईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्यात येईल , असेही होटी यांनी म्हटले आहे . तब्बल 73 हजार जणांचा बळी घेतलेल्या ऑक्टोबर 2005मधील विनाशकारी भूकंपानंतर " वर्ल्ड व्हिजन ' ने मनशेरा भागात मदतकार्य सुरू केले होते . या भागात हिंसाचाराच्या फारशा घटना घडलेल्या नाहीत . आजच्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळपासच्या जंगलाच्या भागात पळाले असलण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे . " वर्ल्ड व्हिजन ' च्या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी केवळ एकच रक्षक असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे . यापूर्वी 2008 मध्ये मनशेरा शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पाकिस्तानी नागरिक ठार झाले होते .
| | जाब | | मनात भरून राहिलेल्या गोष्टीना आज सांगायचं ठरवल ! काहीही झाल तरी आज देवाशी भांडायचं ठरवल . . . . . ! ! ! ! ! सावलीने माझ्याच माझी साथ सोडायचं ठरवल | ठरवून मग मी त्या देवाला जाब विचारयच ठरवल | तडजोड केली नाही जीवनाशी हे असे दिवस आले | आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच आले | एक हळव हृद्य तू मलाच का दिलस ? त्यात होणाऱ्या हालचालींस फक्त मी शब्दच रूप दिल | आठवतये का कुठेतरी दगड म्हणून पडला होतास | भाउक अंतकरणाने तुला आम्ही देवपण दिल | का बनवलीस वाट ह्या जीवनाची इतक्या कठिण रस्त्याची | जशी एखादी असह्य वेदना पायात रुतलेल्या काट्याची | त्यात भर घातलीस कचकड्यांचा नात्यांची | जशी एखादी नाजूक गाठ रेशमाचा धाग्याची | कविकुमार
अवांतर : वंश , रंग ह्यांचा बुद्धीमत्तेशी थेट संबध ह्यावर संशोधन करणारी शाखा आहे . त्यातुन येणारे निष्कर्ष हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे असू शकतात असा अंदाज असल्याने ही शाखा वादग्रस्त आहे आणि त्यात फारसे संशोधन होत नाही .
आता धर्माबद्दल . माझ्या वाचनात असे आले होते की स्वतः चंद्रगुप्त सरतेशेवटी जैन झाला होता . ( ही जैन कथा आहे . ) मुळात बुद्धाच्या काळी संसारी माणसाने हा मार्ग चोखाळायचा काही मार्ग होता का ? का बुद्धाचा संघ हा केवळ सर्वसंगपरित्याग केलेल्या लोकांसाठीच होता . ( माझ्या मते तसा होता . ) जो संघातील भिख्खुंना मानतो आदरसत्कार करतो तो बौद्ध / जो कधीतरी संघात जाऊन भिख्खु व्हायची आस धरतो तो बौद्ध . अशी व्याख्या ( कदाचित योग्य असेल ) केली तर प्रजा बौद्ध होती अथवा नव्हती असा अर्थ होईल . पण ही संज्ञा तयार व्हायला वेळ लागेल असे मला वाटते . या करिता प्रजेला आपले रितीरिवाज टाकावे लागतात . एक उदाहरण म्हणून पौर्तुगिजांनी गोव्यातील धर्मपरिवर्तनाचे देता येईल . ख्रिश्चन धर्म स्वीकारलेली प्रजा कित्येक हिंदू रिवाज पाळायची ( अ . का . प्रियोळकरांच्या पुस्तकात हे मी वाचले आहे . ) . हे बंद होण्यासाठी अगदी साध्या साध्या रिती गुन्हे म्हणून पोर्तुगिजांनी नोंदवले होते . ( त्यांची मोठी यादी पुस्तकात आहे . ) हे एवढ्या काळजीपूर्वक केले नाही तर दोन धर्मात फरक करणे कठीण जाते . आजही जैन धर्मातील लोक कित्येक हिंदू देवतांची पूजा करताना दिसतात . बौद्धांची गोष्ट अजून वेगळी नाही . थायलंड मध्ये गणपती दैवत दिसणे नवीन नाही . भारतात तर बुद्धाला हिंदू केले गेले . ( त्यांची धर्मस्थळे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत् . ) ज्या एकसंघ रितीने मुख्यतः कॅथॉलिक धर्म आहे ( सर्व नेमणुका , संपत्ती एकत्रित पणे केली जाते . ) त्या एकसंध रितीने भारतातील धर्म अस्तित्वात नव्हते ( जाती संस्था मात्र एकसंघ असाव्यात . ) . कदाचित आताही नाहीत . अशा वेळी धार्मिक संघर्षाच्या चश्म्यातून या इतिहासाला पाहता येईल का ?
बाळासाहेब , तुम्ही आता विनोद करणे बंद केले पाहिजे . खरच तुम्हाला मराठी माणसाचा एवढा कळवला असेल तर राजला परत बोलवा आणि उद्धवाला घरी बसवा .
यमकाच्या उर्फ काफियाच्या शेवटच्या न बदलणाऱ्या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणाऱ्या एका विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो , त्यालाच स्वरचिन्ह किंवा " अलामत " समजावे . उदाहरणार्थ - हा ठोकरून गेला , तो वापरून गेला जो भेटला मला तो वांधा करून गेला वरील शेरात " ठोकरून , वापरून , करून " अशी यमके उर्फ काफिये ( कवाफी ) आलेले आहेत . ( एकाच ओळीत दोन यमके चालू शकतात . ) जर आपण यमकांचे बारकाईने निरीक्षण केले , तर आपणास असे आढळून येईल की " ठोकरून , वापरून , करून " या तिन्ही यमकात " रून " ही शेवटची दोन अक्षरे बदलत नाहीत . मात्र त्यांच्याआधी येणाऱ्या - " ठोकरून " मधील " क " या अक्षरात ' वापरून ' या यमकामधील " प " या अक्षरात आणि पुन्हा " करून " या यमकातील ' क ' या अक्षरात - हटकून " अ " हा स्वर आलेला आहे .
जातीच्या विशिष्ट प्रवृत्तींसाठी उपयोगात आणल्या जाणार्या भाषेच्या रूपाला आपण त्या जातीची ' लोकबोली ' म्हणतो . यातल्या काही प्रवृत्ती समान पातळीवर असतात ; त्यामुळे ते शब्द तेवढे दुर्बोध वाटत नाहीत . परंतु काही गोष्टी त्या विशिष्ट जातीपुरत्याच सीमित असतात , म्हणून त्यांचे वाचक शब्द दुर्बोध वाटतात . उदा० पूर्वीच्या काळी महार जातीचा प्रमुख आहार ' गायीचे मांस ' हा होता . पिढ्यानपिढ्या हा समाज गाय किंवा बैलाचे मांस खात आला आहे . जिवंत प्राण्याच्या मांसाला ' हलाल मांस ' म्हणतात ; तर मेलेल्या प्राण्याच्या मांसाला ' पड ' असे म्हणतात . धुळे जिल्ह्यातील महार जातीच्या बोलीत गाय किंवा बैलाच्या मांसासाठी ' शाक ' हा वैशिष्टयपूर्ण शब्द आढळतो . ' शाक ' म्हणजे गुराचे मांसच ; दुसरी भाजी नव्हे . ' शाक ' संदर्भात विपुल शब्दसंपदा या बोलीत आढळते . त्या शब्दांचे अर्थ महारेतर जातींना कळत नाहीत , एवढे वेगळेपण त्यात आढळते . जसे - चान्या , खांडर्या , खूर , डल्ल्या , चिच्चू , मुंडं , पिंडं , पार , डील , फफसे , कलेजा , चिलमट , चिचडा , नया , रगती , मांदं , इत्यादी आहारविषयक शब्दसंपत्ती आढळते .
निर्गुण , निराकाराची पूजा करणारेही शेवटी गुण आणि आकारांवर येऊन ठेपतात तर मग मी खुर्चीला निर्गुण , निराकार म्हटले तर काय फरक पडतो . तसेही चित्रातल्या खुर्चीचे गुण आणि आकार मला नेमका सांगता येत नाही . म्हणून निर्गुण , निराकार म्हटले आहे .
टीव्हीवर दाखवत होते - रस्त्यात खुर्ची टेबल ठेऊन वकील मंडळी निवांत बसून काव्य शास्त्र विनोदांत निमग्न होती . रस्त्यावर एकही पोलीस दिसत नव्हता . प्रांतांना ह्या रस्ता रोको वगैरे प्रकरणांची मनस्वी चीड होती . मुंबईच्या एका रस्ता रोकोमध्ये अशोक कामटेंनी कुणाचीही पर्वा न करता मेधा पाटकरांना अटक केल्यानंतर मेधाबाईंविषयी आदर असूनही प्रांतांसाठी कामटेसाहेब हिरो झाले होते . आता मात्र या दादागिरीपुढे प्रांत हतबल होते . पोलीस अजून कसला चान्स घ्यायला तयार नव्हते .
पक्या येड * वाच ! कधीही रात्री एक - दिडला फोन करणार . हॅलो वगैरे भानगडी नाहीतच , डायरेक्ट हेच पेटंट वाक्य . " काय कर्तोयस ? " " अबे * * * , रात्री या वेळी काय भजी तळणार ? " " हा हा हा . . चल लोहगडावर चाल्लोय " " हम्म . . आलोच . . " " मग ; मला माहित्येय रे आख्खी दुनियामे यही एक लंगूर हा कहेगा . . ये ये . . . " " . . . . " रात्री कधीही फोन करूदे त्याने , ट्रेकिंग तीही त्याच्यासोबत तेही रात्रीअपरात्री . . माझ्याही प्रचंड आवडीचं ! मस्तपैकी बाईक काढायची , सुसाट पळवत दोन - अडीच तासात मळवळीत . गावातले बरेच ओळखीचे , कुणाच्याही अंगणात उभी करायची अन् गड चढायला सुरूवात . कधीकधी मागे सूर्य चढायची चाहूल सोबत आम्हीही . कधी - कधी बाय ट्रेन लोणावळा मग लोहगड , विसापूर किंवा राजमाची . कधी हुक्की आलीच कि कामशेतवरून तुंगा , तिकोना . सगळा प्रवास रात्री . त्याला सापांची भीती वाटायची , मग हटकून मला म्हणायचा , " ए कोकण्या हो पुढं , तुम्ही साले पैदा झालात की आधी साप मारायला शिकता मग * * धुवायला ! " एखादी बॅग सोबत त्यातही पाण्याची बाटली घेतली नाय घेतली . कधीमधी बिस्किटं . पण सिगारेटची चार - पाच पाकिटं आणी माचिसी असायच्याच . कितीही थंडी वाजूदे , पण शेकोटी नाय करायची . सिगारेटी ओढ हव्या तर नाहीतर गड चढ - उतर दहावेळा , पण शेकोटी नाही . एकदा वलवण डॅमच्या डोंगरावर मित्रांसोबत तो गेलेला तेव्हा चूकून त्याने थोडे गवत जाळलेले . विझवु विझवु म्हणता आग वाढली न हाताबाहेर गेल्याने पळ काढावा लागला . " त्या आगीत काय काय जळालं असेल रे ? " खरंच असले प्रश्न फक्त त्यानेच विचारावेत . त्याचे फण्डेच जबरी असायचे एकेक . त्याचं पहिलं वेड म्हणजे पुस्तकं . मग नाटकं . " साल्या तुम्हाला काय माहिती रे श्याम मनोहर , एलकुंचवार किंवा सदानंद देशमुख काय लिहतात ते . अलका कुबल छाप कथा - कादंबर्यांचे फॅन तुम्ही , सोडा रे " " लेका पुस्तकं विकतच घ्यावीत माणसानं , लायब्ररी वगैरे पेशन्स असणार्यांचे धंदे " किंवा " अबे , नाटकं बघायला नाही आवडत पण वाचायला आवडतात ? अजबच ! आणि गेलाबाजार चार - दोन नाटकं नाही रुचली म्हणून पाह्याचीच नाहीत या शपथा का म्हणून . अरे लेका , ती वाचायला आवडतात म्हणजे त्यातलं प्रत्येक पात्र तू हवं तसं तुझ्या कुवतीनुसार रंगवतोस , खरं ना ? मग एक सांग जेव्हा एखादा नट वा नटी तेच पात्र तुझ्या कल्पनेच्या दसपटीनं उत्तम रंगवतं अन् त्यावेळी आपसूकच बोटं तोंडात घातली जातात ही महानच गोष्ट नाही का ? शिंच्याओ , कोरं होऊन बघा कि दुनिया दरवेळी , बघ कशी आयटम दिसल ती ! " अशीच काहीशी वेगळी मतं पोरींच्या बाबतीत . " साला बाई म्हणजे पिडा , टाळता आली तरी अन् नाही टळली तरी " त्याची पहिली अन् शेवटची गर्लफ्रेंड म्हणजे शमी . कसे राहिले दोन वर्षे एकत्र देवाला ठाऊक ? हा म्हटला " खूप झालं , आता इतकं मर मर मरून घर घेतलं , वर्षभरात पजेशन मिळेल , आता लग्न करुयात " हिची टाळाटाळ , घरी सांगते , जात , प्रांत , वगैरे वगैरे . जसा तू तसे ते . त्यांना दुखवून तुझ्याकडे कसं येऊ ?
मिसळपावच्या तांत्रिक समितीची शुद्ध ( ! ) मराठीच्या रक्षणासाठी स्वतःला कटिबद्ध करवुन घेत प्रगल्भतेकडे जोमाने वाटचाल चालु असलेली पाहून डॉळे प्वाणावले .
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरुनी येती अवनी वरती ग्रहगोलचि की एकमते
नवी दिल्ली - " 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही रामजन्मभूमी आंदोलन अधिक उग्र होते आणि त्याचे नेतृत्व शिवसेनेने केले याचा अभिमान वाटतो ' , असे प्रतिपादन शिवसेनेचे गटनेते अनंत गिते यांनी मंगळवारी लोकसभेत व्यक्त केला . साऱ्या देशात बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हते , तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे येऊन शिवसैनिकांनी हे काम केले असेल , तर त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली होती , याची आठवण करून देत या आंदोलनाचे श्रेय केवळ भाजपला जाऊ नये , याची खबरदारीही शिवसेनेने घेतली . लिबरहान आयोगावरील चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना ती तापण्यास गिते यांच्या भाषणापासूनच सुरवात झाली . " लिबरहान आयोगाच्या अहवालामध्ये बाबरी मशीद पाडली , तेव्हा बाळासाहेब ठाकरे अयोध्येत होते ' , असे म्हटल्यावर आक्षेप घेऊन लिबरहान यांनी तरी हा अहवाल वाचला आहे का , अशी पृच्छा केली . शिवसेनेला चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दृष्टीने केलेल्या या भाषणाने सभागृहातील वातावरण बिघडू लागल्याने लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी गिते यांना संवेदनशील विषयावर बोलताना शब्द जपून वापरण्याची सक्त ताकीदच दिली . " बाबरी मशीद पाडणे हे काही चुकीचे पाऊल नव्हते . वादग्रस्त वास्तू पडल्याचा शोक देशाने 17 वर्षे करण्याची काय आवश्यकता आहे ' , असा सवाल करून गिते यांनी आश्चर्य व्यक्त केले . त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात कमालीचा गोंधळ झाला . बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांमुळे असुरक्षित वाटणे धोकादायक असल्याचे वक्तव्य करून ते म्हणाले , " भारतातील संसदेत आहात म्हणून अल्पसंख्याकांना अशा प्रकारे वागता येते . मात्र , पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना अशा प्रकारची मोकळीक नाही . ' यावर जम्मू - काश्मीरमधील खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला . त्यावर काश्मीरमधून साडेतीन लाख हिंदूंना स्थलांतर का करावे लागले , असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला . गिते हिंदीतून भाषण करायला लागल्यावर " हिंदीतून बोलाल तर महाराष्ट्रात राज ठाकरे तुम्हाला जाब विचारतील , मुंबईत मारलेले बिहारी हिंदू नव्हते का ' , अशा प्रकारची शेरेबाजी सत्ताधाऱ्यांनी केली . गिते जाणीवपूर्वक वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत आहेत , असे लक्षात आल्यावर गृहमंत्री पी . चिदंबरम हेदेखील अस्वस्थ झाले होते
या ऑपरेटिंग सिस्टिम साठी मायक्रोसॉफ्टला टचस्क्रीन व टेबलेट पीसीसाठी लागणारे नवीन बदल करावे लागले आहे .
सध्या बा्जारात जी दारू उपलब्ध आहे ती प्रामुख्याने उसाच्या मळीपासून बनविली जाते . म्हणजे उसाची मळी कामाला येते , आणि खर्चही कमी येतो . पण सरकार गप्प बसेल तर ना . मोठ्या मोठ्या धनदांडग्यांचे , राजकारण्याचे भले कोण करणार , ते बिचारे किती हालात दिवस काढतात . म्हणून सरकारने आता धान्यापासून दारू बनविणार्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे .
हुश्य केल मनात चला गुंता न होता हा प्रश्न सुटला . . . . पण जाता जाता चारु स्वतःला सोडब्वुन मला त्या विचार्रांच्या भोवर्यात उडकवउन गेला होता . . . प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते विचार तितक्याच फोर्सने परत परत माझ्यावर आदळत होते
त्यांचे खाद्य सहज जमिनीवर उपलब्ध असल्याने आणि नैसर्गिक शत्रूच नसल्याने , न्यू झीलंडमधले बरेच पक्षी आता उडू शकत नाहीत , काहि पिढ्यानंतर त्यांना पंखही असणार नाहीत .
भो भो भव्यलोकाः ! इह हि भरतैरावतविदेहसम्भवानां समस्ततीर्थकृतां जन्मन्यासन - प्रकम्पानन्तरमवधिना विज्ञाय , सौधर्माधिपतिः सुघोषाघण्टाचालनानन्तरं सकल - सुरासुरेन्द्रैः सह समागत्य सविनयमर्हद् भट्टारकं गृहीत्वा , गत्वा कनकाद्रिश्रृङ्गे , विहितजन्माभिषेकः शान्तिमुद् - घोषयति यथा ततोऽहं कृतानुकारमिति कृत्वा महाजनो येन गतः स पन्थाः इति भव्यजनैः सह समेत्य , स्नात्रपीठे स्नात्रं विधाय , शान्तिमुद् - घोषयामि , तत्पूजायात्रास्नात्रादिमहोत्सवानन्तरमिति कृत्वा कर्णं दत्वा निशम्यतां निशम्यतां स्वाहा ।
गाडी डेहराडून स्टेशनावर थांबली . मी एसी फर्स्ट क्लास मधून पाय उतार झालो . मला घ्यायला सैन्यातला एक सुभेदार आला होता . मला बघितल्या बरोबर सावधान होऊन कडक सॅल्यूट ठोकून त्याने राम राम साब असे मला संबोधले . राम राम , रामचरणसाब , कैसे हो । त्याच्या गणवेशावर लावलेल्या नावाची पाटी वाचत मी म्हणालो . ठिक हैं साब । असे म्हणत सुभेदार रामचरणसाब माझ्या बरोबर स्टेशनाबाहेर पडला . माझे सामान तोपर्यंत मला घ्यायला आलेल्या गाडीत ठेवले गेले होते . मी काळ्या अंब्यासॅडर मध्ये बसून , गाडीच्या सिटवर माझ्यासाठी ठेवलेली फाइल चाळायला घेतली . त्या फाइलच अनुसार पुढचे काही दिवस इंडियन मिलिटरी एकॅडमी म्हणजे आयएमए मधल्या ऑफिसर मेस मधली शिवालीक नावाची रूम माझ्यासाठी राखीव ठेवली होती . फाइल मध्ये माझा तेथला कार्यक्रम दिला होता तो न्याहाळत असतानाच माझ्या गाडीने आयएमएच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश घेतला . प्रवेश घेतल्या घेतल्या समोर भव्य चेटवोड बिल्डिंगचे विहंगम दृश्य बघायला मिळाले . लाल छोट्या छोट्या विटांनी बांधलेली ती पूर्विची भली मोठी इमारत , गेरुच्या लाल रंगांच्या भिंती , मध्ये मध्ये गोल पांढ - या खांबांचा उठावदार आधार , मोठ्या मोठ्या शिसवीच्या लाकडी खिडक्या , मजल्याची उंची आजच्या दोन मजल्यांएवढी भरेल अशी व छत म्हणून नवीनंच शाकारणी केलेली काळपट रंगाची डौलदार कौलांनी सजलेली ती इंग्रजकाळीन सरंजामी ब्रिटिश थाटाची इमारत १९३० साली रसेल साहेबांच्या देखरेखीखाली बांधली गेली होती . ही इमारत भारतीय सैन्य प्रबोधीकेचे गर्भगृह आहे . ह्या इमारतीचे नाव फील्ड मार्शल सर फिलिप चेटवोड ह्या आयएमएच्या संस्थापकांचे स्मरण राहावे म्हणून ठेवले गेले आहे . चेटवोड साहेबांनी त्या वेळची इंडियन मिलिटरी एकॅडमी वाढवली . १९३० साला पासून ह्या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या उंच मनो - यावरचे मोठे घड्याळ पासिंग आऊट परेड बघत आले आहे . ह्याच चेटवोड हॉलच्या पुढच्या भल्या थोरल्या ड्रिलस्क्वेअरवरून फील्डमार्शल मानेकशॉ ह्यांचा पाहिला कोर्स पास आऊट झाला होता . ह्या हॉलच्या मुख्य द्वारावर फील्ड मार्शल सर फिलीप चेटवोड ह्यांचे वाक्य कोरले आहे जे प्रत्येक पासआऊट होणा - या जंटलमन कॅडेटच्या छातीवर कोरले जावे अशी आशा आयएमएचा प्रत्येक कमांडंट करत असतो . ते हे आयएमएचे व भारतीय सेनेचे ब्रीद वाक्य
वजन कमी करायचे असेल तर आणखीनच गंमत ! त्या कॅडेटला पाच सहा ब्लँकेटमध्ये गुंडाळायचे आणि उशांनी त्याची चांगली तास दोन तास धुलाई करायची . चांगला घाम गळून किलोभर वजन कमी होते . ज्युनियर कॅडेट्सना तर हे करायला खूप मजा येते . सगळी खुन्नस काढतात .
" . . गणित , विज्ञान , वैद्यक , व्याकरण या क्षेत्रात भ्रमसेन असले तरी त्यांची संख्या तशी अल्पच . धर्म आणि अध्यात्म ही भ्रमसेनांसाठी सुपीक क्षेत्रे . कारण या विषयांत मोक्ष , स्वर्ग , नरक , परलोक , परब्रह्म , परमात्मा , जीवात्मा , पुनर्जन्म , तसेच अतीन्द्रिय अनुभव , भावातीत ध्यान , समाधी , साक्षात्कार , दृष्टान्त , अशा अनेक भ्रामक संकल्पना आहेत . त्यामुळे इथे भ्रमसेन असणे स्वाभाविक आहे . पण या क्षेत्रांत ठकसेनांची संख्या सर्वाधिक आहे . बाबा , बुवा , बापू , महाराज हे सर्व या ठकसेन वर्गातील आहेत . त्यांचा आध्यात्मिक गोष्टींवर मुळीच विश्वास नसतो . ते लबाड असून श्रद्धाळूंना फसवणे हाच त्यांचा धंदा असतो या क्षेत्रांतील भ्रमसेनांचा असा समज असतो की आपल्याला विशेष ईश्वरीकृपाप्रसाद लाभला आहे . साक्षात्कार झाला आहे . आत्मज्ञान झाले आहे . ते इतरांना देणे हे आपले जीवितकार्य आहे . म्हणून ते प्रवचने देतात , पुस्तके लिहितात . काही श्रद्धाळू अनुयायी मिळतात . पण अपेक्षित परिणाम साधत नाही . विद्वन्मान्यता मिळत नाही . मग " कंपूशाही , प्रस्थापितांची गटबाजी " असा त्रागा करतात . पण भ्रमाचा भोपळा काही फुटत नाही . . . . "
Download XML • Download text