EN | ES |

Text view

mar-16


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

सिनेमाची सुरुवात पाण्याची पातळी आणि जमीनीतील कमी पाण्याची पिके या विषयावरुन पी . एच् . डी करणार्‍या मिता सावरकर पासुन सुरु होते . . असे वाटत होते तीच या चित्रपटाची नायिका आहे . . पण तसे नाहिच . . या चित्रपटात नायक - नायिका नाहित . . . चित्रपटाचा खरा नायक आहे " गाव " . . पांगिरा गाव . निसर्गाच्या देण्याने समृद्ध असा गाव . . पण भुजल पातळी कमी होत आहे . . सरपंच . . राजकारणी शेतकर्यांची लुट करत आहे . . संपुर्ण जमीनीच्या जमीनी पोटात घालण्याचे प्रयत्न आहेत . सामन्य लोकांचे सामन्य जगणे आणि त्यांची भोळी आशा . . एकमेकातील परिस्थीतीच्या तडाख्यामुळे असणारे वैर हेच खरे ह्या चित्रपटाची मध्यवर्ती भुमीका असलेले गाव . . " अहो म्हणजे केतकरसाहेब , माझ्या मामाला , मावशीला तुम्ही शिकवलेलं असणार . म्हणजे सर तुम्ही आमचे . अहो , मग मला अहोजाहो काय म्हणताय ? अरे म्हणा ! " मी म्हणालो . कसं कुणास ठाऊक , केतकरांना ते पटलेलं दिसलं . मग पहिल्या भेटीतच त्यांनी मला अरे म्हणायचं आणि मी त्यांना सर , हे ठरून गेलं . बारा वगैरे काही वाजणार नाहित . आमच्या सारख्यान्च्या माहितीमध्ये मात्र भरपुर भर पडनार आहे . मी काही तुमच्या इतका शिकलो नाही पण तुमच्या सारख्या मित्रान्च्या सन्गतित राहुन काही शिकायचा प्रयत्न करतो आहे . माझ्या एका मित्राने मला " आकाशासी जडले नाते " हे पुस्तक वाचायला दिले . ( पनवेल ते पाकिस्तान असा सायकलवरुन प्रवास करणारा धनन्जय मदन , निसर्गमित्र पनवेल या सन्स्थेचा सन्स्थापक सदस्य . ) तेव्हा पासुन अवकाशासम्बधी जे मिळेल ते वाचतो . बरिच पुस्तके विकतही घेतो . धन्यवाद . समर्थाचिया सेवका वक्र पाहे ! असा सर्व भूमंडळी कोण आहे ! जयाची लीळा वर्णिती लोक तीन्ही ! नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ! ! आपल्या देशात लोकशाही असल्याने सरकारला निवडून यावे लागते . भाववाढ आटोक्यात राहिल्यास सरकारी पक्षाला मते कमी मिळून निवडून येण्याची शक्यता आहे . पण सरकारने मतांचे राजकारण सोडून देऊन जे अंतिम हिताचे आहे असे मी वर दाखवले आहे त्या मार्गावर चालण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी . ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जन लोकपाल विधेयकासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केलीय . तब्बल ४२ वर्षे झाली , कित्येक सरकारे आली अन् गेली , पण मुंबई - मणिरत्नम यांचा ' रावण ' चित्रपट दिवसेंदिवस नवनवीन वादाच्या भोवऱ्यात सापडत चालला आहे . अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे एडिटिंग चांगले झाले नसल्याचा आरोप एकीकडे केला असतानाच आता अभिषेक बच्चनचेही बिंग बाहेर पडले आहे . या चित्रपटातील खतरनाक दृश्‍ये आपणच दिली असल्याचे अभिषेकने म्हटले असले तरी ते सपशेल खोटे आहे . बंगळूरच्या डायव्हिंग चॅम्पियन एस . एम . बलरामने ही सर्व दृश्‍ये दिल्याचे उघड झाले आहे . खरे तर " रावण ' या चित्रपटात अभिषेक आणि ऐश्‍वर्या ही जोडी असल्यामुळे हा चित्रपट चांगला व्यवसाय करील असे वाटले होते ; परंतु पहिल्या तीन दिवसांत हा चित्रपट तिकीट बारीवर सपशेल कोसळला आहे . त्यातच अभिषेकने आपल्या बऱ्याचशा मुलाखतींत यातील " स्टंट सिन्स ' आपणच दिल्याचा दावा केला आहे . स्टंट करताना आपल्या मनात थोडीशी धाकधूक होती ; परंतु नंतर सर्व काही जमून आले . या चित्रपटात 80 फुटांवरून उडी मारण्याचे एक दृश्‍य आहे . तेदेखील आपणच दिल्याचा दावा अभिषेकने केला आहे . मात्र या सर्व गोष्टी खोट्या ठरल्या आहेत . ते सर्व स्टंट सिन्स अभिषेकने केलेले नसून बंगळूरच्या बलराम या चॅम्पियनने केले आहेत . बलरामच्या म्हणण्यानुसार आपण हे सिन्स एक रेकॉर्ड करावे म्हणून केले होते ; परंतु आता याचे सर्व श्रेय अभिषेक घेतोय , याचे आपणास दुःख वाटत आहे . खरे तर मणिरत्नम आणि अभिषेक यांचा आपण आदर करतो . त्यांना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नाही ; परंतु आपले नाव कोठेच नसल्याचे आणि त्यातच या सर्व स्टंट सिन्सचे श्रेय अभिषेक घेत असल्याची खंत वाटत आहे . विकास - जी , वाचकांचा पत्रव्यवहार मी बातम्यांपे़क्षा जास्त चवीने वाचतो कारण त्यात सुशिक्षित पाकिस्तान्यांचे मतप्रवाह विचारांचा कल वाचायला मिळतात . ते वाचल्यावर मला असे वाटले कीं सध्यापुरती का होईना , पण उपरती झाल्यासारखे मला जाणवत आहे . माझ्या ' बिनलादेन ' वाल्या लेखाखालचे दुवे वाचल्यास ते आपल्याही लक्षात येईल . खास करून सिरिल अल्मेडा यांचा The Emperor ' s Clothes जरूर वाचा ! ( सगळेच वाचनीय आहेत . ) @ प्रताप पेडणेकर असली केली - फळे तुम्हीच खात जा . लोकांना शहाणपणा शिकवायला तुमचे की जाते . तुम्ही घरी ethylene , acteylene वगेरे बिनधास वापरात जा एकहि वेळा तुजला भरूनि डोळे पाहिलें , परि जिव्हारी घाव बसुनी हृदयी जखमी जाहले ! मी फिरस्ता चुकुनि कोठे दारि तुझ्या पातलो ; सहज तुजला निसटतांना पाहिलें ना पाहिलें नेसली होतीस तेव्हां शुभ्र पातळ रेश्मी , त्यांतुनी आरक्त कांती और कांहींशी खुले ! रर्विकरीं सोनेरि उड्ती केस पिंगट मोकळे ; तपकिरी तेजांत डोळे खोल अर्थ भारिले ! पायिं त्या नाजूस गोर्‍या रूळ्त होते पैंजण , रक्त तापे , अंग कांपे , हृदय पेटूं लागलें ! कळता तुं प्रीतिचा खंजीर हृदयी मारिला , ध्यानिंही नाहीं तुझ्या कीं काय माझें जाहलें ! स्मृति जशीच्या तशि असे ही - काळ कितिही लोटला ; हसत तुं असशील , परि या अश्रु भालीं रेखिले ! त्या दिवशीच संध्याकाळी परत ताप चढायला लागला अन रात्री आठ वाजेपर्यंत परत शंभरवर गेला . दहा वाजता १०१ ताप होता अन अकरा वाजता थर्मामिटर १०१ . दाखवत होता . गोटी तापाने फणफणुन पडलाय म्हणुन बायको , मी हवालदिल . कुठेतरी डुक्करतापाची भितीपण होतीच . शेवटी सगळी रात्र त्याच्या कपाळावर कोलनवॉटरच्या पट्ट्या ठेवत अन त्याला कोल्ड बाथ देत काढली . तरी ताप काही कमी होईना . मग पहाटे निर्णय घेतला सकाळीच त्याला त्याच्या जन्मापासुन तपासणार्‍या बालरोगतज्ञांकडे न्यायचे . मात्र या मुद्यावर केंद्र आणि झारखंडच्‍या शिबू सोरेन सरकारमध्‍ये मतभेद आहेत . केंद्राने झारखंडमध्‍ये नक्षलवाद्यांविरोधात सुरूच ठेवण्‍याचा पवित्रा घेतला आहेत . तर झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी त्‍यास नकार दिला आहे . म्हणजे हे सर्वेक्षण भारतातील लोकांच्या वागणुकीचे मोजमाप आहे हा विचार मनातून काढून टाकावा . येथे उपभोक्ते ( तिरपा ठसा अहवालातला ) अभ्यासले जात आहेत . ( प्रत्येक देशात किती लोकांचे सर्वेक्षण केले हे लिहिले नसले तरी साध्या आकडेशास्त्रीय गणिताने प्रत्येक देशात १०० - १२० असा आकडा निघतो . हा काही फार वाईट आकडा नाही . पण फार मोठाही आकडा नाही . ) पण एक क्षण थांबूया . स्वतःचे पैसे नसलेले बालक सोडले तर सर्वच जण गरीब - श्रीमंत , शहरी / दूरस्थ , सगळेच उपभोक्ते आहेत . मग गरीब सोडले , दूरस्थ सोडले तर उपभोक्तेपणाचे प्रतिनिधित्व कसे झाले ? ठीक आहे , गरिबात गरीब आणि दूरस्थात दूरस्थ लोक सोडूया . म्हणजे बहुतेक लोकांचे प्रतिनिधित्व झाले का ? नव्हे - केवळ इंटर्नेट वापरणार्‍यांचे प्रतिनिधित्व झाले . भारतात इंतर्नेट वापरणारे किती आहेत . इन्फोप्लीज म्हणते की २००७ साली करोड इंटर्नेट वापरणारे होते . ( भारताची लोकसंख्या १०० करोडपेक्षा अधिक आहे . ) या करोडमध्ये फक्त " गरिबातले गरीब आणि दूरस्थ उपभोक्ते " इतकेच सुटतात असे समजणे केवळ धाडस आहे . ( नाहीतर भारताची ९५ % लोकसंख्या " गरिबात गरीब किंवा दूरस्थ " मानावी लागेल ! ) हेच ब्राझिलबाबत . अर्थातच असा मार्ग योग्य नाही हे उघडच आहे . * * सामुहिक / कौटुंबिक दर्शनास सवलतीचे दर ! अधिक माहितीसाठी कृपया ५६८९९६३२३७८ येथे दूरध्वनी करा संपदा अनुमोदन . पराग आत्तापर्यंत बघितलेल्यापैकी सर्बिया - घाना सगळ्यांत आवडली . दोन्ही टीम्स चांगल्या खेळत होत्या . शुक्रवारच्या सोडल्यास बाकी सगळ्या पाहिल्या . मुंबई : मुंबईमध्ये निघालेल्या मोर्चात तब्बल दहा हजार लोकांनी आपला सहभाग नोंदवला . या मोर्चामध्ये अनेक विद्यार्थी , व्यावसायिक , भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते , शिक्षक , सरकारी कर्मचारी , वकील , डॉक्टर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोदंवला . - ४२ २४०३ , पशुसंवर्धन १०१ पशुवैद्यकिय सेवा पशुआरोग्य ( ६० ) ( ०५ ) पशुवैद्यकिय दवाखान्यांची स्थापना करणे ( जिल्हा ) ( संकेतांक २४०३ ८९४ ) परंतु तोपर्यंत ( विश्वासरावांनी किंवा इतर संघवाद्यांनी लिहिलेल्या किंवा चर्चने लिहिलेल्या किंवा इतर कोणीही लिहिलेल्या ) सेकंडहँड माहितीवर , माझ्या वैयक्तिक माहितीशी , अनुभवांशी आणि विचारपद्धतीशी पडताळून पाहिल्याशिवाय , जसाच्या तसा शंभर टक्के विश्वास टाकण्याची निदान माझी तरी इच्छा नाही . ( आपली किंवा इतर कोणाची असल्यास तो माझा प्रश्न नाही . मला जे वाटते ते मी मांडले , आणि मांडणार . ) ' The Firm ' सारख्या बांधीव कथानकाचा अनुवाद करताना दोन्ही भाषांची शैली आणि बाज सांभाळणे अतिशय महत्त्वाचे असते . नाहीतर मूळ कलाकृती कितीही उत्कृष्ट असली तरी अनुवाद नीरस , कंटाळवाणा होऊ शकतो . काही मोजके अपवाद वगळल्यास हा तोल या पुस्तकात योग्य रीतीने सांभाळला गेला आहे . एकूणात हे पुस्तक ग्रिशॅमच्या अगणित चाहत्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देते आणि ज्यांनी ग्रिशॅम आधी वाचलेला नाही अश्यांना त्याच्या चाहतेवर्गात तात्काळ सामिल करून घेते . पुन्हा एक शंका ; उपनिषदे वाचून् , त्यातील अध्यात्माची परिभाषा , त्यांतील संकल्पना यांचे बरेचसे शब्दज्ञान असे सर्व मिळवून् पुन्हा असे कुठले शब्दबंबाळ ज्ञान मिळवायचे राहून् गेले , की पुन्हा एकदा ' श्रवणसुख ' अनुभवायची गरज पडली . १२०रु पगारातून मी घरी साधारण ४०रु पाठवित असे . खानावळ आणि पासाचा खर्च सोडला तर माझा खर्च फारसा नसेच . पण मधल्या बेकारीच्या काळात मी अण्णाचे ८००रु . देणे होते . तो मात्र म्हणे , " तुला अजून चांगली नोकरी लागली की मग माझे पैसे दे , घाई नाही . " मग मी दुसर्‍याच महिन्यात मोहन बिल्डींगमध्ये जी . सी . डी . म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शिअल डिप्लोमा ( इन कॉमर्स ) साठी क्लास लावला . त्याची फी दरमहा १५रु आता ह्या पगारातून देणे शक्य होते . संध्याकाळी ते अशी त्याची वेळ होती . मिलमध्ये सांगून मी सकाळी ते ची ड्यूटी घेतली . एकीकडे बर्व्यांकडे टाइपिंग शॉर्टहँड चालू होतेच . बर्वे मला वेळ ऍडजेस्ट करून देत असत . शॉर्टहँडची १०० शब्दांची आणि टाइपिंगची हायर प्रोफिशन्सीची परीक्षा मी एकीकडे पास झालो . बर्व्यांनी मग मला त्यांच्या क्लासमध्ये १५रु . पगारावर इनस्ट्र्क्टर म्हणून काम पाहण्यास सांगितले . नागपूर - & nbsp उपग्रह , सेन्सर , रडार अथवा अन्य तत्सम माध्यमचा वापर करून मिळणाऱ्या नैसर्गिक संसाधनांविषयीच्या प्रतिमा आणि माहिती उपलब्ध करणारे रिमोट सेन्सिंग ( सुदूर संवेदन ) आणि जिओ इन्फरमेशन सिस्टीम ( भौगोलिक माहिती प्रणाली ) या तंत्रज्ञानाच्या वापरात महाराष्ट्र अग्रेसर ठरतो आहे . राज्यात राबविल्या जात असलेल्या 243 मोठ्या पाणलोट प्रकल्पांवर सध्या काम सुरु असून त्यासाठी व्यापक प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर सुरु आहे . केंद्र शासनाच्या " नॅशनल रेनफेड एरिया ऍथॉरिटी ' मार्फत पाणलोट प्रकल्प राबविण्याचा देशव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे . 2008 साली हा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून महाराष्ट्रात " वसुंधरा स्टेट नोडल एजन्सी ' च्या नियंत्रणाखाली तो राबविला जातो आहे . कृषी , सामाजिक वनिकरण , वन विभागासह स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून राज्यात 243 पाणलोट प्रकल्पांवर काम सुरु आहे . पाच वर्षांत पूर्ण करावयाचे असून त्यात सर्व जिल्ह्यांचा या कार्यक्रमात समावेश केला गेला आहे . या प्रकल्पांचे आराखडे तयार करण्याचे काम सध्या नागपुरात कार्यरत असलेल्या " महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर ' मध्ये सुरु आहे . ओके . . गोष्ट बरी आहे , पण मला त्यातून का मजा येत नाही ? त्यात अजिबात संघर्ष नाही . . . शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही . . . व्हॉट इज ऍट स्टेक ? काय पणाला लागलंय ? एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे . . . किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ . किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती . . . ते त्याला पूर्ण करायलाच हवी . . ही झाली प्रेरणा . . . ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे , स्वाभिमान जपणे . . . अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा , वडील आजारी , पेपर अवघड निघणे वगैरे . . . पहिला नंबर आणणे ही झाली कृती . . . ______________________ . केकता कपूरच्या सिरियल्ससाठी ' संवाद ' लेखनाचा पार्टटाईम जॉब या ' प्रतिष्ठित ' वर्तमानपत्रातील काही ' वार्ताहर ' करत असावेत काय ? ? काय आहे ह्या चित्रपटाची कथा ? कथा एकदम सरळ . . सचित पाटील हा अमेरिकेत नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर बर्‍याच वर्षांनी मुंबईत परत आला आहे आणि आता त्याला आपल्या जीवाभावाच्या मित्रांना भेटायचे वेध लागलेले आहेत . हे मित्र म्हणजे भुर्जीपावची गाडी लावणार सिद्धार्थ जाधव , कवी असणारा पण एका मेडिकलच्या दुकानात नोकरी करणार हेमंत ढोमे आणि समांतर रंगभूमीवर नट म्हणून नशीब अजमावत असलेला मौलिक भट . सचित देखील खरेतर एक छानसा गायक असतो पण आयुष्यात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो गाण्याला रामराम ठोकून नोकरीसाठी अमेरिका गाठतो . आता निदान आपले मित्र तरी त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करत आहेत का नाही हे त्याला जाणून घ्यायचे असते . सचितचे एकूणच सगळे सुरळीत चाललेले बघून हे सर्व मित्र त्याच्याशी खोटेच बोलतात . सिद्धार्थ आपले मोठे हॉटेल असल्याचे सांगतो , हेमंत आपला कविता संग्रह छापला गेल्याचे तर मौलिक आपण यशस्वी नट असल्याचे भासवतो . मित्रांच्या यशाने आनंदित सचित पाटील त्यांना आता अलिबागला जाण्याचा प्लॅन सांगतो . सचितच्या अमेरिकेतील कमाईतून वडिलांनी तिथे एक बंगला घेतलेला असतो . त्या बंगल्याला एक भेट आणि त्यानिमित्ताने पिकनिक असा बेत ठरवून सर्वजण अलिबागला कुच करतात . इस्लामाबाद - " सीआयए ' या अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या तज्ज्ञांच्या पथकाने आज ओसामा बिन लादेन राहत असलेल्या अबोटाबाद येथील घराची पाहणी करून पुरावे गोळा केले . लादेन राहत असलेल्या तीनमजली घराची पाहणी करण्यासाठी " सीआयए ' चे पथक येथून हेलिकॉप्टरमधून गेले , अशी बातमी " डॉन ' या वृत्तपत्राने दिली आहे . मात्र , पोलिस आणि इतर सूत्रांनी या भेटीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही . या पथकात पाच न्यायवैद्यक अधिकाऱ्यांचा समावेश होता . या पथकाने लादेनच्या घराच्या संरक्षक भिंतीची पाहणी सुमारे तासभर केली . भिंती आणि इतर ठिकाणी त्यांनी पुराव्यांची पाहणी करून ते गोळा केले . त्यांच्यासोबत पाकच्या " आयएसआय ' या गुप्तचर संस्थेचे अधिकारी होते . या पाहणीच्या वेळी पोलिसांनी इमारतीच्या बाजूचा सहाशे मीटर परिसर रिकामा केला होता , तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता . अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाने विनंती केल्यानंतर " सीआयए ' च्या तज्ज्ञ पथकाला घटनास्थळाची पाहणी करण्यास पाकने परवानगी दिली होती . कौतुकजी अभिनंदन ! मी मागे एका स्कीटला बघितलं होतं तुमचं नाव , लेखक म्हणुन ! पण ते तुम्हीच हे माहीत नव्हते ! तु लिहीलेल जितक खर आहे , तितकच हे सुद्धा खर आहे की वाहक चालक ही मानस आहेत , राव . . . . पुढे काय झाले ते नक्की कळवा . . आम्हाला उत्सुकता आहे . सिनेमा हा प्रत्येक भारतीयाचा प्राण आहे . ' सुंदर ती दुसरी दुनिया ' या हिंदी सिनेमाची कूळकथा सांगतं इतिहासाच्या तपशिलांपेक्षा अफाट सृजनशीलता आणि सामाजिक - सांस्कृतिक जडणघडणीवर भर देत . या पुस्तकातली ही काही पानं . . . लखनऊ , भाजपा के नेता वरुण गांधी बृहस्पतिवार को राजधानी आए श्री गांधी ने मीडिया अथवा सार्वजनिक कार्यक्रमों से तो परहेज किया पर केशव भवन पहुंचकर संघ के वरिष्ठ नेताओं से विचार - विमर्श किया भाजपा के नेता वरुण गांधी बृहस्पतिवार को राजधानी पहुंचे उन्होंने भाजपा के कार्यकर्ता नितिन भार्गव के घर पहुंचकर उनके पिता के निधन पर शोक जताया श्री गांधी ने केशव भवन में संघ के वरिष्ठ नेताओं के साथ विचार - विमर्श किया इसके बाद देर रात उन्होंने भाजपा विधायक सुरेश तिवारी के घर आयोजित पारिवारिक समारोह में भाग लिया # तुमच्या मुलांना हे शब्द लक्षात ठेवायला गरज पडल्यास वापरायला सांगा : नाही , जा , ओरडा , सांगा . त्यांना कोणी नकोशा पद्धतीने स्पर्श केला किंवा अनोळखी वा ज्या व्यक्तीविषयी त्यांना खात्री वाटत नाही अशा व्यक्तीबरोबर जायला सांगितले तर त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला पाहिजे . आय् . पी . सी . ३७५ नुसार एखाद्या पुरूषाने एखाद्या स्रीशी तिच्या मर्जीविरूद्ध केलेल्या संभोगाला बलात्कार म्हणतात . जर ती स्त्री त्या पुरुषाची पत्नी असेल आणि तिचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेल्या या कृत्यालाही बलात्कारच समजले जाते . जर ती स्त्री पत्नी नसेल आणि तिचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेले कृत्यही बलात्कारच . आपण म्हणता त्याप्रकारे सर्वकाही राजीखुशीने करून नंतर बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याच्या खूप केसेस आहेत . अशा केसेसमध्ये एक्सपर्ट ओपिनियनसाठी कोर्टात जावे लागले आहे . तेव्हाचे एकंदर सवालजबाब फारच मजेशीर असतात . साती अरे हो ! श्रावणीत जानवी बदलतानाही पंचगव्य घ्यावं लागतं हे विसरलोच होतो ! गझल या विषयावर त्यांचे मला अनेकदा फोन यायचे . तंत्राबाबत चर्चा व्हायची . चर्चा होऊनही त्यांना गझलतंत्रात सफाई साधता येत नाही यावरून मी किंवा ते कमी पडत आहेत असे वाटून मला राग यायचा . त्यातच ते त्यांची ती गझल प्रकाशित करायचे त्यांचे समकालीन गझलेच्छू तिला दाद द्यायचे . तात्यांना मायबोलीकरांवरील सखोल अभ्यासासाठी एक डॉक्टरेट बहाल करण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे . राग मारुबिहाग . आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक वेगळीच गोडी , एक वेगळीच खुमारी असलेला शृंगाररसप्रधान राग . परंतु हा शृंगार आमच्या नंद , हमीर सारखा कॉलेज गोईंग नाही बरं का मंडळी . त्या मानाने हा जरा मॅच्युअर शृंगार आहे . लग्नानंतरच्या - वर्षातला , थोडा अधिक मुरलेला समजूतदार शृंगार . . ! आपल्या ह्या विधानास सुसंगत अशा माझ्या काही शंका आहेत . अरे ह्या वेळी सर्वांनीच स्वतः करता बनवलेले मधमद्याचे पेगचे साईज बघून , पुढच्या वे ठि च्या वृत्तांताच्या पहिल्या पॅरात खूप जण खपून जातील ! ' ' एकमेकांशी संपर्कासाठी दुरूनच केलेला नमस्कार ही झाली जुनी पद्धत . पण या पद्धतीत आरोग्यरक्षणाची किती काळजी घेतलेली असेल हे लक्षात येते . त्यातून उष्ण कटिबंधात राहणाऱ्या व्यक्‍तींना येणाऱ्या घामामुळे वा त्वचाविकारांमुळे संपर्काने दुसऱ्याला नक्कीच त्रास होऊ शकतो . ' ' सावधानच्या ब्लोग वर सावधान काकांनी नेमके हेच सांगितले आहे . ज्ञानेश्वरी आहे त्या अर्थी ज्ञानेश्वर होऊन गेले . त्यांचे वंशज नाहीत . त्यांनी वापरलेल्या वस्तू नाहीत . म्हणून ज्ञानेश्वर नव्हते असे कोणी म्हणते ? रामायण आहे म्हणजी वाल्मीकी होते . म्हणजे त्यांचा आश्रम होता . त्यात त्यांनी लिहिल्याप्रमाणे सीता आणि लवकुश असावेत . राम हा रघूचा पणतू , सूर्यवंशातला शहात्तरावा राजा . त्याच्यानंतर हा वंश रामायणाच्या बाहेर चालू राहिला . १७० वा वंशज खारवेल जैन नावाचा . याचा काळ . . पू . १८४ आणि . . पू १७२ याच्या दरम्यान , म्हणजे पुष्यमित्र शृंग या ऐतिहासिक व्यक्तीच्या काळात . त्यामुळे त्याचा पूर्वज राम नव्हता कशावरून ? . राम होऊन गेला हे सिद्ध करण्याचा प्रयत्‍न करण्यापेक्षा - - एखाद्या भांड्यातून हवा काढून घेतली की आत प्राणवायू नाही हे जसे मेणबत्ती पेटवून सिद्ध करता येते तसे - - राम नव्हताच ह्याचे पुरावे शोधण्याचा प्रयत्‍न‍ कुणी केला आहे ? तो करावा , आणि राम नव्हता हे सिद्ध झाले की राम होता हे सिद्ध करायची गरज नाही - - वाचक्‍नवी दुर्दैवाने आपण जास्त जास्त ' आयसोलेशन ' कडेच चाललो आहोत > > अनुमोदन आगाऊ आज खूप छान वाटतंय . कितीतरी दिवसांचं माझ्या पिल्लाचं स्वप्न साकार झालं . कुवेतमधे हिवाळा संपायच्या सुमारास दरवर्षी CRY ही संस्था Cricket Tournament घेते . - याच टीम्स भाग घेतात . ज्युनियर आणि सिनियर ग्रुप असे दोन भाग असतात त्यात . किती टीम्स नी भाग घेतलाय ह्यावर लीग मॅचेस अवलंबून असतात . माझा मुलगाही क्रिकेटवर प्रत्येक भारतीयाप्रमाणे अगदी मनापासून प्रेम करतो . प्रत्येक क्रिकेट मॅच मग ती कुठलीही असो . . अगदी भान हरपून बघतो . आणि ही टुर्नामेंट तर under 14 मुलांसाठीच असते . त्यामुळे एक विशेष जिव्हाळा ! ! उन्म्या कितीही घाई करुन परत आला , तरी तो येईपर्यंत सगळं सुनसान . . . बोरींगशेजारच्या त्या रिकाम्या जागेवर मातीमधे गोल केलेला असे . त्यावर डबा खाली ठेवता ठेवता , त्यानं नेहेमीच्या सगळ्या ठिकाणी बघितलेलं असायचंच . पण प्रॉब्लेम असा होता , की तिथे कोणीतरी आहे , पण ' कोण ? ' ते कळत नसे . . बाळ जातो दूर देशा , मन गेले वेडावून आज सकाळपासून हात लागेना कामाला , वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे ना खळे पाणी आज दूध जिनसा नव्या , आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला याच्या आवडीचे चार , करू सुंदर पदार्थ काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेवीले का , नीट बांधून सामान काही राहिले मागून नको जाऊ आता बाळ , कुणा बाहेर भॆटाया किती शिणवीसी काया वाऱ्यासारखी धावते , वेळ भराभर कशी ! गाडी थांबेल दाराशी पत्र धाड वेळोवेळी , जप आपुल्या जीवास नाही मायेचे माणूस ऊंच भरारी घेऊन , घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी बाळा , तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल स्वप्नी तुलाच पाहील बाळ जातो दूर देशा ; देवा , येऊन ऊमाळा लावी पदर डोळ्याला कवी - गोपीनाथ सकाळमधली ही बातमे वाचली आणि पुल , सुरेश भट निर्वतल्यावर झालं होतं तस पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं . मनासारखे घडत नसावे ' ' कैलासाच्या ' ' उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे . प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे एक दोनच की सगळेच वापरायचे सांगली - स्वतःच्या मुलांना चोरीच्या मार्गाला लावण्यासाठी त्यांची जीभ कापण्याचे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आज येथे पोलिस तपासात उघड झाले . ही मुले तिरूपती येथील असून , त्यांच्याकडून चोरलेले दोन लॅपटॉप , पाच मोबाईल एक आयपॉड असा 1 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . मूक - बधिरत्वाच्या बहाण्याने मदतीसाठी म्हणून घरात प्रवेश मिळवायचा आणि संधी मिळताच चोरी करायची अशी या टोळीची शक्कल आहे . त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे . सांगली शहर पोलिसांनी आज फौजदार गल्लीत एकाला अटक केली आणि त्यानंतर शहरात फिरणाऱ्या त्याच्या सर्व साथीदारांना पोलिसांनी अलगद पकडले . गरिबीने पिचलेल्या कुटुंबातून आलेली ही मुले तिरुपती एक्‍स्प्रेसने मिरजेत आली होते . पहाटे मिरजेतून सांगलीपर्यंत ती चालतच आली . चोरीच्या मोहिमेसाठी ते शहरात पाच दिशेला पांगले . त्यापैकी राम ( वय 11 , नाव बदललेले आहे ) फौजदार गल्लीत गेला . शिरोळ येथे गटविकास अधिकारी असलेल्या महालिंग जाधव यांच्या घरात तो घुसला . लॅपटॉप घेऊन पळून जात असताना जाधव यांनी त्याला रंगेहाथ पकडून शहर ठाण्यातील हवालदार मोहसीन मुल्ला यांच्याकडे सोपवले . त्याच्याकडे चौकशी केली असता टोळी उघड झाली . गणेशनगर , गावभाग येथे चौघांना ताब्यात घेतले . त्यातील दोघांचे 11 इतर दोघांचे 8 16 वर्षे वय आहे . टोळीतील फक्त रामलाच बोलता येते . त्याचे आई - वडील तो लहान असतानाच मृत्यू पावले आहेत . तिरुपती येथील बसस्थानकाजवळ तो राहतो . इतर चौघेही त्याच्याबरोबर राहण्यास आहेत . लहान असतानाच जीभ कापण्यात आल्याचे रामने सांगितले . त्यांच्याकडे तीन मूक - बधिर शाळांची पत्रे आहेत . त्या पत्रात " त्यांना बोलता येत नाही , त्यामुळे आपण आर्थिक मदत करावी ' , अशा आशयाचा इंग्रजीतील मजकूर आहे . त्या शिवाय त्यांच्याकडे सोलापूर येथील कांचन ट्रेडर्स येथे तयार झालेली एक वही सापडली . त्यांच्यावर आणखी काही गुन्ह्यांचा संशय आहे . उपाधीक्षक निकेश खाटमोडे - पाटील , सहायक फौजदार राजश्री सदामते तपास करीत आहेत . संवादासाठी दुभाषक पाच जणांच्या टोळीतील फक्त एकालाच तेलगू बोलता येते . त्यामुळे त्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मार्केट यार्डमधील एका दुभाषकाला बोलवले . त्यामुळे त्यांची सविस्तर माहिती मिळाली . मूक - बधिर असल्याचे पत्र दाखवत घरी घुसायचे आणि संधी मिळताच किमती वस्तूसह पोबारा करायचा . त्यांच्या चड्ड्यांना मोठे खिसे होते . त्यात काही मोबाईल मिळाले . मी आपले भविष्य पहा असा सल्ला दिला . मी आपल्यासारख्यांना बरोबर नेतो वा नाडीच्या खरेपणाचा अनुभव आणण्यासाठी पुढाकार घेतो असा मी दावा कुठे होता म्हणून मी माघार घेतली ? उलट मी अनेकदा आपापले अनुभव घ्या बोला असे सुचवत आहे . त्यासाठी आपणांस पुढाकार घेणे अपेक्षित आहे . आता इतके झाल्यावरही आपण वा अन्य किती लोक खरोखर जातील कोणास ठाऊक . ते पाहून आल्यावर आपल्या पट्टीतील माहितीची वही कॅसेट आणि फोटोसह केलेली चिकित्सा आम्हाला वाचायला आवडेल . मात्र नाडी केंद्रावाल्यांचा खोटेपणा उघडा करण्याच्या नादात पुर्वग्रहामुळे आपण आपल्याला सचोटीपासून ढळू देऊ नये ही विनंती . बारा - साडेबाराला जेवण . जेवणाची सुरुवात एखादं फळ खाऊन मुखत्वे सफरचंद किंवा पेअर ! काकडी , गाजर , टोमॆटॊ यापैकी काहीतरी . हे रोजचे कॊमन फॆक्टर्स ! उरलेल्या जेवणात आलटून पालटून खालीलप्रमाणे : दोन फुलके , अगदी कमी तेलावर केलेली दाल / उसळ , कमी तेलावर केलेली भाजी / पालेभाजी इत्यादी . ( बटाटा , सुरण , छोले सोडून ) ब्राऊन राईसची जिरं , मिरं घालून केलेली खिचडी ( त्या दिवशी पोळ्या नाहीत ) उकडलेली अंडी दोन - तीन पण फक्त पांढरं . ( बलक मला खूप आवडतो खरं तर पण मन घट्ट करुन फेकून द्यायचे . कारण मुलाला आवडत नाही आणि नवऱ्याच्या तब्बेतीसाठीही चांगला नाही . ) १०० % होल व्हीट / मल्टीग्रेन ब्रेडचे दोन स्लाईस मध्ये अंडी घालून अंड्याच्या पांढऱ्यात भाज्या आणि थोडसं लो फॆट चीझ घालून बेक केलेलं कीश सॆलड बोल बनवून . त्यात लेट्यूस सारखं सॆलड , लो फॆट ड्रेसिंग , क्रुटॊन्स , थोडं चीज आणि इथे मिळणाऱ्या सोय पॆटी ( / ग्रॆम फॆट असणाऱ्याच ) कुसकरुन . खूप पोटभरीचा होतो हा बोल त्यातल्या पॆटीमुळे . आठवड्यातून एकदा फिश ( तळलेलं नव्हे ) / व्हाईट मीट चिकन . मल्टीग्रेन पास्ता ( मैद्याचा नाही ) भाज्या , दोन चमचे ऒलिव्ह ऒईल घालून . एकंदरीत तेल , तूप कमी ( दिवसाला एक - दीड टेबलस्पून प्रत्येकी या हिशोबाने भाजी / आमटीला घालणे ) , पण लसूण , आलं , इतर मसाले ह्याचा चव आणायला सढळ वापर . ग्रेव्ही वाली भाजी केली तर कांदा - टोमॆटोचीच ग्रेव्ही . नारळ - काजू वर्ज्य ! भाज्या , चिकन , मुगाचं पीठ , तांदूळ - उडदडाळीचे / प्रमाण असलेली इडली . काहीही चालेल . फक्त कॆलरीजचा विचार करुनच . भात मी पूर्वीही फारसा खायचे नाही . या सहा महिन्यांत तर पांढरा तांदूळ जवळजवळ वर्ज्यच केला . आताही ब्राऊन राईसचाच पुलाव वगैरे करते . मुलालाही ब्राऊन राईसचीच खिचडी देते . वेळेच्या अपव्ययाचा संबंध समृद्धीशी लावणे याला किंचित सहमती आहे तरीही आस्तिकतेशी त्याचा संबंध बादरायणच वाटतो . ( म्हणजे ओढून ताणून दाखवला तर दाखवता येणे शक्य आहे . ) अन्यथा , दिवसभर वन्डे मॅच बघणारे , ऑफिसच्या वेळेत उपक्रम , मिपा आणि अशा अनेक साईट्सवर मेगाबायटी प्रतिसाद किंवा लेख लिहून पगार चापणारे , घरची कामे बाजूला ठेवून सायटींवर रात्रंरात्र जागणारे , दुपारच्या वेळात काही कन्स्ट्रक्टिव करता टिव्हीवर मालिका पाहणारे , ऑफिसला पोहोचण्यासाठी दिवसाला - तासांचा प्रवास करणारे वगैरे वगैरे अनेकदा कळत - नकळत वेळेचा अपव्यय करत असतातच . धरेस घाल साकडे , ' फ़ुलून डोलु दे पिके ' सुखेच क्लांत होउदे किसान एकदातरी आतापर्यंत आलेल्या पोस्टस मधून स्त्रीमुक्ती बद्दल सर्व मुद्दे चर्चेत येऊन गेले आहेत पण तरीही माझे सेंट्स दर दर घूम रहा था जब मैं चिल्लाता - हाला ! हाला ! मुझे मिलता था मदिरालय , मुझे मिलता था प्याला , मिलन हुआ , पर नहीं मिलनसुख लिखा हुआ था किस्मत में , मैं अब जमकर बैठ गया हँू , घूम रही है मधुशाला ११८ पणजी , दि . २८ ( प्रतिनिधी ) : राज्य वाहतूक खात्याने साहाय्यक वाहतूक निरीक्षक पदाच्या १७ जगांसाठी जाहिरात करून २९ जणांची भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . ही भरती करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच , मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करून माहिती हक्क कायदा कार्यकर्ता काशिनाथ शेटये यांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे . याविषयी वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकाराविरोधात कारवाई करण्याची मागणी श्री . शेटये यांनी केली आहे . या प्रकारामुळे अतिरिक्त घेण्यात आलेले साहाय्यक वाहतूक निरीक्षक कायदेशीर की बेकायदा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे . या भरतीच्या विरोधात काही उमेदवार न्यायालयातही धाव घेणार असल्याची माहिती मिळाली आहे . राजकीय दबाव असलेले आणि आपल्या मर्जीतील उमेदवारांचीच निवड केल्याचा दावा काही उमेदवारांनी केला आहे . निवड केलेल्या उमेदवारांत एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचा आणि सरकारी वकिलाच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे . एका उमेदवाराच्या निवडीसाठी त्याच्या गुणांत फेरफार केल्याचीही माहिती मिळाली आहे . त्यामुळे सरकारचा वाहतूक खात्यातील साहाय्यक वाहतूक निरीक्षक उमेदवारांचा भरती घोटाळा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . दि . डिसेंबर २०१० मध्ये वाहतूक खात्याने १७ साहाय्यक वाहतूक निरीक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती . त्यावेळी लेखी तसेच तोंडी परीक्षा घेऊन १७ जणांची निवड करण्यात आली . त्यानंतरही अतिरिक्त जणांची निवड करण्यात आली . तसेच काही दिवसांपूर्वी अजून जणांना साहाय्यक निरीक्षक पदासाठी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली . तसेच , वाहतूक खात्यात अधिकारिवर्गाची कमतरता असल्याने अजून काही निरीक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक अशोक भोसले यांनी केला आहे . सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निवाड्यात जाहिरातीत दिलेल्या संख्येपेक्षा अतिरिक्त भरती करणे बेकायदा असल्याचे म्हटले आहे . त्यामुळे वाहतूक खात्याचा हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरत असल्याचा दावा श्री . शेटये यांनी केला आहे . त्यामुळे साहाय्यक वाहतूक निरीक्षक पदाची भरती न्यायालयाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे . आम्ही इथे स्वस्तातलं पेस्ट कण्ट्रोल करायचं ठरवलं त्यासाठी कार्तिकला दोन रात्र त्याच्या सुमीमावशीकडे ठेवायचंही सोबत ठरवून टाकलं . तिचा चार वर्षांनी मोठा आशिष कार्तिकचा " आयडॉल " आहे म्हणून कार्तिक दोन रात्र मजेत तिथे काढेल आणि आशिषला फुशारक्या मारायला तेवढंच अवसान मिळेल हे आमचं प्लानिंग व्यवस्थित ठरलं होतं . माध्यमिक शिक्षणसुद्धा मराठीतूनच व्हावे आणि दहावीपर्यंत जे इंग्रजी शिकवले जाते त्याची पातळी वाढवावी . असे असतांना हिला सरळसरळ ग्रंथलिपी म्हणतां कूटलिपी कां म्हणतांत ? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथम ' कूटलिपी ' ह्या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक ठरते . ह्या लिपीला ' कूटलिपी ' असे मराठीभाषेमध्ये संबोधिले जाते आहे . ( नाडिवाचक स्वत : त्याला कूट्टेळुत्तु असेही म्हणतात ) मराठी शब्दाचा विचार करता एक गोष्ट अशी लक्षात येते की मराठीभाषेमध्ये ' कूट ' म्हणजे चूर्ण किंवा कोडे किंवा संकेत . ह्यावरून कूटलिपी म्हणजे सांकेतिक लिपी असा विचित्रार्थ मराठीभाषेमध्ये लावला जातो आहे . परंतु ही लिपी सांकेतिक नक्कीच नाही . आपल्या येथील एका - तमिळ सदस्यालाही ह्या लिपीतील अक्षरे विशेष कष्ट घेता वाचता आलेली आहेत . तरीही ही लिपी कूट ( सांकेतिक ) असावी काय ? अर्थात हे तथाकथित साधू संताच्या नादी आपण का लगलो आहोत याची कारण मिमांसा करण्यासाठी फार खोलात जायची गरज नाही . आपली अवस्था समर्थ म्हणतात तशी झाली आहे , " समोरच्या कोनाडयात उभे ICC बकनर रावाचे नाव घेवुन ऑसिंचा नंबर पहिला . " वर दिलेल्या sites वेळ मिळेल तसे वाचा म्हणजे आपले trading knowledge नक्किच वाढेल . . . प्रेमाची फूल तुला देण्यासाठी आणली फूले द्यायचीच राहून गेली तुझ्या आठवणीं सारखी वही मध्येच बंद होउन गेली फुलांचा जीव गुदमरेल म्हणून वही उघडून बघतो त्या कारणाने तुझ्या आठवणीत थोडा का होइना जगुन बघतो फूले आपला रंग वास वहीच्या पानाला देऊन जातात त्यागात पण प्रेम असते हे सत्य सांगुन जातात वहीच्या पानात फूले सुकल्यावर काही खुणा देऊन जातात तुझ्या आठवणींच्या जखमा हृदयाला कायमच रहातात Deepak बरसाने में राधाष्टमीका त्यौहार बड़े धूमधाम से मनाया जाता है राधाष्टमी के दिन राधा रानी मंदिर को दुल्हन की तरह सजाया जाता है राधाष्टमी का पर्व जन्माष्टमी के 15 दिन बाद भद्रपद माह की शुक्ल पक्ष की अष्टमी को मनाया जाता है राधाष्टमी पर्व बरसाना वासियो के लिए अति महत्वपूर्ण है राधाष्टमी के दिन राधा जी के मंदिर में फूलों और फलों से सजाया जाता है पूरे बरसाने में इस दिन उत्सव का महौल होता है राधाष्टमी के उत्सव में राधाजी को लड्डूओं का भोग लगाया जाता है और उस भोग को मोर को खिला दिया जाता है राधा रानी को छप्पन प्रकार के व्ययंजनो का भोग लगाया जाता है और इसे बाद में मोर को खिला दिया जाता है मोर को राधा - कृष्ण का स्वरूप माना जाता है बाकी प्रसाद को श्रद्धालुओं मे बांट दिया जाता है राधा रानी मंदिर में श्रद्धालु बधाई गान गाते है और नाच गाकर राधाष्टमी का त्यौहार मनाते है राधाष्टमी के उत्सव के लिए राधाजी के महल को काफी दिन पहले से सजाया जाता है राधाष्टमी के पर्व पर श्रद्धालु गहवरवन की परिक्रमा भी लगाते है राधाष्टमी के अवसर पर राधा रानी मंदिर के सामने मेला लगाता है पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो ' कॅम कॉपी ' होता . त्यामुळे बराचसा चित्रपट हा अंधार , संवाद नीट ऐकू येणे आणि आजूबाजूचा आमच्या ज्ञानी मित्रांच्या कॉमेंट्स ह्यामुळे विशेष एन्जॉय करता आला न्हवता . थेटरला आपण जात नाही आणि हा चित्रपट दाखवायचे धाडस कोणी वाहिनी करेनात त्यामुळे डोक्यातून पार पुसला गेला होता . अशातच काल घरी मी एकटा जीव सदाशिव , जोडीला रॉयल स्टॅग आणि मॅक्स वर देशद्रोही असा मणिकंचन योग जुळून आला आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही . स्वत : खुद्द महानायक ' के आर के ' , जोडीला ( बहुदा भोजपुरी चित्रपटाचा ) अभिनयसम्राट मनोज तिवारी , रुपसुंदर आणि ( शरीराने + दारूने ) मीनाकुमारीच्या तोडीस तोड बनत चाललेली ग्रेसी सिंग , अभिनयसम्राज्ञी रिषीता भट आणि यंग , डॅशिंग झुल्फी सैय्यद अशा रथी महारथींनी भरलेली स्टार कास्ट आणि त्याच्या जोडीला तोंडी लावायला यशपाल शर्मा , अमन वर्मा , रझा मुराद , रणजित . . ह्या चित्रपटात काम करण्या बरोबरच यातील अजरामर संवाद लिहिण्याची जबाबदारी देखील ' के आर के ' साहेबांनी पार पाडलेली आहे . इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यावेळी बंगलोरमध्ये झालेले बॉम्बस्फफोट कमी तीव्रतेचे असल्याने प्राणहानी झाली नाही , तरी त्याच्या तपासाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी समोर आल्या आहेत , त्या हादरवून टाकणाऱ्या आहेत . गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या भटकळ बंधूंपर्यंत या स्फोटांचेही धागेदोरे पोहोचले आहेत . सन 2005 ते 2008 या काळात देशातील दहा शहरांमधून स्फोटमालिका घडवण्यात या भटकळ बंधूंचाच हात असल्याचे निष्पन्न [ . . . ] असा आपल्या सफरींच्या स्पॉन्सरशिपचा उल्लेख दस्तुरखुद्द लेखिकेने केलेला आहे . तशा प्रकारचे उल्लेख त्यांच्या इतर् लिखाणातूनही मिळतातच . तस्मात् , मी जे लिहिले ते असत्य ठरत नाही . हां , थोडे कटु आहे खरे . पोस्ट् एडिट् करण्याच्या इचछेमागे आहे ते सौजन्य . पश्चात्ताप नव्हे याची नोंद करायला हरकत नाही . Tags : पटकथा लेखन फिल्‍म ले स्क्रिप्‍ट राइटिंग सभी टोपीवाला असत्यवक्ता + फेटेवाला सत्यवक्ता असल्यास - छत्री सुंदाची आहे , आणि ( फेटेवाला उपसुंद आहे = ) टोपीवाला सुंद आहे - > छत्री टोपीवाल्याची आहे . मी पूर्ण पंचतंत्र वाचले पण पशु आपले गुण सोडून इतरांचे गुण घेतात असे कुठेही आढळले नाही . प्रत्येक जण स्व - भावाशी प्रामाणिक असतो . शासकीय वेतनधारकांना श्रमाचा मोबदला म्हणून वेतन दिले जाते . आमदार - खासदार , मंत्री , जनप्रतिनिधी यांना श्रमाचा मोबदला ' मानधन ' या स्वरूपात दिला जातो . वेगवेगळे भत्ते दिले जातात . वेतन , मानधन आणि भत्ते यांना सबसिडी किंवा अनुदान मानले जात नाही . पण येथे एक बाब महत्त्वाची ठरावी ती अशी कि यांना वेतन , मानधन आणि भत्ते या पोटी मिळणारी रक्कम " श्रमाच्या मोबदल्याच्या " तुलनेने शेकडो पटींनी जास्त असते . शासकीय कर्मचारी आणि जनप्रतिनिधींना वेतन , मानधन स्वरूपात मिळणारी प्रत्यक्ष रक्कम ही किमान वेतन कायद्यानुसार महिन्याचे एकूण कामाचे तास या हिशेबाने तयार होणार्‍या आकड्याच्या रकमेपेक्षा कैकपटींनी जास्त असते . ही वरकड रक्कम एका अर्थाने सबसिडी किंवा अनुदान याचेच अप्रत्यक्ष रूप असते . हे मान्य करायला जड का जात आहे ? पण " आधीच्या " आश्वासनातील ' माझा ' पार्ट मी तयार केला होता , हे तुम्हीच काय पण त्यातील अन्य सभासददेखील जाणून आहेत . " संपादकां " नीच बाळ जन्माला येण्याच्या अगोदर मयत घोषीत केल्याने माझ्याकडील तो भाग पडून राहिला . . . . . जो मी संधी आणि योग्य वेळ येताच स्वतंत्रपणे इथे प्रकाशित करू शकतो . " जे एकमेकांप्रती जळे कळे तरीही ते ना वळे तया परस्परांचे लळे लागावेजी " परंतु मी जास्त चतुराईने चोरू लागलो . माझी बहीण अक्का एका छोट्याशा डब्यात तिचे पैसे ठेवत असे . तिचा तो डबा नाण्यांनी भरलेला असे . त्यामधून एखाददुसरे नाणे लंपास करणे तेवढे अवघड नव्हते . बर्‍याचदा आम्ही भातखेड्याला सकाळी भाजीपाला विकण्यासाठी जात असू . चालणे सकाळी सहा वाजता सुरू करून , ओझे घेऊन तीन किलोमीटरवरील भातखेडा गाठावे लागे . अक्काजवळ सहसा कांदा , मेथी , मुळा , पोकळा वा मिरचीचे टोपले असे . भाजी विकून झाल्यावर आम्ही अक्काच्या एका मैत्रिणीच्या घरी थांबायचो . त्यांच्या गप्पा रंगल्या की मी हळूच तिच्या डब्यातून पैसे लंपास करी , परंतु जर मैत्रिणीच्या घरी जाण्याआधीच पैसे मोजलेले असले तर मात्र माझी डाळ शिजत नसे . खरच चांगल्या व्यक्तीची कदाचित देवालाही गरज असते . राज साहेब , तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे ! ! ! ! ! ! तुम्ही धन्य आहे ! ! ! ! ! ताजा कलम : मध्यंतरी राज साहेबांनी आन्दोलन करुन - याच बिहा - यांना उत्तरेत पाठवल्याचे कळते . त्यांनी थोडे बिहारी बेन्गळुरी धाडावेत . बहुतांश बिहरी उत्तम कुक असतात . याने आमच्या सारख्या भुकेल्या जनतेचे कल्याण होईल . धंद्यात पडण्याची ( ! ) इच्छा असणा - यांना एक मौलिक टीप : बेन्गळुरात मराठी पदार्थांच्या हाटेलास तुफ़ान वाव आहे . ( मागेपुढे हाटेल काढण्याचा आमचाही विचार आहे ) . दरम्यान पाक कलेच्या प्रान्तावर चढाई करण्याचे काही यशस्वी काही अयशस्वी प्रयत्न आम्ही ही केले आहेत त्याबद्दल सविस्तर पुन्हा केव्हा तरी . पूर्वी ज्याला मी नाके मुरडायचो ती मेथीची भाजी , भाकरी आता कधी गेल्यावर कौतुकाने खातो हे पाहुन मासाहेबांना घरी नवल वाटते . तुर्तास एका सरदारजीची मेस आम्हास गावली आहे . बटाट्याचे तुकडे आम्ही तिकडे जाऊन तोडत आहोत . तरिही " बचेन्गे तो और लडे . ग़े " बाण्याने आमची " आचारी शोध मोहिम " जारी आहे . अफगाणिस्तान आणि भारत / पाकिस्तान हे अद्यापही जोडलेलेच आहेत . जेव्हा खंड सरकले तेव्हा मानववस्ती नसावी , असल्यास मानवी संस्कृती नसावी असे वाटते . या सापेक्ष महत्त्वाकडे आपण येत्या लेखांत पाहू . पण त्याआधी तापमान बदलाने येणाऱ्या संकटाचा बागुलबोवा उभा करणारी गणितं कशी केली जातात याचं उदाहरण बघू . ) हा मुलतानी ! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक स्वत : च्याच मस्तीत जगणारा राग ! ' हम मुलतानी है . . . ! ' असं रगेल आणि रंगेलपणे सांगणारा ! दुपारी आमरसपुरीचं यथेच्छ जेवून चांगलं - तास झोपावं , त्यानंतर उठून झकासपैकी माजुरड्या चहाची लज्जत चाखून त्या अंगावर आलेल्या दुपारच्या झोपेची धुंदी थोडी उतरवावी आणि चुना अंमळ जास्त असलेल्या १२० जाफरानी बनारसी पानाचा तोबरा भरून गाण्याच्या मैफलीत रुबाबात पुढे बसून अक्षरश : तुफ्फान जमलेला अण्णांसारख्या एखाद्या कसदार , खानदानी गवयाचा तेवढाच खानदानी मुलतानी ऐकावा ! अद्भूत स्वरवैभव लाभलेला मुलतानी ! खास किराणा पद्धतीचे निषादाचे तंबोरे झंकारावेत आणि मुलतानीने एका क्षणात सगळी मैफल स्वत : च्या ताब्यात घ्यावी , कह्यात घ्यावी , असा डौल त्या मुलतानीचा ! आपणही एकदा हा अनुभव घेऊन पाहाच मंडळी ! कृपया एखाद्या बातमीचा फक्त दुवा द्यायचा असेल तर कानोकानीचा वापर करावा . पुणे - & nbsp भूक आणि दारिद्य्राशी सामना करतानाच पूर्व आफ्रिकेतील सोमालियातील काही टोळ्यांनी , नामशेष झालेला चाचेगिरीचा व्यवसाय सुरू केला . एडनचे आखात हे त्यांचे कार्यक्षेत्र . विविध प्रकारच्या दिव्यांतून जाणाऱ्या खलाशांना , आता चाच्यांकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे . भारत , पाकिस्तान , श्रीलंका यासारखे काही देश वगळता , या व्यवसायात येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे , असे " मर्चंट नेव्ही ' तील " चीफ ऑफिसर ' अजेय घारपुरे यांनी " सकाळ ' शी बोलताना सांगितले . घारपुरे म्हणाले , की " इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने ' यावर उपाय म्हणून " इंटरनॅशनली रेकमेंडेड ट्रांझिट कॉरिडॉर ' सुरू केला आहे . व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी सुसज्ज युद्धनौका त्यांच्या दिमतीला देण्यात येते . समुद्रातील धोकादायक मार्ग संपल्यानंतर आणि जहाज सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर , हे संरक्षण काढून घेण्यात येते . प्रत्येक जहाजावर " अलार्म यंत्रणा ' असते . चाच्यांवर लक्ष ठेवण्याचे काम काही व्यक्तींना नेमून दिलेले असते . ते काम " शिफ्ट ' मध्ये सुरू असते . हल्ल्याची चाहूल लागताच जहाजावर आणि जहाज कंपनीलाही हल्ला होत असल्याचा संदेश देण्यात येतो . डस्टीनपुढे आमिर म्हणजे लिनक्सपुढे व्हिस्टा . शेवटी पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना हेच खरे . एकेकाळचा " स्कारफेस " पचिनो नंतर नंतर " सिमॉन " आणि इतर तद्दन फालतू रोल्स् करतो . " फिलाडेल्फिया " सारख्या अविस्मरणीय भूमिका करणारा टॉम हँन्क्स् डॅन ब्राऊनच्या पोपट सिनेमात येऊन जातो . याउलट , पूर्ण करीयरभर अत्यंत उथळ प्रतिमा जोपासणारा शाहरुख खान " चक दे इंडिया " मधे दिलासा देऊन जातो . एकंदर काय , त्रिकालाबाधित अशी गुणवत्ता सार्‍याच अभिनेत्याना ठेवता येतेच असे नाही . त्यांचे चित्रपटाबद्दलचे अंदाज चुकतात , भूमिकेचा अदमास चुकतो . खुद्द हॉफमनची सुद्धा प्रत्येक भूमिका थोडीच " रेन मॅन " इतकी मोठी असते ? कसले गणपती विसर्जन अन कसले काय . . ! सगळे त्यांच्या या माकडचेष्टांनी हसुन हसुन बेजार . . ! तू वसई मी विरार तू पारई मी लोहार . मामि किसके बचपनसे ? आपके के फाय्रफाक्षके ? ' शिवछत्रपतींच्या आरमाराविषयीची यथार्थ कल्पना देणारा ' शिवछत्रपतींचे आरमार ' हा ग्रंथ १६ ऑक्टोबरला प्रसिद्ध होतो आहे . . ' नागपूर - & nbsp डिझेलची तीन रुपयांनी दरवाढ होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला . प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असल्याच्या बातम्याही पसरल्या . परंतु , अद्यापपर्यंत प्रवासभाड्यात एक रुपयाचीही दरवाढ करण्यात आली नसल्याने प्रवासीवर्ग आनंदात आहेत . एस . टी महामंडळाने प्रवासभाड्यात वाढ करण्याचा कुठलाही निर्णय अद्याप जाहीर केला नसल्याने ट्रॅव्हल्स मालकांनीही दरवाढ करण्याचा निर्णय तूर्तास पुढे रेटला आहे . मात्र , यामुळे ते चांगलेच संकटात सापडले आहेत . डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केंद्रशासनाने जाहीर केली . केंद्रशासनाने केलेल्या दरवाढीचा एस . टी . महामंडळ आणि ट्रॅव्हल्स मालकांना चांगलाच फटका बसला . अनोळखी ह्या रदीफला न्याय नाही मिळाला . १ला आणि था शेर चांगला आहे . अनोळखीला न्याय मिळाल्यासारखे वाटते . प्रमोद पाटील : सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई : तुम्ही तरुण आहात . . . भूमिपुत्र आणि बेरोजगार आहात . . . आणि तरीही अन्याय सहन करताय . . . ? कोणाकडे दाद मागायची , असा प्रश्‍न पडलाय ? हतबल होऊ नका . तुमच्या मदतीला धावून आलीय शेकापची लाल ब्रिगेड ! अन्यायग्रस्त तरुणांसाठी शेकाप पुरस्कृत " लाल ब्रिगेड ' नक्कीच न्याय देणारे व्यासपीठ ठरेल . स्थानिक तरुण स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगावा यासाठीच ही संघटना स्थापन करण्यात आली आहे . हेकेखोर व्यवस्थापनाला दणका देऊन तरुणांचे हक्क मिळवून देण्यासाठी " लाल ब्रिगेड ' चा ब्रिगेडियर मंगळवारपासून सज्ज झाला आहे . पनवेल उरण या तालुक्‍यांत आजघडीला असंख्य कंपन्या आहेत . पनवेलमध्ये सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे . असे असतानाही स्थानिक तरुण - तरुणींना रोजगाराची समस्या भेडसावत आहे . नव्या रोजगारात अथवा रिक्त जागांवर परप्रांतीय तरुणांना सामावून घेतले जात आहे . त्यामुळे साहजिकच स्थानिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते . आतापर्यंत तरुणांना न्याय मिळवून देण्याची भाषा करणाऱ्या काही संघटनांनी स्वार्थी वृत्ती ठेवून केवळ स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला आहे . तरुणांच्या रोजगाराबाबत कुणीही आवाज उठवलेला नाही आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत . भविष्यात या परिसरात हजारो कंपन्या येऊ घातल्या आहेत . लाखोंच्या संख्येने कामगारांची भरती होणार आहे . त्या वेळी " अकुशल कामगार ' ठरवीत अनेक स्थानिक तरुणांना डावलण्याचा प्रयत्न होईल . हीच बाब लक्षात घेत आमदार विवेक पाटील आणि शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप पुरस्कृत " लाल ब्रिगेड ' ही संघटना स्थापन करण्यात आली आहे . 18 ते 25 वयोगटातील तरुणांच्या या संघटनेच्या अध्यक्षपदी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे . ही " लाल ब्रिगेड ' स्थानिक तरुण - तरुणींना नोकरीत प्राधान्य देणार असून , तरुणांना स्वयंरोगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणार आहे . विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक सुविधा पुरवून त्यांच्यासाठी " करिअर गायडन्स ' चे आयोजन करून कुशल कामगार तरुण नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे . " लाल ब्रिगेडची ' ची स्थापना करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी कर्नाळा स्पोर्टस्‌ अकॅडमीत बैठक घेण्यात आल्याची माहिती आमदार विवेक पाटील यांनी दिली . तरुणांसाठी केवळ नावापुरत्याच कार्यरत असलेल्या इतर युवक संघटनांना चपराक देण्याचे काम ही संघटना करणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला . पर्यावरणाचे गोल्डमन पारितोषिक विजेते ह्य़ुगो जाबिनी आणि वांझे एदुआर्द्स जानिये अपना वार्षिक राशिफल लखनऊ के आचार्य रामजी मिश्र से आचार्य जी आपको बतायेंगे कि यह साल आपकी राशि के लिए कैसा होगा सभी राशियों का वार्षिक भविष्‍यफल यहां जान सकते हैं किस महीने आपके घर में समृद्धि आयेगी और कब . . . एम . आय . टी . स्कुल ऑफ गव्हर्नंस , पुणे येथे झालेल्या सत्कार समारंभात इस्त्रो चे अध्यक्ष पद्मविभुषण श्री . जी . माधवन नायर आणि एम . आय . टी . चे श्री विश्वनाथ कराड यांच्याकडुन बालाजीचा गौरव . मनोगत व्यक्त करताना श्री बालाजी मंजुळे ( आय . . एस . ) . व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा . एन एस जि चा ढाण्या वाघ गजेन्द्र सिन्ह याचा अंतिम सन्स्कार ते निमित्य करून महात्म्यावर नथीतून तीर मारणे हा केवळ मनाचा क्षुद्रपणा आहे . भारतात जे उपोषणाला बसले होते ते त्या घटनेच्या फार पूर्वी महात्मापदाला पोचलेले होते . " मला महात्मा व्हायचे आहे " असे त्यांनी कधीही कोणाला सांगितले नव्हते आणि ते पद मिळवण्यासाठी ते उपोषणाला बसले नव्हते . ती पदवी त्यांच्या एकंदर जीवनकार्यावरून लोकांनी त्यांना दिली होती . ते लोक कदाचित आपल्याइतके शहाणे नसतीलही . त्यानंतर भारतात , पाकिस्तानात , अमेरिकेत , रशीयात वगैरे कुठेच कोणालाही महात्मा हे पद मिळाले नाही . वाटल्यास आपण कोणाची शिफारस करून ती किती लोकांना ते मान्य होते ते पहावे . तिरूवनंतपूरमच्या पद्मनाभस्वामी मंदिरात अमाप पैसा सापडला . अनेक वर्षे तिथेच असलेला हा खजिना मोठ्या वादाचा विषय झाला होता . बऱ्याच मोठया कायदेशीर लढाईनंतर याखजिन्याची मोजदाद सुरू झाली पण आता हा खजिना बराच मोठा निघाल्याने वेगळा वाद सुरू झाला आहे आण काही दिवसांपूर्वी बोधचित्र पाहून साधक मला सांगत , ' ' गौरीताई , काल मला असंच काहीतरी सुचलं होतं आणि आज तेच बोधचित्र आलं . ' ' असा अनुभव बर्‍याच वेळा आल्यावर माझ्या लक्षात आले , ' एकाच वेळी दोन - तीन जणांना तोच विषय सुचतो , म्हणजे ज्या दिवशी जे चित्र अथवा विषय ईश्वराला अपेक्षित आहे , तेच होत आहे . ' - सौ . गौरी आफळे , बोधचित्रकार , दैनिक सनातन प्रभात नवी दिल्ली - अवघा देश जनलोकपाल विधेयकाबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या पाठीशी उभा राहिल्यानंतर केंद्र सरकारने सर्व मागण्या आज रात्री उशिरा मान्य केल्या . त्यामुळे मसुदा समितीच्या स्थापनेची प्रत्यक्ष अधिसूचना किंवा सरकारचे लेखी पत्र हातात पडल्यानंतर & nbsp आज ( शनिवार ) सकाळी & nbsp साडेदहाच्या सुमारास & nbsp उपोषण सोडले . & nbsp & nbsp सरकारने जनलोकपाल विधेयकाबाबत हजारे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत . यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या मसुदा समितीला दोन अध्यक्ष असणार आहेत . केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे सरकारच्या वतीने , तर हजारे यांचे प्रतिनिधी माजी कायदामंत्री शांतिभूषण हे जनतेच्या वतीने अध्यक्ष असणार आहेत . शांतिभूषण , स्वामी अग्निवेश , किरण बेदी , अरविंद केजरीवाल आदींच्या उपस्थितीत हजारे यांनी & nbsp उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले . शनिवारवाडा - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील विविध संघटनांतर्फे शुक्रवारी " कॅन्डल मार्च ' काढण्यात आला . बालगंधर्व रंगमंदिर येथून निघालेल्या या " मार्च ' चा शनिवारवाड्यावर समारोप झाला . नामवर : नामवंत ( well - known ) बेनिशाँ : खूण ही नष्ट झालेले , विस्मृतीत गेलेले ( forgotten ) गफ़लत : बेहोश / बेसावध सरा - - फ़ानी : मृत्यूलोक समां : दृष्य / देखावा सिकंदर : Alexander पौरसः सिकंदराशी झुंज देणारा राजा पौरस आली : उत्तुंग तुरबतः मजार / समाधी अदना : लहान आला : मोठे मुफ़्लिस - - तवंगर : गरिब ( निर्धन ) आणि श्रीमंत फ़नाह : नष्ट खाक : माती उल्फ़त : प्रेम श्री . पलुस्कर यांनी हिंदुस्तानी संगीताच्या अभ्यासाची अधिकृत सुरुवात केली असे ऐकले आहे . स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं ! हो का ? तरण्यामुलांच्या खांद्यावरनं नेम साधु लागले काका वा बाजो , आज सकाळीच काहीतरी वाचत असताना माझ्या मनात नेमके हेच विचार आले . गायत्री , I am dead ! ! कोणत्या शब्दात लिहीलं तर तू खुSSSSSSSप छान लिहीलस हे सांगता येईल हे कळत नसल्यानं , चांगदेवा सारखा इथेच थांबतो . मी राजा वगैरे असतो तर निदान on the spot award तरी दिलं असतं . लिहीत राहाशिल तर कुठल्या कुठे जाशिल हे नक्की . All the best for your future कट्यारमधील खां साहेबांची भुमीका पं . वसंतराव देशपांड्यांनी अजरामल करून ठेवली होती . ती अजून मनात कोरलेली आहे . ( जोडीला प्रसाद सावकार , फैयाज , भार्गवराम आचरेकर अशी फौज होती ) . त्या मनावर कोरलेल्या पं . वसंतराव देशपांड्यांनी अजरामल केलेल्या भुमीकेशी राहूलची तुलना होणार म्हणून पाहयाचे धैर्य होत नाही . ( पंडीतजी हे पात्रच गाळले असेल काटछाट करताना हे समजल्यावर पाहण्याची इच्छाच गेली ) एकत्र या किंवा नका येऊ . . पण एक नम्र विनंती आहे . . महाराज घोडखिंडीतुन निघाल्या पासुन ते विजापुरी सेना तेथे पोहोचेपर्यंत कितिसा वेळ मिळाला असेल त्या महाविरांना विचार करायला , आणि जो मिळाला असेल त्यात त्यांची एकच विचार केला असेल , आज माझ्या तलवारीनं किती मुंडकी उडवेन , किती हात पाय तोडेन . त्यातच काही जुनी वॆरं पण असतीलच . इथं काही मुत्सद्दीपणा वगॆरे पणाला लागायचाच नव्हता . काही दिवसांपुर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला जे महानाट्य घडलं होतं ते आता मागं पडलं होतं , आज फक्त होणार होता तो रणमर्दिनी महिषासुरमर्दिनीला प्रसन्न करण्यासाठी शतमुंड किंवा सहस्त्रमुंड अभिषेक . होतं ते फक्त एकच ध्येय येणारा गनिम कापुन ठेवायचा . जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी देवळातून बाहेर येणार आहे आणि मला माझ्या जीभेला एक चटकदार , टेसदार , चमचमीत , खमंग खावू घालायचं आहे . नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही खाल्लं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील . मला तिला जाम खूष करायचं आहे . तुळजाभवानी मंदिर तुळजापूर शहराच्या दक्षिण दिशेला बालाघाट डोंगराच्या कड्यावर हे पापनाश तीर्थ आहे . या ठिकाणी एक जलकुंड असून यामध्ये स्नान केल्यास व्यक्तीची पापे नाश पावतात अशी भाविकांत श्रद्धा आहे . इंद्राने भवानी मातेच्या सांगण्यावरून या कुंडात स्नान करून पापमुक्ती मिळविली अशी पुराणात कथा आहे . तेंव्हापासून या तीर्थाचे नाव पापनाश तीर्थ पडले असे म्हणतात . या कुंडातील पाणी शरीराला मनाला तजेला देणारे आहे . देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक या कुंडात स्नान करून शुद्ध होतात . शिमला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे . व्यक्तीपूजा करणे किंवा करणे हा त्या त्या व्यक्तिचा वैयक्तिक प्रश्न वाटतो पण कधी कधी विषयात नको ते घोडे दामटल्याने अशा गोष्टी हाणामारीपर्यंत पोहोचतात . न्यायालयाच्या निवाड्यावर टीकाटिप्पणी करण्याची प्रथा आहे , परंतु भोपाळ वायू दुर्घटनेसंदर्भात तब्बल तेवीस वर्षांनी आलेल्या निवाड्यावर सर्व थरांतून खरमरीत टीका होताना दिसत आहे . या निवाड्यात आठ आरोपींना झालेली सजा अगदीच किरकोळ आहे आणि प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा जामीन घेऊन त्यांना मुक्त करण्यात आल्याने तर भोपाळ वायूग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे . अर्थात सर्व गुन्हेगार असे मोकळे झाले , हा दोष न्यायालयाचा नाही . कायद्याची जी कलमे सीबीआयने लावली , त्यांना अनुसरून न्यायालयाने सजा दिली आहे हे लक्षात घ्यायला हवे . दुसरे म्हणजे सजा झालेले सर्व आरोपी हे युनियन कार्बाईडच्या भारतीय शाखेचे अधिकारी आहेत . ज्या कंपनीच्या असुरक्षित कार्यपद्धतीमुळे , कामगारांच्या सुरक्षेप्रतीच्या उदासीनतेमुळे ही एवढी भीषण दुर्घटना घडली , त्या मूळ कंपनीला , तिचा गेले पावशतक " फरारी ' असलेला अध्यक्ष वॉरन अँडरसनला आपल्या न्यायदेवतेला बोटही लावता आलेले नाही . एकूणच या वायूदुर्घटनेविषयी भारत सरकारने वेळोवेळी अवलंबलेली नीतीच या साऱ्या गलथानपणाला कारणीभूत ठरली आहे . सरकारे आली आणि गेली . पण आपल्या राजकीय व्यवस्थेचे हात असे बांधले कोणी आणि कसे याचे उत्तर मिळवण्याचा हक्क आज जनतेला आहे . ज्या कंपनीने एवढी भीषण वाताहत घडवली , वीस हजारांहून अधिक बळी घेतले , तिने या पीडितांना नुकसानभरपाई देणेही यथास्थितपणे टाळले यावरून किती बेमुर्वतखोर पद्धतीने ते लोक वागले याची कल्पना येते . सामाजिक न्यायाची बात करणाऱ्या अमेरिकेला वॉरन अँडरसनला हातकड्या घालून भारताच्या हवाली करता आले नाही आणि सार्वभौम भारताच्या सरकारलादेखील त्यासाठी आग्रही राहून जागतिक दबाव आणता आला नाही . यापुढील काळातही अँडरसनला भारताच्या हवाली केले जाऊ शकत नाही ही पीडितांची खरे तर अत्यंत क्रूर अशी चेष्टाच आहे . ज्या कंपनीने भरपाई द्यायची , तीच विकली गेली आणि त्या नव्या कंपनीच्या उत्पादनांना भारतात आपली उत्पादने विकून व्यापार करण्याची परवानगीही येथील उदार प्रशासनाने देऊन टाकली . यासाठी सदर कंपनीने दोन लाख डॉलरची लाच भारतीय अधिकाऱ्यांना दिल्याचे अमेरिकी अधिकारणीने केलेल्या चौकशीत आढळून आले आहे आणि त्या प्रकरणाचा शोध घेण्यातही सीबीआयला आजवर अपयश आलेले आहे ही बाब बोलकी आहे . वायूपीडितांच्या मदतीसाठी कित्येक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आणि त्यांनी प्रसारमाध्यमांनी या दुर्दैवी माणसांचा लढा लावून धरला , म्हणून एवढी तरी न्यायालयीन मजल मारली गेली आहे . अन्यथा राजकीय दडपणांमध्ये या पीडितांच्या व्यथा - वेदना कुठल्या कुठे विरून गेल्या असत्या . काळ जखमांवर खपली धरतो म्हणतात . भोपाळच्या वायूदुर्घटना पीडितांच्या जखमा मात्र पंचवीस वर्षे लोटली तरी ओल्या आहेत . 84 सालच्या डिसेंबरमधील त्या काळरात्री जगली - वाचलेली ती माणसे विसरू शकत नाहीत आणि कधी शकणारही नाहीत . त्यांना न्याय मिळू शकला नाही हे तर उघड आहेच , परंतु एवढ्या भीषण दुर्घटनेपासून बोध घेऊन आपल्या औद्योगिक कायद्यांमध्ये ज्या सुधारणा व्हायला हव्या होत्या , त्यादेखील आपल्याला करता आलेल्या नाहीत . भोपाळची दुर्घटना तर घडून गेली , परंतु तशा स्वरूपाच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत , घडल्या तर मनुष्यवधाचा आरोप ठेवून गुन्हेगारांना कडक सजा व्हावी , पीडितांना भरभक्कम नुकसान भरपाई देणे अशा कंपन्यांवर बंधनकारक असावे यादृष्टीने कायदेशीर कवच निर्माण करणे गरजेचे होते . दुर्दैवाने भ्रष्ट राजकीय परिस्थितीचा फायदा उठवून गुन्हेगार तर मोकळे सुटलेच आहेत , परंतु अशा संरक्षक उपाययोजनांच्या बाबतीतही आपण काही केलेले नाही . देशातील कित्येक शहरांमध्ये असे सुप्त ज्वालामुखी धुमसत आहेत . कोणतीही रात्र काळरात्र ठरू शकते . केवळ लुटुपुटुच्या कवायती करवल्या म्हणजे आपले कर्तव्य संपले असे मानणाऱ्या अशा बड्या प्रकल्पांना प्राणांचे मोल काय असते हे समजायला हवे . युनियन कार्बाईडविरुद्धचा लढा हा त्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकला असता , परंतु आपला प्रवास उलट्याच दिशेने झाला आहे . एरियन पुढे म्हणतो की अलेक्झांडर तीक्ष्ण नजरेने पुरुवर लक्ष ठेवून होता . आपल्या सैन्याचा पराभव होतो आहे हे कळून चुकल्यावरही पुरू माघारी फिरला नाही . तो आपल्या सैन्यासह शौर्याने लढत राहिला . सैन्य माघार घेते म्हटल्यावर काढता पाय घेणाऱ्या पर्शियाचा सम्राट दरायुषसारखा पुरू नाही हे लक्षात आल्याने अलेक्झांडरच्या मनात या राजाविषयी आदर निर्माण झाला . सरतेशेवटी पुरुच्या उजव्या खांद्याला मोठी जखम झाली आणि त्याचा हत्ती माघारी फिरला . अलेक्झांडरने हे पाहिल्यावर तत्काळ हुकूम सोडले की माघारी फिरणाऱ्या पुरुला कुणीही अधिक इजा पोहोचवू नये . पुरुशी वाटाघाटी व्हाव्यात म्हणून त्याने तक्षशीलेचा एक घोडेस्वार पुरुच्या हत्तीच्या दिशेने पाठवला . घोडेस्वाराने पुरुचा हत्ती गाठला तसे त्याला पाहून पुरुचा राग उफाळून आला आणि त्याने पुन्हा शस्त्र उचलले परंतु बरीच विनवणी केल्यावर तो शरण येण्यास तयार झाला . विश्लेषणातुन हिंदू बौद्ध धर्म वगळ्याचे कारण ' टारगेट ऑडीयन्स अमेरिकन लोक ' हे असावे . अमेरिकन लोकांच्या रोजच्या जीवनात ख्रिश्चानीटी , ज्युडाईजम आणि / ११ नंतर इस्लाम ह्यांचे संदर्भ जितके येतात त्यामानाने हे लोक हिंदू / बौद्ध ह्या धर्मांविषती अनभिज्ञ असल्याने ते वगळले असावेत . महाराज - भोजनाला ! ! आज तीन चार आमंत्रण आहेत उन्हाची तिरीप चुकविण्यासाठी मी क्षणभर खाली मान केली होती . तेवढ्यात वर कठड्यावर ठप्प आवाज झाला . मुक्याचे डोके कठड्यावर आपटले होते . खडबडीत दगडी भितींना वेडेवाकडे घासत , पाण्याच्या लेव्हलवर असलेल्या खडकावर डोके पुन्हा आपटले . पाण्यातून बाहेर आल्यावर बसण्यासाठी आम्ही भिंतीला लागून असलेल्या त्या खडकाचा उपयोग करायचो . पुन्हा तसलाच बदबदीत ठप्प आवाज . ह्या भैरोबाच्या विहीरीत गणपती शिरविल्यानंतर आम्ही वरून बरोबर त्याच खडकावर नारळ फ़ेकायचो . त्याचा असाच ठप्प आवाज यायचा . अरविंद आणि अमोल वगैरे सगळ्यांना बातमी समजलेली होती . सगळ्यांनी आपापल्या परीने तपास करायला सुरूवात केली होती . कॉंग्रेस ला राजस्थानात मोठा जनाधार मिळवून दिलेल्या नेत्यांमध्ये लोकेंद्रसिंघ कालवी यांचा मोठा हाथभार आहे . . . . शुध्द चारित्र्य , स्वच्छ प्रतिमा , लोकप्रियता मोठा जनाधार , आक्रमकता पक्षाला केवळ राज्य नव्हे तर देश पातळीवर नेण्याची क्षमता असलेल्या या नेत्यास एकदा संधी दिली पाहिजे . . . . . वैद्य बुवा भ्रम तयार करू नका . तुम्ही खूप तरबेज आहात या विद्येत . कोन्ग्रेस किंवा विरोधी पक्ष याला अर्थ नाही . सर्व सारखेच आहेत . सर्व सोबत एकत्र आहेत . तुमच्या गावात विरोधी पक्षाने ( कोणताही असो ) सत्ताधारी पक्षाची किती लफडी उघड केली का बघा ? हे नवीन इंग्रज आहेत . उगाच हिंदू , मराठी , शाहू महाराज , फुले , असे काही नाटक करून तोडफोडीचे राजकारण खेळत आहेत . सरपंच - रिक्त उपसरपंच - सतिश रामचंद्र पवार गावची लोकसंख्या - १०१० दूरध्वनी क्रमांक - उपलब्ध नाही तलाठी - उपलब्ध नाही ग्रामसेवक - उपलब्ध नाही मग मराठी माणूस म्हणून मी थोडा भडकलो . पण जवानी अंगात भरलेल्या , स्पघेटी टॉप घातलेल्या , घामाने भिजलेल्या , धपापत्या उराच्या पोरीवर कोणत्याही पॉइन्टवरून किती चिडणार ? आय मीन , पाण्यात बुडवलेला सिगारेट लायटर किती पेटणार ? राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली . राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता . राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती . उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले , " हात घट्ट पकड . थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी . " आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या दिशेने धावत सुटलो . आजच्या सोहळ्याप्रीत्यर्थ जरीच्या पताका , कलाबतू आणि बादल्याच्या कामाने राजवाडा सजवला होता . सुवर्णनक्षीने सजवलेला राजवाडा आज विशेष खुलून दिसत होता . राजवाड्यातून सैनिकांची फलटण आणि त्यांच्या मागे अमीर उमराव राजवाड्याच्या मुख्य सदरेवर येऊ लागले . पाठोपाठ राजेसाहेब येण्याची वर्दी आली आणि राजेसाहेबांचे आपला पुत्र प्रिन्स चार्मिंग आणि पुत्रवधू सिंड्रेला यांच्यासमवेत आगमन झाले . आपल्या कारभारातून निवृत्ती घेऊन राजेसाहेब राज्यकारभार आजपासून राजपुत्राच्या हाती सोपवणार होते . सिंड्रेला राज्याची राणी होणार आणि परीराणी आपल्या करामती दाखवायला येणार नाही असे थोडेच होईल ? सिंड्रेलाच्या आगमनाबरोबरच राजवाड्याच्या सज्जात परीराणीही अवतीर्ण झाली . सोबत नौबती झडल्या , आकाशात फटाक्यांची फुले उधळली गेली . सिंड्रेला तिच्या शुभ्र सफेद वेशात खुलून दिसत होती . देखण्या राजपुत्रासमवेत जोडा अगदी शोभून दिसत होता . समारंभासाठी मोठमोठ्या पाहुण्यांना आमंत्रण होते . त्यांचेही आगमन होऊ लागले . राजेसाहेब आणि युवराज , युवराज्ञीला त्यांची ओळख करून दिली जात होती . अल्लाउद्दीन आणि जास्मीन , ब्युटी आणि बीस्ट , स्नोव्हाईट ( हिमगौरी ) आणि तिचा राजकुमार , स्लीपिंग ब्युटी ( झोपलेली राजकन्या ) आणि तिचा राजकुमार असे सर्वजण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते . पाहुण्यांनी युवराज आणि युवराज्ञीचे अभीष्टचिंतन केले . समारंभासाठी आलेल्या कलावंतांनी नृत्य आणि गायन सादर करून पाहुण्यांना रिझवले . राजेसाहेबांनी उठून आपला मनोदय उपस्थित पाहुण्यांसमोर व्यक्त केला आणि आपला मुकुट आपल्या पुत्राच्या माथ्यावर चढवला . टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सिंड्रेलालाही राणीचा मुकुट बहाल करण्यात आला . सिंड्रेलाने उपस्थितांचे आभार मानले . " राज्याच्या देखरेखीत कोणताही कसूर होणार नाही , राज्याचे प्रजाजन सुखी राहोत , सर्वांचे कल्याण होवो . " अशी इच्छा व्यक्त केली आणि नृत्य गायनाच्या कार्यक्रमांना पुनश्च सुरुवात झाली . यावेळेस या आनंदात सर्व उपस्थित पाहुणे , सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंग यांनीही भाग घेतला आणि हळूहळू उपस्थितांचे निरोप घेतले . परीकथेतील पात्रांना याचि देही याचि डोळा पाहून तृप्त झाल्यावर मी मुलीला विचारले , " आता काय करूया ? अल्लाउद्दीनच्या उडत्या गालिच्यावरून सफर , डम्बोच्या पाठीवरून आकाशाची सफर , कपबशीत बसून गिरक्या घेऊया , पायरेट्सना भेटायला त्यांच्या जहाजात जाऊया , जंगल सफारीला भेट देऊया , मिकी माऊसच्या घराची सफर करूया , बाहुल्यांच्या राज्याची सफर करूया की खुद्द मिकी माऊसच्या गळ्यात पडून दोन चार फोटो काढूया ? " तशी ती खुदकन हसत म्हणाली , " मम्मा , तू तर माझ्यापेक्षाही जास्त एक्सायटेड आहेस . " " असणारच ! " मी तिला चिडवले , " स्वप्नांच्या या जादूनगरीत आज तू राजकन्या आहेस आणि मी . . . . मीही राजकन्याच आहे . " स्वप्नातली ही नगरी सत्यात उतरते ती अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहरात वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील मॅजिक किंगडम पार्कात . - - - प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल दडलेले असते . काहीजण या मुलाला दडपून टाकतात , काही त्याचे अस्तित्वच विसरून जातात तर काही थोडके स्वत : तील या मुलाची निरागसता , खेळकरपणा , उत्साह जपत राहतात , आपल्यातील मूल जगवतात आणि स्वत : सह इतरांनाही आनंदी करतात . वॉल्टरने लहानपणापासूनच आपला चित्रकलेचा छंद जोपासला होता . शाळेतून निघणार्‍या मासिकात तो चित्रे आणि कार्टून्स काढत असे . पुढे सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने त्याने शाळा सोडली पण वय कमी भरल्याने त्याला सैन्यात प्रवेश मिळाला नाही . खिशात अवघे ४० डॉलर्स आणि आपल्या चित्रकलेचे बाड घेऊन वॉल्टरने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला तो दिग्दर्शनाची संधी मिळावी म्हणून . परंतु हेही स्वप्न सत्यात उतरले नाही . जेथून तेथून नकार मिळाल्यावर एका गराजमध्ये त्याने आपला स्टुडिओ थाटला आणि कार्टून्सच्या निर्मितीला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता एक दिवस वॉल्टरच्या आल्टर इगोचा " मिकी माऊस " चा जन्म झाला . उत्कृष्ट निर्माता , दिग्दर्शक , कार्टूनिस्ट , पटकथा लेखक , व्यावसायिक आणि मानवतावादी म्हणून जगाला वॉल्टरची , वॉल्ट डिस्नींची ओळख आहे पण त्यांच्यातल्या स्वप्नाळू , निरागस मुलाची ओळख पटते ती त्यांनी निर्माण केलेल्या डिस्नीलॅंड , डिस्नीवर्ल्डसारख्या प्रचंड स्वप्ननगरांना भेट दिल्यावर . स्लीपिंग ब्युटी , अल्लाउद्दीन , सिंड्रेलासारख्या ज्या परीकथांत रममाण होऊन आपण आपले बालपण पोसले त्या परीकथेतील पात्रे खरी होऊन आपल्यात वावरू लागणे आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणे यांत असणारा अनोखा आनंद , गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात ओरलॅंडोच्या ३० , ००० एकर जमिनीवर वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टला भेट दिल्यावर आम्हाला मिळाला . करमणूकीचे आणि विसाव्याचे जगातील सर्वात मोठे ठिकाण म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट प्रसिद्ध आहे . या स्थळाचे विशेष म्हणजे , लहानमोठ्यांना जादूनगरीची सफर घडवणारे मॅजिक किंगडम , चित्रपटातील भूलभुलैया आणि करामतींची ओळख करून देणारा एमजीएम स्टुडियो , आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची ओळख करून देणारे एपकॉट , ५०० एकर जमिनीवर वसलेले प्राणी उद्यान , ऍनिमल किंगडम ही चार प्रमुख थीम पार्क्स , दोन वॉटर पार्क्स , गोल्फची मैदाने , क्रीडासंकुल , मोटारींचा रेसकोर्स , डाऊनटाऊन डिस्नी आणि त्यालगत असणारी अनेक आकर्षणे , राहण्याचे सुमारे २० प्रचंड रिसॉर्टस आणि असंख्य खरेदीची ठिकाणे आणि उपाहारगृहे यांनी हा परिसर नटलेला आहे . मानवनिर्मित आकर्षणांत अमेरिकेतील एक सर्वोत्तम स्थळ म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे नाव घेता येईल . या पर्यटनस्थळाला भेट देऊ इच्छिणार्‍या पर्यटकांना , सहल ठरवण्यासाठी उपयुक्त होईल अशी माहिती या लेखाद्वारे येथे संकलित करण्याचा मानस ठेवून आहे . वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टची सहल कशी ठरवावी ? सहल ठरवण्याच्या ते महिने आधी डील्स तपासावीत . ही डील्स वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या संकेतस्थळावर तसेच अनेक पर्यटन उद्योगांच्या संकेतस्थळांवर मिळतात . तेथून तुम्हाला विमानाची तिकिटे , राहण्याचे हॉटेल आणि पार्कची तिकिटे यांची सोय करता येते . याखेरीज अनेक इतर पर्यटन व्यावसायिकांमार्फतही या सहलीचे आयोजन करता येईल . उन्हाळ्यात फ्लोरिडाचे तापमान सुमारे ३५ - ४० डि . से . च्या आसपास असल्याने वसंत किंवा शरद ऋतूत ही सहल आखणे उत्तम . तसे हे स्थळ बाराही महिने पर्यटकांनी फुललेले असते आणि अत्युच्च गर्दीचा काळ रिसॉर्टच्या संकेतस्थळावर दिलेला असतो , तोही सहल ठरवण्यासाठी उपयोगी पडावा . उन्हाळ्याच्या दिवसांत सनक्रीन चोपडणे आणि पावसाची शक्यता असल्यास पाठीवरील बॅकपॅकमध्ये पातळ रेनकोट घेणे बरे पडते . आम्ही दोन वेळा मॅजिक किंगडमला भेट दिली असता , दोन्ही दिवशी तास - दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि रेनकोट घालून सर्व आकर्षणांची मजा लुटावी लागली . डिस्नी वर्ल्डमधील सर्व पार्क्स आरामशीरपणे बघायची झाली तर सुमारे - दिवसांची सहल योजावी लागते . पर्यटकांनी कमीतकमी दिवस तरी या सहलीसाठी राखून ठेवावेत . त्यापेक्षा कमी दिवसांत ही सहल अतिशय दगदगीची होते . या पार्कांत येणार्‍या प्रचंड गर्दींमुळे प्रत्येक आकर्षण पाहण्यास तासाहून अधिक काळही लागू शकतो . यावर उपाय म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट " पार्क हॉपर " पासेस मिळतात . दिवसांच्या वर राहणार्‍यांनाच थोडे अधिक डॉलर्स भरून या पासांचा फायदा होतो . हे पास घेऊन कोणत्याही पार्कात कधीही प्रवेश करता येतो किंवा एकाच पार्कात वेगवेगळ्या दिवशी प्रवेश करता येतो . तसेच येथे काही पार्कांत " फास्टपासेस " मिळतात . फास्टपासमुळे एखाद्या आकर्षणासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचतात . हे पास फुकट मिळतात ते घेतले की हव्या असणार्‍या आकर्षणांसाठी आपल्याला हव्या त्या वेळी आपला क्रमांक राखून ठेवता येतो . कोठे राहावे ? डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या परिसरात राहणे कधीही उत्तम . येथे असणार्‍या अनेक रिसॉर्ट हॉटेल्समध्ये सामान्यांपासून श्रीमंतांना आवडेल अशा सर्व प्रकारे राहण्याची सोय होते . प्रत्येक रिसॉर्ट हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी फास्टफूड आणि इतर रेस्टॉरंट्स आहेत , एक दोन लहान किराणा दुकाने , स्विमिंग पूल . सारख्या सोयींनी ही हॉटेल्स सुसज्ज आहेत . या रिसॉर्ट हॉटेल्समध्ये राहण्याचा दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक पार्काला जाणारी बस हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी येते आणि कार नेणे , ती पार्क करणे , तेथून पार्क गाठणे हे सर्व कष्ट वाचतात . विमानाने प्रवास करता जर कार घेऊन ओरलॅंडोला जाण्याचा विचार असेल तरीही ही कार हॉटेलच्या आवारात पार्क करून बसने ये - जा करणेच सोयिस्कर ठरते . काय पाहावे आणि करावे ? या स्वप्ननगरीतील सर्वच आकर्षणे लाजवाब आहेत . प्रत्येक पार्कातील फिरती चक्रे , झुले , झोपाळे , रोलर कोस्टर्स आणि चतुर्मितीतील सर्व नाटके किंवा चित्रपट यांची वर्णने शब्दांत करण्यासारखी नाहीत . प्रत्येक आकर्षणात त्याचा वेगळेपणा आणि एक अनोखा थरार जाणवतो . मॅजिक किंगडम पाहण्यासाठी सहसा एक पूर्ण दिवस पुरेसा पडत नाही . त्यामानाने इतर तीन थीम पार्क्स पाहण्यासाठी संपूर्ण दिवस पुरेसा ठरतो असा अनुभव आला . व्यक्तिश : माझी आवड सांगायची झाली तर ऍनिमल किंगडमच्या मानाने इतर तीनही पार्क्स अधिक आवडली . सर्वात आवडले ते मॅजिक किंगडम . एपकॉट आणि एमजीएम स्टुडियो ही दोन्ही पार्क्स लहान मुलांना आवडण्याचा संभव कमी परंतु कुमारवयीन मुले आणि मोठे यांच्यासाठी ही दोन्ही पार्क्स म्हणजे खास पर्वणीच आहे . प्रत्येक थीम पार्कमध्ये आवर्जून पाहावेत अशी काही आकर्षणे किंवा कार्यक्रम आहेत ते पुढीलप्रमाणे : . मॅजिक किंगडम : येथे दिवसातून दोनदा डिस्नीच्या पात्रांची मिरवणूक निघते . एकदा दुपारी आणि एकदा रात्री . या दोन्ही मिरवणुका पाहण्याजोग्या आहेत . रात्रीची विशेष . बरेचदा संपूर्ण दिवस या पार्कात घालवून थकवा जाणवल्याने अनेकजण रात्रीच्या या मिरवणुकीसाठी थांबत नाहीत असे दिसते परंतु ही मिरवणूक , रात्रीच्या अंधारात सिंड्रेलाच्या राजवाड्यावर होणारे प्रकाशाचे खेळ आणि फटाक्यांची आतषबाजी अप्रतिम दिसते . . एमजीएम स्टुडियो : येथे दाखवले जाणारे सर्व करामतींचे कार्यक्रम अप्रतिम आहेत . दर रात्री येथे फॅंटास्मिक नावाचा लेझर शो होतो . यांतही अनेक डिस्नी कथांतील किंवा चित्रपटांतील प्रसंग दाखवले जातात . अप्रतिम प्रकाशयोजना आणि रंगसंगती , संगीतावर नाचणारी पाण्याची कारंजी आणि मन सुखावणारी डिस्नी पात्रे यांच्या संगमाने सादर होणारा हा कार्यक्रम जगातील एक अत्युच्च दर्जाचा कार्यक्रम ठरावा . . एपकॉट : येथेही रात्री " रिफ्लेक्शन ऑफ अर्थ " हा प्रकाश - रंगांचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो . नेहमी फटाक्यांची आतषबाजी काय पाहायची ? त्यात वेगळेपणा काय असणार ? असा विचार करून हा कार्यक्रम पाहण्याचे टाळू नये . प्रकाश आणि रंगसंगतीने अतिशय लोभसवाणा दिसणारा आणि धगधगणार्‍या अग्नीने मनाला भुरळ पाडणारा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा आहे . . ऍनिमल किंगडम : लायन किंग या डिस्नीपटातील सुप्रसिद्ध गाणी , सिम्बा आणि त्याची मित्रमंडळी आणि चित्रविचित्र पोशाखातील कलावंत यांनी सजलेला नृत्य - गायन आणि कसरतींचा हा कार्यक्रम आवर्जून पाहण्याजोगा आहे . आसपास पाहण्यासारखी ठिकाणे : डिस्नी वर्ल्डच्या परिसरात ही महत्त्वाची उद्याने सोडून पाहण्यासारखी दोन प्रमुख ठिकाणे आहेत . डाऊनटाऊन डिस्नी : या परिसरात चांगली रेस्टॉरंट्स , फास्टफूड उपाहारगृहे , खरेदी करण्यासाठी प्रशस्त दुकाने आहेत . येथे गायन - नृत्य - संगीताचे कार्यक्रम होतात . सुप्रसिद्ध सूर्य - सर्कस ( Cirque du Soleil ) येथे पाहता येते . संध्याकाळच्या वेळेस खरेदी करता करता , बाजारातून फेरफटका मारण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे . प्लेजर आयलंड : सळसळत्या तारुण्याचा जोश व्यक्त करण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे . पश्चात्य संगीताचे निरनिराळे प्रकार येथे अनुभवायला मिळतील . संगीत - गायन आणि त्यावर थिरकणारी पावले यांच्या आनंदात प्लेजर आयलंडला नित्य दिवाळी असते . बिल्झर्ड बीच आणि टायफून लगून : ही दोन जलोद्याने ( वॉटर पार्क्स ) डिस्नी परिसरात आहेत . उन्हाळ्याच्या दिवसांत सतत बाहर राहून तापलेले अंग थंड करून पाण्यात डुंबण्याकरता आणि मन चिंब करण्याकरता ही दोन्ही पार्क्स उत्तम आहेत . डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या बाहेर ओरलॅंडोला पाहण्यासारखी इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत . त्यातील दोन प्रमुख स्थळांबद्दल येथे लिहावेसे वाटते . युनिवर्सल पार्क्स : येथे दोन पार्क्स आहेत : युनिवर्सल स्टुडिओ आणि युनिवर्सल आयलंड्स ऑफ ऍडवेंचर हे थीम पार्क . ही दोन्ही पार्क्स पाहण्यासारखी असली तरी डिस्नीसोबत यांचीही वारी करणे अतिशय दगदगीचे ठरते . इच्छुकांनी हे लक्षात घेऊनच सहल आखावी किंवा युनिवर्सल सहलीची स्वतंत्र आखणी करावी . सीवर्ल्ड , ओरलॅंडो : प्रचंड आकाराचे किलर व्हेल्स , पाण्यात सूर मारणारे डॉल्फिन्स , माणसांच्या आज्ञा लीलया पाळणारे चतुर सील , गरीब स्वभावाचे परंतु भीतिदायक दिसणारे प्रचंड वॉलरस , उरात धडकी भरवणारे शार्क्स आणि असे अनेक सागरी जीव या उद्यानात पाहण्यास मिळतात . शामू या किलर व्हेलचे , सील आणि डॉल्फिन यांचे कार्यक्रम अप्रतिम आहेत . डिस्नी वर्ल्डची सफर करणार्‍या पर्यटकांनी या उद्यानाला भेट देणे चुकवू नये . हे पार्क एका दिवसात पाहून होते . " ट्रिपल " चे सदस्यत्व असल्यास या पार्काची तिकिटे स्वस्तात मिळतात . फ्लोरिडा राज्यात ओरलॅंडो शहराबाहेर पाहण्यासारखीही इतर अनेक स्थळे आहेत यात ओरलॅंडोपासून सुमारे चार तासांवर असणारे मायामीचे समुद्र किनारे , सुमारे दोन तासांवर असणारे टॅम्पाचे समुद्र किनारे विशेष प्रसिद्ध आहेत . तसेच बुश गार्डन्स ( Busch Gardens ) आणि किसिमी येथील थीम पार्क्स पाहण्यासारखी आहेत . लावण्यांमधे पण आपल्याला आंबा दिसतो . एकदोन आठवतात त्या लिहितो . आरोग्याच्या रक्षणात , संवर्धनात अन्न अव्वल स्थानी आहे . अन्नाद्वारे आरोग्य संतुलित ठेवता येते तसेच त्यानेच रोगही ओढावून घेतला जाऊ शकतो . त्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या संस्कार , संयोग , संतुलन या संकल्पना समजून घेणे आवश्‍यक आहे . संस्कारांमध्ये इतकी ताकद असते की त्यामुळे एकच पदार्थ संस्कारापरत्वे वेगवेगळ्या गुणांचा बनू शकतो . गहू जरी एकच असला तरी त्याच्यापासून बनवलेली घडीची पोळी , फुलका आणि पराठा यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो . फुलका पातळ असून प्रत्यक्ष निखाऱ्यावर भाजला जात असल्याने पचनास अतिशय हलका असतो . घडीच्या पोळीत घडी बनवताना तेल किंवा तूप लावले जात असल्याने पोळी स्निग्धता देणारी असून पचायला फार हलकी नसते किंवा फार जडही नसते . पराठा मात्र जाड लाटलेला असून तेल किंवा तूपावर भाजला जात असल्याने स्निग्धता देत असला तरी तुलनेने सर्वात जड असतो . संस्काराबरोबरच दुसरा महत्त्वाचा असतो " संयोग " ! कशाबरोबर काय एकत्र करावे आणि काय एकत्र करू नये याचेही एक शास्त्र आहे . रव्याच्या खिरीत केशर हवेच कारण ते खीर पचवण्यास मदत करते . श्रीखंडामध्ये जायफळ केशर हवेच कारण ते चक्‍क्‍यामुळे वाढणारा कफ कमी करायला समर्थ असते . आमरस खाताना त्याच चमचाभर तूप चिमूटभर सुंठीचे चूर्ण टाकल्यास आंबा गरम पडत नाही आणि पचायला हलका होतो . अनुकूल संयोग फक्‍त त्या - त्या पदार्थापुरता मर्यादित नसतो तर जेवणाचा बेत ठरवतानाही कशाबरोबर काय खायला हवे याचा विचार करावा लागतो . उदा . पुरणपोळीबरोबर कटाची आमटी असते कारण जड हरबऱ्याची डाळ पचवण्यासाठी विविध मसाल्यांपासून बनवलेली कटाची आमटी आवश्‍यक असते . भाजणीच्या थालिपीठाबरोबर लोणी खाल्ले जाते कारण ते थालिपीठाची रुक्षता कमी करते . आहारः प्रीणनः सद्योबलवृद्धिकृद्‌ देहधारणः स्मृत्यायुः शक्‍तिवर्णौजः सत्त्वशोभाविवर्धनम्‌ निघण्टुरत्नाकर आहार प्राणिमात्रांना तृप्त करतो , शरीरधारणासाठी आवश्‍यक असतो , ताबडतोब बलवृद्धी करतो तसेच स्मरणशक्‍ती , शरीरशक्‍ती , तेजस्विता , ओज , आयुष्य ह्या गोष्टी आहारावरच अवलंबून असतात . शरीराचे सौंदर्य तसेच मनाचे औदार्य हे सुद्धा आहारातूनच वाढत असते . आयुर्वेदाने आहाराची इतकी प्रशंसा केलेली आहे की त्यावरून अन्नाचे महत्त्व सहज लक्षात येते . अर्थात आहाराचे असे सगळे उत्तमोत्तम फायदे अनुभवायचे असतील तर त्यासाठी आहाराचे नियम अर्थात " अन्नयोग संकल्पना ' समजून घ्यावी लागते . आरोग्यरक्षण हा मुख्य हेतू असणाऱ्या आयुर्वेदाने आहाराचे अतिशय सविस्तर पूर्णतः वैज्ञानिक दृष्ट्या मार्गदर्शन केलेले आहे . आयुर्वेदातील अन्नयोगाची संकल्पना इतकी समर्पक आणि परिपूर्ण आहे की ती जगाच्या पाठीवर कुठेही लागू पडते आरोग्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला अगदी सहजपणे अंगीकारता येते . जेवण प्रकृतीनुरूप ऋतूला साजेसे असावेच पण ते संतुलित परिपूर्ण असावे . जेवणात गोड , आंबट , खारट , तिखट , कडू तुरट अशा सहाही रसांचा योग्य प्रमाणात समावेश असावा . जेवणातील पदार्थ असे असावेत की जे संपूर्ण शरीराचे सहज पोषण करू शकतील . चटणी किंवा लोणचे , कोशिंबीर , सूप किंवा आमटी , खीर किंवा त्यासारखे हलके पक्वान्न , एक फळभाजी एक उसळ , वरण - भात - लिंबू , पोळी किंवा भाकरी , आणि ताक यास परिपूर्ण आहार म्हणता येईल . गरम गरम वरण - भात लिंबू याने जेवण सुरू करणे सर्वात चांगले कारण त्याने पोटातील अंतस्त्वचेचे रक्षण व्हायला मदत होते , वाढलेले पित्त पटकन शमते आणि लिंबामुळे पाचक स्राव स्रवायलाही मदत मिळते . भांड्यात किंचित तूप घालून शिजवलेला भात पचावयास अधिक सोपा असतो . कफाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी वरण - भातासह लोणचे किंवा चटणी मिसळून घेतल्यास अधिक चांगले . वात पित्त प्रकृतीला तर वरण - भात हे वरदानच असते . चांगले संदर्भमूल्य असलेला आणखी एक उत्कृष्ट लेख . तुमच्या ह्या लेखांमुळे , मुलाखतींमुळे इथला वावर सार्थकी लागतो . चिनूक्स , खूप आभारी आहे . मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व धरणे पूर्ण भरलेली होती म्हणजेच 9 महिन्यांपूर्वी 37 TMC पाणी उपलब्ध होते . अश्या इमेज background ला वापरल्या जातात . बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे आभारइस जानकारीपूर्ण श्रृंख्ला के लिए . आगे इन्तजार है . आर्च मस्तच . रच्याकने , ध्वनी , सिंगापोरला दातार म्हणुन आहेत त्यांच्याकडे मिळतो मराठी मेन्यु चांगला . . कौटुंबिक : कुटुंबातही , घरचे रितीरिवाज पाळण्याची सुनेवर ( आणि केवळ सुनेवरच . यातून घराण्याचा तो कुलदिपक असणारा तिचा नवरा मात्र स्वतंत्र ) होणारी सक्ती , हुंडा , स्त्रीगर्भ - चिकीत्सा , मुला - मुलीत भेदभाव , स्त्री - कुपोषण या गोष्टी येतात . अगदी , बचत करतानाही मुलाच्या शिक्षणाकरता आणि मुलीच्या लग्नाकरता अशा बचती केल्या जातात . अगदी शिकल्यासवरलेल्या समाजातही . फार काय याच गोष्टी टिव्हीवरल्या जाहिरातींतूनही ठळक केलेल्या असतात . मी पाहिलंय . . मी पाहिलंय त्यांना हसताना . . पल्लवित होऊन असंख्य रंग अंगावर लेऊन , फुलांमध्ये पानांमध्ये रमत प्रेमगीत गाताना . . . वीस वर्षांपुर्वी एका अभ्यासात असं आढळल कि ओल्या कचरयाचे खत बनविण्यासाठी उपयोगी पडणारे जिवाणु गायीच्या शेणात इतर प्राण्यांपेक्षा खुप जास्त प्रमाणांत आहेत . तेंव्हापासुन मी त्यानाच ३३ कोटी देव मानतो . मी आणि शकुताई खोलीत आलो , मी एकदम अंग सोडुन दिलं पलंगावर आणि डोळे मिटुन पडुन राहिलो , शकुताईचा आवाज आला ' काय रे काय होतंय तुला , जुलाब तर होत नाहित , चांगला सहा ते दहा बसुन होतास की बैठकीत , आणि आठवड्यात तिन वेळा हे आणि तु जाउन बसता तिथं राज गार्डनला तेंव्हा नाही वाटतं होत अ‍ॅसिडिटी , आजच झाली ती , सगळं पटकन संपलं असतं , हिशोब झाले असते , उद्या संध्याकाळ पर्यंत कॅश देतो म्हणाला होता ना मंद्या , तर तुला नस्त्या भानगडिच फार ' एवढं बोलुन शकुताई निघुन गेली , मग पुन्हा लॅपटॉप चार्जिंगला लावला आणि चालु केला , अपेक्षेप्रमाणे सगळ्यात आधी कम्युनिकेटर चालु झाला ' च्यायला बंद कशाला केलं बे उगा , तिच्यायला त्या आखाडाच्या व्हिरित बि अंधार अन हितंबी तेच ' अक्षरं उमटली स्क्रिनवर , मी घाबरत घाबरत टाईप केलं , कॅन यु सी मी ? ' , थोड्या वेळानं रिप्लाय आला , ' एवडं इंग्रजी आलं असतं ना तर कदीचा वळसंग सोडुन गेलो असतो , तुजा बाप याला कारण हाय , तुला ठेवलं नेवुन सोलापुरला अन आम्हि इतंच खपलो बाबाच्या हाताखाली शेतात . दहावि कशी बशी करु दिली नशिब आमचं ' आदरणीय दिनेशराय द्विवेदी जी सादर अभिवादन ! बहुत शानदार पोस्ट के लिए आभार - बधाई पुरुषोत्तम ' यक़ीन ' जी की ग़ज़ल बहुत पसंद आई , शुक्रिया आपका ! च्हारूँ मेर जुलम को बंधर्यो छे धोरो में धोरो के स्थान पर शायद धारो होना चाहिए , देखलें कृपया , यक़ीन जी को मेरा नमस्कार कहिएगा पुनः हार्दिक बधाई और मंगलकामनाएं ! - राजेन्द्र स्वर्णकार रामशी खूप संपर्क नाही पण आता मात्र त्याला फोन करावासा वाटतो आहे . अवांतर : " ६० वर्षांनंतर " एखाद्या महामानवामुळे त्याच्या धर्मबांधवांना मान मिळतो किंवा ते मानाने जगु शकतात , रोचक आहे धोनीला १२ रन रेट हवा आहे हे माहिती होते आणि फलंदाज बाकी होते असे असूनही हा उचलून फटके मारू शकत नव्हता . . . . . ? ? - रन काढून जिंकू शकणार नाही हे ह्यला ठाउक नव्हते ! ! अगदी दिसत होते की धोनीची जिंकायची इच्छा नाहिए ! नागपूर - महापालिकेच्या सभागृहाने पाण्याच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे . याची अंमलबजावणी मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून केली जाणार आहे . यामुळे निर्माण होणारा घोळ दूर करण्यासाठी तसेच भविष्यात थकबाकी दिसू नये याकरिता महापालिका प्रशासनाने कमी दराचे बिल पाठवावे अशी मागणी जनआक्रोश समितीच्या वतीने करण्यात आली आहे . धमरपेठ झोनमध्ये नव्याने लावलेले मीटर अत्यंत संवेदनशील आहे . वाऱ्यामुळेदेखील फिरतात . यामुळे वारेमाप युनिटची नोंद बिलामध्ये झाली आहे . अशा मीटरची तक्रार नोंदवून समस्येचे निराकरण करावे अशीही विनंती जनआक्रोश समितीचे डॉ . अनिल लद्दड , रवींद्र कासखेडीकर , जनमंचचे अशोक लांजेवार , शंकर गुल्हानी , एन . एल . सावरकर , राजेंद्र गंगोत्री , एल . एन . चांडक , प्रभाकर खोंडे आदींनी केली आहे . तोंडली कुकरला शिजवली तर खुप शिजत नाहीत का ? > > > नाही शिजत जास्त . मसाल्यात शिजवून पण चालेल . पण कुकरमधे शिजवली तर नंतर मसाला छान मुरतो . अगो , माखनवाला किंवा इतर कर्‍यांबरोबर साधासा भात् / पुलाव मस्त लागेल . मैत्रिणीकडून एक सोपा आणि चवदार पुलाव शिकलेय . रेसिपी तुझ्या विपूत टाकते . पण ही जी रोजची वादावादी तुम्ही सुरू ठेवली आहे त्यापेक्षा काही वेगळे करून पाहा आणि चांगल्या लेखांसाठी लोकप्रिय व्हा . सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामि तैसा हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ३७ साजि - या - तुझी मायक्रो . छान हां . आता आज्जी पयले आमाला ( सांसारिक ) मार्गदर्सन कर्त्याल मग तुमाला - कवितेच्या जर्म वरुन डिसीज कसा करायचा ते . अणुभट्टीमध्ये युरेनियम इंधनाच्या अणुचे विभंजन करून प्रचंड ऊर्जा उत्पन्न केली जाते . या ऊर्जेद्वारे पाण्याची वाफ करुन , त्याद्वारे जनित्र फिरवले जाते आणि जनित्रातून वीज उत्पन्न होते . या विभंजन प्रक्रीयेमध्ये २०० पेक्षा जास्त अतिशय किरणोत्सर्गी पदार्थ तयार होतात . यामुळेच १००० मेगावॅटच्या अणुभट्टीत १००० हिरोशिमा अणुबॉम्बइतका किरणोत्सर्ग तयार होत असतो . यापैकी अनेक किरणॊत्सर्गी पदार्थ येणारी हजारो वर्षे किरणोत्सर्ग करत राहणार . या किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावरील परिणाम अतिशय घातक आहे : यामुळे कॅन्सर , पुनरुत्पादक पेशींवर परिणाम होऊन जन्मजात विकलांगता , नपुंसकता , बालवयात वृद्धत्व , किडनीचे विकार आणि इतर अनेक विकार होतात ! नेरळ - नेरळ गावातील वन खात्याच्या टेकडीवर बांधण्यात आलेल्या घरांवर दरड कोसळून चार घरांचे नुकसान झाले . मंगळवारच्या रात्री ही घटना घडली . तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे छोट्यामोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार घडतच आहेत . एका निराधार महिलेचे घर पूर्णपणे मातीने भरून गेले असल्याने ही महिला अक्षरशः रस्त्यावर आली आहे . दरड कोसळल्यानंतर नेरळ सरपंच भगवान चंचे , उपसरपंच बल्लाळ जोशी यांनी तातडीने घरांची पाहणी करून माती काढण्याचे आदेश दिले . त्यानुसार ग्रामपंचायतीने गैरसोय दूर करण्यासाठी घरांवर कोसळलेली माती तातडीने बाजूला काढण्याचे काम हाती घेतले आहे . 2005 मध्येही या भागात अनेक घरांवर दरडी कोसळल्या होत्या . टेकडीवरील माती भुसभुशीत असल्याने संततधार पावसात दरडी नेहमीच कोसळतात . त्यामुळे येथील अनेक घरमालकांनी स्थलांतर केले ; मात्र निराधार महिला इंदिरा दत्तात्रय शिंदे यांच्या घरावर दरड कोसळल्याने त्या अगदीच निराधार झाल्या आहेत . त्यांच्या घरात आता मातीचे ढिगारे आहेत . अश्‍विनी अशोक भोईर , किसन नांदे आणि सुरेश चव्हाण यांच्या घरांच्या चोहोबाजूंनी दगडच दगड आहेत . नागरिकांनी पावसाळ्यात सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ; अन्यथा दरडींवर लक्ष ठेवून राहावे , असे ग्रामपंचायतीने कळविले आहे . रात्रभर त्या अरब चालक आणि त्याच्या मित्राच्या गप्पा ऐकाव्या लागल्या पाल मेल्यावर वंश बुडायला काय त्या पालीपासून तो पूढे जाणार होता का ? काहीतरीच . पालीसारखे उपद्रवी आणि विद्रुप प्राणी कोणी मारत सुटु नये म्हणुन भीती घालण्यासाठी असे काही सांगितले असेल ( कधी काळी ) . याशिवाय कचर्‍याचे विघटन , सर्वांना शिक्षण , पोषक अन्न , आरोग्य , लोकसंख्यावाढ , गर्दी , सुरक्षा , वर्णभेद , फुटपाथ नसणे , घरासाठी वेळ देणे . समस्या ( यातील बर्‍याचशा समस्या मूलभूत नसल्या तरी सार्वजनिक असू शकतात ) नमूद केल्या आहेत . मुंबई - & nbsp विकास निधीच्या समन्यायी वाटपावरून भाजप आक्रमक भूमिकेत असून , सरकारकडून न्याय मिळाल्यास मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही भाजप करीत आहे . सरकारशी चर्चेत निधीवाटपाची मागणी मान्य झाल्यास न्यायालयात जाण्याचे पक्षाने ठरविले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी " सकाळ ' शी बोलताना सांगितले . विरोधी पक्षांनी गेल्या तीन वर्षांची आकडेवारी मांडून निधीच्या समन्यायी वाटपाची भूमिका घेतली आहे . विदर्भ , मराठवाड्याच्या अनुशेषाचा मुद्दा उपस्थित करून सिंचनासाठीची तरतूद या भागासाठी वाढवावी , राज्यपालांच्या निर्देशांचे पालन करावे , या मुद्द्यावर भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती . निधीच्या समन्यायी वाटपासाठीही न्यायालयात गेल्यावर मार्गदर्शक तत्त्वांनुसार निधीचे वाटप करू , असे राज्य शासनाने न्यायालयात सांगितले आहे . या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि गेल्या दोन वर्षांतील निधीवाटपाची आकडेवारी यांचा आधार घेऊन उच्च न्यायालयात जाण्याची तयारी भाजप करीत आहे . सध्या सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होत असून , मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे . प्रत्येक वेळी न्यायालयात जाण्याचा मार्ग बरोबर नाही . एका अवलिया उस्तादाची सुरेख ओळख . वाचनखूण साठवली आहे . सहस्र धन्यवाद . हिंदू नेशन ( राष्ट्र ) , हिंदू रिलिजन ( धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो ना ? ) , हिंदू वंश , हे सारे शब्दप्रयोग त्यांनी एकाच अर्थाने केलेले आहेत . चला , " धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो " हे तुम्ही मान्य केलेले दिसतयं ! याचा अर्थ हिंदू धर्माबद्दल बोलणे म्हणजे मुस्लीम रिलीजन विरुद्ध बोलणे नसते अथवा कुठल्याच रिलीजन बद्दल बोलणे नसते हे समजणे कठीण जाउ नये . आणि गोळवलकरांची मुसलमान धर्म / धर्मियांबाबत वाक्ये वाचलीत तर ते समजेलही . . . अर्थात तुम्ही ती वाचली असतील पण येथे दिली तर स्वत : च्याच विरोधात जाणार म्हणून गप्प असाल असे दिसते . . . असो . . . . त्या कोंडलेल्या रहदारीच्या मधोमध कितीतरी वेळ एकमेकींकडं भयकंपीत नजरेनं बघत त्या दोघी मूढासारख्या उभ्या होत्या . नवी दिल्ली - राजकारणासाठी धर्माचा वापर करणे धोकादायक असल्याचे सांगून , न्या . लिबरहान आयोगाने त्यावर तीव्र शब्दांत टीका केली . बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या लिबरहान आयोगाचा अहवाल आणि केंद्र सरकारचा कृती अहवाल मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला . राजकारणासाठी धर्माच्या वापर करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी नवा कायदा करण्याची सूचनाही अहवालात करण्यात आली आहे . लिबरहान आयोगाची स्थापना झाल्यानंतर १७ वर्षांनी त्याचा अहवाल सादर करण्यात आला . हा अहवाल फुटल्याचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी उमटले . केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी अहवाल लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला . तेरा पानांचा कृती अहवालही यावेळी सादर करण्यात आला . लिबरहान आयोगाने केलेल्या शिफारसी केंद्र सरकारने स्वीकारल्या आहेत . देशातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारे विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येईल , असे चिदंबरम यांनी सांगितले . जातीय हिंसाचाराच्या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा , यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्यात येतील , असे त्यांनी सांगितले . दरम्यान , कृती अहवालात भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी , मुरली मनोहर जोशी , कल्याणसिंह आणि संघ परिवारातील अन्य सदस्यांचा कोणताही थेट उल्लेख करण्यात आलेला नाही . सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर लिबरहान आयोगाची स्थापना करण्यात आली होती . ही टिपन्नी घेऊन वाद नका सुरु करु , मुळ विषय अजूनही हिंदुत्व हा आहे . फक्त नेहमी असे वाक्य लोक फेकतात , आज उत्तर द्यावे वाटले . . . . . त्यापेक्षा तिला भवानी तिर्थंकरांच्या डायरीतली अजून थोडी पाने चोरून , लेख लिहू देत ! वाद प्राथमिक शिक्षण माध्यमाचा पणजी , दि . १८ ( प्रतिनिधी ) ' डायसोसन सोसायटी ' या संस्थेत रोमी कोकणी हीच राजभाषा व्हावी असे मानणार्‍या लोकांचा भरणा आहे , असा आपला सर्वसाधारण समज आहे . मात्र या लोकांनी आता रोमी कोकणीचा ' मोग ' सोडून इंग्रजीचा जो उदोउदो सुरू केला आहे त्यावरून त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे . तथापि , प्राथमिक शिक्षण हे मराठी किंवा कोकणी या मातृभाषांतूनच व्हायला हवे या भूमिकेत अजिबात बदल होता कामा नये , असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध लेखक , वक्ते , पत्रकार तथा नाटककार विष्णू सूर्या वाघ यांनी केले आहे . गोव्यात सध्या केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा आधार घेऊन काही घटक गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा घाट घालत आहेत . शिक्षणाचा अधिकार या नव्या कायद्याचा सर्वांगाने अभ्यास करता ही मंडळी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत . नव्या शैक्षणिक धोरणात ' प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच ' हा जागतिक सिद्धांत मांडण्यात आलेला आहे . मात्र डायसोसन सोसायटीच्या शाळांतील काही पालक आपल्या स्वार्थासाठी याचा अर्थ ' हव्या त्या माध्यमातून ' , असा लावून नव्या वर्षापासून प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून द्या , अशी निवेदने देत आहेत . ही गोष्ट अतिशय धोकादायक आहे असे सांगून या संस्थेला गोव्यातील काही उच्चभ्रू समाजातील लोकांचा छुपा पाठिंबा लाभत असल्याचा दावा त्यांनी केला . उच्चभ्रूंच्या या पाठिंब्यामुळेच स्वतःला ' कोकणी मोगी ' म्हणवणारे हे लोक गोव्यातून मराठी कोकणीचे उच्चाटन करण्यास पुढे सरसावले आहेत . सरकारने या लोकांच्या कोणत्याही दबावाला भीक घातला आपले पूर्वीचेच धोरण सुरू ठेवावे , असेही श्री . वाघ यांनी सांगितले . सरकारने या लोकांच्या दबावापुढे गुडघे टेकून माध्यम बदलण्याचा प्रयत्न केला तर तो आत्मघात ठरेल असा इशाराही विष्णू वाघ यांनी दिला . गोव्यात सध्या नको असलेल्या गोष्टी घडत असून समाजविघातक शक्तींनी उचल खाल्ली आहे . सरकारने या शक्तींचा वेळीच पाडाव करावा खंबीर भूमिका घेऊन सर्वसामान्यांच्या मातृभाषेशी होऊ घातलेला हा खेळ थांबवावा , असे आवाहन श्री . वाघ यांनी केले . घेतलेल्या भूमिकेमुळे रोमी कोकणीप्रेमींचा मुखवटा टरटरा फाटला आहे . माध्यमिक शाळेचे माध्यम कोणतेही असो पण प्राथमिक शाळांत मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे हा घटनेने दिलेला अधिकार आहे , याचाही विष्णू वाघ यांनी पुनरुच्चार केला . १० मे १८५७ रोजी अवघ्या ८५ सैनिकांनी इथे सदर बझार विभागात ब्रिटीशांवर हल्ला चढवला होता . त्यापुर्वी हुतात्मा झालेला मंगल पांडेदेखील याच पलटणीचा सैनिक होता . ही पलटण काली पलटन या नावाने ओळखली जाते . आई कालीमातेच्या नावाने . इथे हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा तसेच एक वस्तु संग्रहालयदेखील आहे . या संग्रहालयात १८५७ च्या स्वातंत्र्यसमरासंबंधीत वस्तु , छायाचित्रे यांचे संग्रहण आहे . इथेच मला नानासाहेब पेशवा तसेच तात्या टोपे यांचीही छायाचित्रे बघायला मिळाली . एक प्रसिद्ध सर्कसमालक एकदा प्रकल्प पाहण्यास आले होते . प्रकाश पँथरना चाबकाशिवाय सहज हाताळतो ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं , त्यांनी त्याचं कौतुक केलं , पण ' जपा हं , ह्याचा काही भरवसा नाही ' असं म्हणालेच ! नंतर त्यांनी अजगर पाहत असताना त्यांच्या सर्कशीतील एकाला अजगरानं कसं गिळलं , नंतर त्यांनी स्वतः अजगराचं पोट फाडून त्याला बाहेर कसं काढलं ही गोष्ट सांगितली . आम्ही हसलो नाही , वादही घातला नाही , कारण ते चांगले वयस्कर होते , आणि आमचे पाहुणेही होते ! तू दिले ते काय काय मोजू ? ? दुसरे आयुष्य ? ? विस्मृती ? ? आनंद ? ? छे छे . . याहूनही सुंदर असे काहीतरी . . ज्याचे असणे दुसर्‍या कशाच्याही नसण्यावर किंवा पुसण्यावर अवलंबून नाही ! ज्याचे असणे मला , माझ्या वावराला इन शॉर्ट माझ्या जगण्याला नवा आयाम देते , माझे मर्म जाणून मला स्वीकारते , मलाही जग स्वीकारायला लावते . . कार ' टो ' चा खर्च , सामान move करण्या साठी Rent Truck चा खर्च आणी इतक लांब Truck Driving करण्यापेक्षा , कार मध्ये थोड फार सामान टाकुन कार Drive करायची आणी मोठ - जड सामान ( Bed , Dinning Table , Futon , Microwave , Bike ( Cycle ) , TV etc दुसर्‍या एखाद्या मार्गे move करायच हे शक्य आहे का ? रोज रोज त्याच अस्त्र तो धार लावून तेज करी समोरच्याला पार उखडून दम घेई लाडका पुत्र घरी येई तेव्हा आई काकी पाय चेपी गोर्या चंद्राला तीट लावी , त्या रात्री बाबांनीच दटावल " राजे झोपा आता " बाकी काय सांगावे त्या बिचार्‍या मुक्या ( मुका घेणारा नव्हे . बोलता येनारा म्हणुन मुका ) सापा बद्दल वाईट वाटले . कुणी मागीतल्यास सर्व मुद्दे सपुरावा - उदाहरण देउन स्पष्ट करु शकतो . अतिशय सुंदर लेख आहे हा . . . . . अहो महेंद्र मराठे . . . लेख नीट वाचत चला . . . हा लेख पैलतीर मध्ये नाही तर मुक्तपीठ मध्ये आहे . ह्यामधे एक पुर्ण वर्ष फुलणारी पण जात असते . तिची पाने थोडी रुंद आणि फिकट असतात . वरच्या लिलिची पाने अरुंद आणि गडद हिरवी असतात . मी फुलांच्या सोबत लिलिच्या पात्या सजावटीसाठी लावायचे . ह्या लिलिला बाजुला अजुन कंद फुटतात . हारामध्ये ह्या लिलिचा वापर करतात . सानियाचा उदो उदो पुरे झाला , ती कधीच चांगली खेळत न्हवती . वासरात लंगडी गाय होती . तिने आता नवीन पाकिस्तानी पिढीस शिकवावे . आधी माणुसकी नंतर खेळ ! दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा - या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात सिडनी - ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर सायमन कॅटिचला " क्रिकेट ऑस्ट्रेलिया ' च्या वार्षिक कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे . या निर्णयामुळे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या ऍशेस मालिकेतील इंग्लंडविरुद्धची कसोटी ही कॅटिचची अखेरची कसोटी ठरण्याची शक्‍यता आहे . आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला 18 वर्षीय वेगवान गोलंदाज पॅट्रिक कमिन्सला करारबद्ध करण्यात आले . या वर्षात ऑस्ट्रेलिया श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे . त्यानंतर न्यूझीलंड आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत . " क्रिकेट ऑस्ट्रेलिया ' ने करारबद्ध केलेले 25 खेळाडू : मायकेल क्‍लार्क , डग बॉलिंजर , पॅट्रिक कमिन्स , झेव्हियर डोहेर्टी , कॅलम फर्ग्युसन , ब्रॅड हॅडीन , रायन हॅरिस , जॉन हॅस्टिंग्ज , नॅथन हॉरित्झ , बेन हिल्फेनहॉस , फिलिप ह्युजेस , माईक हसी , डेव्हिड हसी , मिशेल जॉन्सन , उस्मान ख्वाजा , जेसन क्रेझा , ब्रेट ली , शॉन मार्श , टीम पेनी , जेम्स पॅटिन्सन , रिकी पॉंटिंग , पीटर सीडल , स्टीव्ह स्मिथ , शेन वॅटसन , कॅमेरॉन व्हाईट . ऑक्टो . १६ आज इटली प्रवासाचा अखेरचा दिवस . मोंतालीहुन कारने सिएनाला जायचे , तिथे कार परत करायची . तिथुन आगगाडीने फिरेंजे . फिरेंजेला गाडी बदलुन मिलानो . आजची रात्र इन्व्हेरिगोला अल्बर्टोंच्या घरी काढायची . उद्या सकाळी दहा वाजताच्या सुमाराला आमच्या दोघांचा विरुद्ध दिशेचा प्रवास सुरु होणार - नवरा घरी परत आणि मी माहेरच्या वाटेवर - भारतात जायला निघणार . कंट्री - हाऊस मधील नाश्त्याचा अखेरचा अनुभव घेतला . जड पावलांनी सामान गाडीत टाकले . मोंतालीच्या कच्च्या रस्त्यावरुन मार्गक्रमण सुरु झाले . एक वाजेच्या आत सिएनाला पोचायचे , नाहीतर कारचे एक दिवसाचे भाडे जास्ती भरावे लागेल . तसा वेळ बराच होता म्हणुन मोठ्या रस्त्याने नं जाता जरा आडवळणाने जायचे ठरवले . हा रस्ता नकाशात दिसत नव्हता , पण रस्त्यावर सिएनाच्या पाट्या होत्या त्याप्रमाणेच जायचे ठरवले . सर्व्हास सदस्या मोनिका सिएनामधे हर्ट्झच्या पार्किंग लॉटमधे आम्हाला भेटणार होत्या . १२ . ३० च्या सुमाराला पुन्हा हायवेला लागलो . एकला दहा कमी असताना सिएनाचे एक्झिट घेतले . आता दहा मिनिटात हर्टझ शोधुन काढायचे आव्हान मला नवर्‍यानी दिले . गाव जवळ जवळ यायला लागले तसे एका ठिकाणी थांबुन कोणत्या रस्त्याने टुरिस्ट लोकांना गाड्या चालवता येतात त्याची एकदा खातरजमा करुन घेतली . आता " डावीकडे " , " उजवीकडे " , " मधल्या लेनमधे " अशा माझ्या सुचना नवरा अविश्वासानेच पाळत होता " आर यु शुअर ? " असं सारखं सारखं विचारत होता . ( आता मी काय सिएनामधे लहानाची मोठी झाले की काय ? ) शेवटी एकदाची ओळखीची खुण दिसली , त्याला म्हंटले , इथुन उजवीकडे वळ आणि लगेच हर्टझ तुझ्या डाव्या हाताला येइल . तसे त्यानी केले आणि खरोखरच हर्टझ दिसल्यावर हर्षभरानी त्यानी माझ्याशी जोरात हात मिळवणी केली . एकच्या काट्याला आम्ही पार्किंग लॉटमधे शिरलो . मोनिका आमची वाटच पहात होती . कार परत करण्याचे सोपस्कार पूर्ण केले . मग मोनिका बरोबर स्टेशनवर जाऊन वेळापत्रकं बघुन आलो . दुपारी तीनची फिरेंजे पकडायची असे ठरवले . सिएनाचा डुओमो आतुन बघायचा राहिला आहे . तो बघण्याची नवर्‍याची फार इच्छा आहे , पण मोनिकाला आणि मला वेळ कमी पडणार असे वाटत होते . डुओमोच्या आतल्या फरशा एरवी झाकलेल्या असतात . पण आता त्याच्या वरचे आच्छादन काढले आहे . त्या फरशांवरचे नक्षीकाम बघायची संधी आता उपलब्ध असताना ती वाया घालवणे योग्य नाही असे वाटल्याने आम्ही धावत पळत डुओमो बघायला गेलो . मोनिकाने आम्हाला बाहेर सोडुन ४५ मिनिटांनी परत तिथेच भेटायचे ठरवले . डुओमो खरच बघण्या लायक आहे . फरशीवरच्या संगमरवरावर तर अप्रतिम दृष्ये साकारली आहेत . आता इथे पुन्हा वेळेचे भान ठेवायची जबाबदारी माझीच . ४० मिनिटे झाली तशी नवर्‍याला " शेवटची पाच मिनिटे " अशी सुचना दिली . बळे बळेच त्याला बाहेर काढले . मोनिका वाटच पहात होती . मोनिकानी आमच्या साठी तिच्या बागेतली चविष्ट ऑरगॅनिक सफरचंदे आणली होती आणि तिच्या घराचे फोटो वगैरे पण दाखवले . आता कोटाच्या आतुन बाहेर पडायला गेलो तर तिच्या पर्किंग तिकिटामधे पुरेसे पैसे नव्हते . म्हणजे जिथे पैसे घेणारा माणुस बसला असेल त्या दरवाजावर जायला हवं . दोन - तीन दरवाजे फिरून शेवटी एक उघडे काऊंटर सापडले . मात्रं त्या दरम्यान आमची तीनची गाडी चुकली . मग मिळेल त्या बसनी फिरेंजे गाठले . धावत पळत बसमधुन उतरून रेल्वे स्टेशन गाठले , तर युरोस्टार अगदी डोळ्या समोरून सुटली , पकडता आली नाही . पुढची युरो - स्टार रद्द झाल्याचे कळले . मग एका पॅसेंजर गाडीत बसलो . ती थांबत थांबत खुप उशीरा फिरेंजेला पोचली . तो पर्यंत इन्व्हेरिगोला जाणारी शेवटची गाडी गेलेली होती . आता रात्री मिलान मधेच कुठेतरी घालवावी असा विचार केला . ते कळवायला अल्बर्टोंना फोन केला , तर ते म्हणालो , " तसं नका करू , मी येतो घ्यायला . " आम्हाला जरा संकोचच वाटत होता . रात्रीचे बारा वाजत आले होते . पण ते म्हणाले काही काळजी करू नका . मी निघालोच , तुम्ही टॅक्सी स्टॅंडजवळ उभे रहा . त्याप्रमाणे थोड्या वेळ्यानी बाहेर पडुन टॅक्सी स्टॅंडजवळ उभे राहिलो . दहा एक मिनिटात ते आले . त्यांना पाहुन आम्हाला खुप आनंद झाला - जणु काही फार वर्षांची ओळख असलेला जुना दोस्त भेटावा तसा . त्यांनी गालाला गाल घासुन आमचे स्वागत केले . इतक्या रात्री थेट इव्हेरिगोहुन मिलानो सेंट्रलला आम्हाला घ्यायला आल्यावद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल फारच आदर वाटु लागला . एखादा असता तर म्हणाला असता रहा आता मिलान मधेच . तसं करणं अगदी अयोग्यही दिसलं नसतं . पण ते आवर्जुन घ्यायला आले यातच त्यांचा मोठेपणा दिसुन आला . घरी अर्थातच जेवण तयारच होते . चांगलं थ्री कोर्स डिनर आणि डिझर्ट . रात्री झोपायाला चांगलाच उशीर झाला होता . जेमतेम काही तास झोपुन पहाटे साडेपाचला उठलो . तयार होऊन साडे सहाची गाडी पकडायला स्टेशनवर आलो . गाडी आली तसा अल्बर्टोंचा निरोप घेतला . त्यांनी गालावर गाल घासुन निरोप दिला आणि पुन्हा एकदा घासुन खास विदाइ दिली . गाडीत बसुन त्यांना दिसेपर्यंत टाटा केले . कर्डोनाला गाडी बदलुन माल्पेन्झा एक्स्प्रेसमधे बसलो . यावेळी काही उशीर वगैरे नं होता साडे नऊच्या सुमाराला एअरपोर्टवर पोचलो . माझी भारतात न्यायची बॅग लॉकर रुम मधे ठेवली होती ती ताब्यात घेतली . आपापल्या लाइनीत जाऊन चेक इन करुन आलो . ड्युटी - फ्री दुकानातुन चॉकलेटस वगैरे विकत घेतली . नवर्‍याचे विमान माझ्या आधी सुटणार होते . पण दोन्ही विमाने उशीरा सुटली . माझे तास भर उशीरा सुटले . नवरा केव्हाच गेला असावा असं मला वाटल . पण नाही . काल पासुन पाठीमागे लागलेला प्रवासातला खोळंबा अजुनही त्याच्या पाचवीला पुजला होता . मी मुंबईत पोचुन एक रात्रं काढुन सकाळच्या विमानानी नागपुरला उतरले तेव्हा कुठे नवरा घरी पोचला होता . असो . तरीही त्याने फोटो काढणे थांबवले नाही . या लेखाच्या सुरवातीचा फोटो नवर्‍याने विमानातुन काढलेले आल्प्सचे दृष्य - उड्डाणानंतर दहा मिनिटानी घेतलेले आहे . तर असा झाला आमचा इटलीचा दौरा . . प्रवास करण्यात जितका आनंद मिळाला तितकाच आनंद हे वर्णन लिहिताना झाला . हे लिखाणाचे काम चांगले अडीच - तीन महिने पुरले , पण त्या निमित्याने त्या आठवणींनी उजाळा मिळाला . हे वर्णन वाचुन तुमचे मनोरंजन तर झाले असेलच , पण काही नविन माहितीही मिळाली असेल अशी आशा आहे . . . . टाटा . . . पुन्हा भेटु लवकरच . . . टीप : अनमिकता राखण्यासाठी या लेखांमधील सर्व व्यक्तींची मूळ नावे बदललेली आहेत . मलाही ब्रेव्ह वन आवडतो पण राहून राहून वाटते ज्युडी फॉस्टर नसती तर अजून चांगला वाटला असता हा चित्रपट , कधी कधी तिच्या अभिनयात तोच तोच पणा येतो आणि मग चित्रपटपण एकसुरी वाटायला लागतो . मी मात्र गोंधळून " ते " ह्या अनेकवचनी सर्वनामातले " ते " अनेक बाबा घरात शोधत राहतो ! ! ! हराप्पा संस्कृतीच्या त्यातल्या त्यात आधुनिक ( म्हणजे तरी प्राचीनच ) स्तरांमध्ये अस्थि पुरायची मडकी सापडली होती , त्याबद्दल दा . . कोसंबी संदर्भ देतात . जर हा रिवाज मध्य - आशियाई असेल , तर बहुधा त्याचा भारतात संकर आधीपासून झाला असावा . फक्त शकांपासूनच नव्हे . शकांनी प्रथा दक्षिणेपर्यंत पोचती केली असेल - माहीत नाही . किरण पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा सर्वांत धडाकेबाज फलंदाज , परंतु दोन्ही सामन्यांत त्याला फलंदाजी करण्याची संधीच मिळालेली नाही . सुरुवातीच्या फलंदाजांनीच काम फत्ते केले . गतवेळच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बेंगळूरु संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळविले होते . दिल्लीविरुद्धच्या सामन्यात यॉर्करने धुमाकुळ घालणाऱ्या मलिंगाने आजही पहिल्याच चेंडूवर बेंगळूरु संघाचा सलामीवीर अगरवालची दांडी उडविली . त्यानंतर आपल्या पुढच्या षटकात विराट कोहलीलाही पायचीत टिपले होते , परंतु श्रीलंकेचेच पंच असलेल्या धर्मसेनाने ते अपील फेटाळले . कालच्या आठवणी पुन्हा पुन्हा आठवत असतं कुणीतरी डोळे आसवांनी डबडबल्यावर भिजत असतं कुणीतरी अशा वेळी श्रावण होऊन रिमझिमण्यात मजा आहे कुणीतरी मनात असतं म्हणून जगण्यात मजा आहे पाऊस सारा दाटून येतो चिंब चिंब भिजवून जातो इंद्रधनुच्या सप्तरंगात श्रावण सारा भिजून जातो अशावेळी झुला होऊन धडपडण्यात मजा आहे कुणीतरी मनात असतं म्हणून जगण्यात मजा आहे एक एक मोरपीस मागे ठेवून रंगलेली मेंदी उडून जाते आठवणींच्या रात्रीवर मग जळणे मागे सोडून जाते अशावेळी मेंदीच्या पानावर ठिबकण्यात मजा आहे कुणीतरी मनात असतं म्हणून जगण्यात मजा आहे - सोनम मजला खुणावती त्या , क्षितिजा वरी दिशा माझेच पंख कोणी , कृपया खुडू नये . . " ताई , तिकडचं एखादं स्थळ बघाच मंजुसाठी . किती मोठी गोष्ट आहे ताई , तुम्हीच सांगा , किती मोठं नाव होईल आपलं ! पापळकरांची मुलगी लग्नं होऊन अमेरिकेत गेली म्हणजे आज काही साधी गोष्टं नाही . . . " काय बोलावे ते मला सुचेना . मी आपलं हो ला हो लावत होते . यातील कुठलीच गोष्ट धर्मासाठी झाली नाही आणि भक्तीपोटी झाली नाही . एक द्वेषाने तर दुसरी भितीने . . . गहू हे तृणधान्य . इतर तृणांच्या बियांप्रमाणे त्याच्या बिया आता वार्‍याने उडू शकत नाहीत . मानवाच्या मदतीशिवाय त्यांचा प्रसार आता होऊ शकत नाही . एकोहम यांनी त्यांच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करण्याची विनंती केली आहे . माझ्या आक्षेपांना त्यांच्याकडे उत्तर नसल्याचे ते लक्षण असल्यामुळे , त्यांना संवाद करण्यात रसच नसल्यामुळे , मी त्यांच्या प्रतिसादावर टीका केली नाही . ) दल लेक , शंकराचार्य आणि हजरतबल या व्यतिरिक्त श्रीनगरचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या बागा . आधीच काश्मीर सुंदर , पाणी मुबलक , वातावरण फळाफुलांना आणि वृक्षांना पोषक . त्यामुळे मुगलांनी इथे भरपुर बागा बांधल्या . शहाजहान तर वर्षातले चार महिने म्हणे या बागांमध्येच असायचा . शिवाजीराजांनी जेव्हा शाइस्तेखानाची बोटे कापली तेव्हा औरंगजेब इथेच होता . त्याने मामांना परस्पर बंगालमध्ये पाठवुन दिले . मुंबई - राज्यात प्रत्येक जिल्ह्यात डिजिटल ग्रंथालये सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील , असे आश्‍वासन उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिले . मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अनुदान वाढवून देण्याचा तसेच बंद पडलेली ग्रंथालये सुरू करण्यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न केले जातील , अशी ग्वाही त्यांनी दिली . विधान परिषदेत कॉंग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि एकूणच मराठी ग्रंथसंग्रहालयांची झालेली दैनावस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लक्षवेधी सूचना मांडली होती . त्यावर झालेल्या चर्चेत भाई जगताप , हेमंत टकले , बी . टी . देशमुख , संजय केळकर यांनी भाग घेतला . सर्वच सदस्यांनी मराठी ग्रंथसंग्रहालयांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली . महापालिकेच्या जागेवर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयांच्या 29 शाखा आहेत , परंतु त्यांना पुरेसे अनुदान मिळत नाही , त्यामुळे 11 ग्रंथालये बंद पडली आहेत . केवळ 15 हजार रुपयांच्या तुटपुंज्या अनुदानात किती पुस्तके खरेदी करायची , तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी ग्रंथालये अद्ययावत कशी करायची , पायाभूत सुविधा कशा उभ्या करायच्या अशा अनेक प्रश्‍नांच्या गर्तेत ही ग्रंथालये सापडली आहेत , याकडे दत्त यांनी सभागृहाचे लक्ष वेधले . एका बाजूला लोकशाही आघाडी सरकार मराठी भाषेच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी वचनबद्ध असल्याचे सांगत आहे आणि दुसऱ्या बाजूला बंद पडणाऱ्या मराठी ग्रंथसंग्रहालयांकडे शासन लक्ष द्यायला तयार नाही , असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला . राजेश टोपे यांनी या लक्षवेधी सूचनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठी ग्रंथसंग्रहालयांचे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल , असे उत्तर दिले . त्याचबरोबर मुंबईत अंधेरी येथे डिजिटल ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे , त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात अशी ग्रंथालये तयार करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले . महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात 50 वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांसाठी विशेष साह्य देण्याचा विचार केला जाईल , असे उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले . हे असे जेव्हा पहीले अनुभव असतात ना ( काही बघीतले , खाल्ले , अनुभवले ) , तेव्हा असे इतर कूणाला वाटते का हो , की आई - बाबा , भावंड , नातेवाईक , मित्रगण आत्ता बरोबर पाहिजे होते , किंवा ते आले की आता त्यांना इथे नक्की घेऊन येऊया . अमुक व्यक्तिला हे खूप आवडेल . माझे असे होते बॉ . अतिशय सुंदर . . गाण्याच्या ओळी मात्र खुप समर्पक वाटल्या नाहीत . . लेखी नोंद ठेवण्यापेक्षा जर TelePhone खात्याने रेकॉर्डिंग सिस्टम योजना अमलात आणली , प्रत्येक कोईन बोक्सला कॅमेरा बसवला तर चांगले . कारण नोंद वहीतील नोंद सुधा चुकीची असू शकते . Thank you . Your Comment will be published after Screening . वारकरी संप्रदायात राम - कृष्ण - हरी हा मंत्र आचारविचारांशी नातं सांगणारा आहे . राम आणि कृष्ण जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणेच विटेवरचा विठ्ठल हा बालरूपातला कृष्ण असून कृष्णभक्तीची महती मनात रुजवणारा आहे . जैतुनबी कृष्ण आणि विठ्ठल यांच्याबरोबरच पैगंबरही श्ाद्धास्थान मानून ' ईश्वर एक आहे ' या विचाराची जपणूक करणाऱ्या आहेत . राज्य सरकारने पैठण इथे झालेल्या भव्य सोहळ्यात जैतुनबींच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानपत्र बहाल केलं आहे . संयमशील , अभ्यासूवृत्ती आणि साधी राहणी यामुळे जैतुनबींनी अनेक सश्ाद्धांच्या मनात गौरवाचं स्थान प्राप्त केलं आहे . वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही त्या वारीमध्ये तितक्याच उत्साहाने सहभागी होऊन कीर्तन करतात . कीर्तनाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला आहे . त्यांना मानणारे अनुयायी , शिष्यगण सर्वदूर पसरलेले आहेत . लहान आनंददायी क्षण , जसे कानविंदेच्या खानावळीत अप्रतिम बांगड्याचं तिखलं खाल्लं होतं तो दिवस , शनिवारचा उपास सोडल्यावर आईने , भरपूर तुपातला , केळं घालून , केलेला शिरा , रविवारी सकाळीच खाल्लेला तो दिवस . हे सर्व दिवस रोजच्या जीवनात गोडवा आणतात आणि उत्साह आणतात . ह्या छोट्या छोट्या प्रसन्नता आणणार्‍या घडामोडी अनपेक्षीतपणे येतात आणि नकळत निघूनही जातात . कालगणना विषयावर ससंदर्भ लेख लिहित आहात हा प्रयत्न स्तुत्य आहे . मात्र याविषयात माझा काहिच अभ्यास नाहि . मात्र उपक्रमवर इतके लिहिले जाऊनही याविषयाबद्दल उत्सुकता बरीच आहे . पुढील भाग वाचायला उस्तूक आहेच . अनेक उपक्रमींना याविषयात उत्तम गती आहे त्यांचेही खंडन / पुरवण्या वाचायला आवडतीलच . लेखाची लांबी मोठी करता आली तर नीट चर्चा होईल असे वाटते . संगीतात मन शांत करण्याची तेवढीच ताकद आहे हे खय्यामने अधोरेखित केले आहे आणि किती खरे आहे ते ? नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच पार पडला . या प्रयोगाला आलेल्या प्रेक्षकांनी नाटकाला उत्तम प्रतिसाद दिलाय . दादांच्या स्टाइलचं नाटक आणि त्यातून लोककलांच दर्शन यामुळे प्रेक्षकांचा नाटकाला ग्रीन सिग्नल मिळालाय . या नाटकात काम करण्यापेक्षा त्याचं दिग्दर्शन करणं असितने अधिक पसंत केलं . नाटकाचं लेखन केलं आहे रमेश पिळणकरांनी . दादांच्या स्टाइलचं नाटक असून त्याला आजच्या काळातल्या घटनांवर आधारित विनोदांची फोडणी आहे . नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच पार पडला . या प्रयोगाला आलेल्या प्रेक्षकांनी नाटकाला उत्तम प्रतिसाद दिलाय . दादांच्या स्टाइलचं नाटक आणि त्यातून लोककलांच दर्शन यामुळे प्रेक्षकांचा नाटकाला ग्रीन सिग्नल मिळालाय . यापुढेही नाटकाला हाऊसफुल प्रतिसाद मिळावा याच शुभेच्छा . माझ्या धर्माला नांव नाही . नांव नसताना ज्याची ओळख असते तो श्रेष्ठ असेच मानातात ना ? भारतात धर्म एका शब्दाने प्रचलित नव्हता . डॉ बिरुटे यानी म्हटल्या प्रमाणे त्याला मातृधर्म वगैरे नांवे होती . - व्यापक दृष्टीकोन , जाणीवेच्या कक्षा विस्तारणे . माझ्यापुरतं सांगायच तर खरं आहे . सुमारे दहा देशातुन आलेल्या स्त्रीपुरुषांसोबत सतत काम करणे आणि त्यात एकटी भारतीय असणे , आणि कामानिमीत्ताने शेकडो लोकांचे करिअर प्लॅन्स जाणुन घेणे ही माझ्या साठी लेबोरेटरी ठरली खरोखर . Diversity of Thought ( विचारांचे वैविध्य ) , विश्वशांती आणि स्थलकालदेश सापेक्ष मानवी अस्तित्वाचे सार यांची माझ्या मुल्यात भर पडली ती परदेशातील वास्तव्यामुळे . < < < < याबद्दल डिट्टो ! ! ओघळावी आसवे ही प्रेम जगती रीत का ? भावनांनी वेदनांचे जाणले मधुमीत का ? २००७ साल संपायला आता आठवड्याहून कमी वेळ उरला आहे . त्यामुळे दरवर्षी सर्व माध्यमात पार पाडणारी औपचारीकता आपण येथे पण पार पाडू . फरक इतकाच आहे की प्रसिद्धी माध्यमे त्यांना हव्या असलेल्या गोष्टींचे सिंहवलोकन करतात येथे आपल्याला आठवतात त्या आणि सांगाव्याशा वाटणार्‍या गोष्टींचे सिंहावलोकन करूया . राजकीय , सामाजीक , आर्थीक , उद्योगधंद्यातील , शास्त्रीय , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय , आणि काही विशेष सांगण्याजोग्या असल्यास व्यक्तिगतही . . . . अशा कुठल्याही घटना - २००७ सालातील येथे सांगूया . बरेच जण उपस्थित असतात . त्यांना फरक पडतो तो आवाज उजेड ह्यामुळे , नाहीतर परत माघारी जातात . अंडी उजेडामुळे खराब होतात . पिल्लू तयार होवू शकत नाही . म्हणून मध्य रात्री उबदार वाळूत , पण थंड वातावरणात त्यांचा मौसम असतो . त्यामुळे आधीच परदेशी कायदे कडक त्यात कासवांचा किनारा तर अहोरात्र पहाऱ्यात असतो . मोकाट रानटी कुत्रे , माणसे ह्याकरिता राखणदारी असते . अंडी घालून झाली की त्याभोवती एक सूचना फलक लावून जागा संरक्षित करतात . परवानगी शिवाय दिवसा पण जाता येत नाही . किनाऱ्यावर पोलीस ठाणे आहे . आपल्या खोलीत गौरी रडून रडून अर्धमेली झालेली होती . कारण उघड होते . ती लग्न करून इथे आल्यानंतर पहिल्यांदा वसंताचा चितळेंकडचा जॉब गेला . नंतर हॉटेल चांगले सुरू झालेले असले तरीही ' तो जॉब गेला ' हे सत्य होतेच ! जेमतेम कुठे ' यात गौरीच्या पत्रिकेचा दोष नाही ' हे सत्य सगळ्यांना मनातल्या मनात मान्य होतंय तोवर हा दुसरा धक्का ! मला तर ' निस्सारण ' हा शब्द वाचल्यावर शाळेत जीवशास्त्राच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात वाचलेला ' मलनिस्सारण ' हाच शब्द आठवतो . केवळ पेपरात किंवा दूरदर्शनवर जाहिराती दिल्या , म्हणजे कोणीही ज्ञानी होत नसतो . सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत . लगेच अ‍ॅडमिट करुन टाकले . एकतर स्वाईन फ्ल्यु ची भीती अन अ‍ॅडमिट केल्यावर गोटीची प्रतिक्रिया काय असेल म्हणुन चिंता . त्यामुळे दिवसाला तीन हजार रुपये भाडे देवुन शेवटी प्रायव्हेट रुम घेतली . पण रुम मधे शिरलो अन पैसा वसुल अशी मनस्थिती झाली . तो हॉस्पिटलचा वॉर्ड कमी अन फाईव्ह स्टार हॉटेलची रुम जास्त होती . सगळे इंटीरियर चकाचक , पलंगांवरच्या गाद्या एकदम गुबगुबीत , शिवाय बसायला सेटी , खुर्च्या , एक टेबल , फोन , फुल्ल साईझ फ्लॅट स्क्रीन टीव्ही अन व्हीसीडी प्लेअर , मस्त एसी , सामान ठेवायला चार पाच कपाटे सगळे झायलिंग . तोवर बातमी कळली होती म्हणुन गोटीचे आजोबा आले अन अवाक होऊन बघतच राहिले सगळा थाटमाट . तोवर गोटी बेड इन्क्लाईन् - डिक्लाईन करायला शिकला होता अन त्याच्याशी खेळत होता . तेव्हढ्यात नर्स आली अन तिनं टीव्ही वर कार्टुनचे चॅनेल पण लावले . . . . गोटी खुष ! स्वरूप या विमानात हवा समोरून आत ओढली जाते . त्यामुळे रडार ठेवण्याची जागा नाही . या कारणामुळे पाश्चात्य देशात हा आराखडा फारसा आवडला नाही . तसेच या विमानात इंधनाच्या टाकीतून एका प्रमाणाबाहेर इंधन वापरले गेले तर विमानाचा गुरुत्व मध्य मागच्या बाजूला घसरतो . त्यामुळे याची क्षमता ४५ मिनिटे उड्डाणाची ठरते . या विमानाचा पल्ला २५० किलोमिटर्सचा आहे . तसेच याच्या त्रिकोनी पंखाच्या आकारामुळे हे वेगात वर चढू शकत असले तरी वळवतांना वेग मोठ्या प्रमाणात कमी होतो . पण हे विमान अतिशय वेगात हवेत झेप घेते म्हणजे ४६२५० फुट प्रति मिनिट इतक्या वेगात . हा वेग अमेरिकेचे अत्याधुनिक एफ - १६ विमानाइतका ठरतो . त्या काळचा तुझा चेहरा आज कसा दिसत असेल ह्या कल्पनेने माझं मन हैराण आणि माझ्या तोंडाला व्हर्चुअल फेस . . खानसाहेबांना मुनीर खान हे अद्याप प्लुटोनियम कार्यक्रम राबवत असल्याचे , कागदोपत्री अण्वस्त्रसंशोधन अण्वस्त्रसंरचना विभागाचे PAECचे प्रमुख असल्याचा फार संताप येई . या लेखाद्वारे आडवळणाने खानसाहेब जणू थेट राष्ट्राध्यक्षाशीच बोलले . त्यापेक्षा असा नियम का करत नाहीत की , वयाच्या ५०व्या वर्शानंतर वकीलाने वकीली सोडून द्यायची , आणि नवीन पिढीला वाव द्यायचा . अक्षरशः काही वकील मंडळींना नीट चालता , बोलता येत नाही पण तसेच न्यायालयात येतात , आणि त्यांनी केव्हातरी तरूण वयात घेतलेले आणि तारखांवर तारखा मिळवत लांबलेले खटले चालवायला येतात . जसे ' एलएलबी ' प्रवेशाचे वय ठरवतात , तसेच निवृत्तीचेही वय ठरवावे . आणि हा नियम सर्व क्षेत्राला लागू करावा . सरकारी कर्मचारी ठराविक वयात रिटायर होतो ना ? मग वकीलांनी स्वेच्छानिवृती घ्यायला काय हरकत आहे ? गोंधळाचं नीर काढून टाकलं की शुद्ध गणिताचं क्षीर शिल्लक राहातं . तसंच कवितेच्या मांडणीचं , तीमधल्या रूपकांच्या वर्णनाचं पाणी बाजूला काढलं की अर्थाचं दूध हाती लागतं . गारगोटीच्या दगडासारख्या दिसणाऱ्या हिऱ्याला पैलू पाडले की त्याचं खरं सौंदर्य बाहेर येतं . कोलटकरांच्या कविता हे करायचं आव्हान देतात . द्रोण च्या बाबतीत हे लागू होतं . चिरीमिरी च्या बाबतीतही हे लागू आहे . द्रोण मध्ये काहीशी सरळसोट रूपकं होती . गोंधळ बाजूला करणं सोपं होतं . चिरीमिरीमध्ये या गोंधळात अनेक पात्रं येतात . नाचून जातात . फिरत्या रंगमंचाप्रमाणे त्यांची पार्श्वभूमी बदलते . एकाच चेहेऱ्यावरचे मुखवटे बदलतात . आणि मुखवट्यांप्रमाणे , पार्श्वभूमीप्रमाणे , नाटकाची जातकुळीही कधी सामाजिक कधी धार्मिक तर कधी राजकीयअशी बदलते . नाटकात होणारे भावकल्लोळ , पात्रांच्या शब्दांची फेक बदलते . द्रोण मध्ये जाणवलेलं एका महानदीच्या पात्राचं स्वरूप , तिच्या उपनद्या , झरे कालवे यांसकटचं , खूपच एकमितीय वाटायला लागतं . चिरीमिरीमध्ये हेच एखाद्या प्राचीन वटवृक्षाप्रमाणे प्रतीत होतं . एकच मूळ , एकच जीव , पण अनेक फांद्या अनेक पारंब्या . . . आणि म्हणूनच अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघितल्याशिवाय अर्थ पूर्णपणे गवसला आहे म्हणायला कठीण . काही कवितांचा तर अनेक वेळा वाचूनही अर्थ गवसत नाही . ड्रायव्हर इन्स्टॉल होत नाही म्हणजे नक्की काय होत आहे ? नक्की काय एरर येत आहे ? तुम्ही रूट पासवर्ड योग्य देत आहात का ? अवांतर आर्वाचीन विनोद शाळा तपासणी करणारे मास्तर ( इंस्पेक्टर ) : पंकज कडे पेरू होते , त्यानी आणखीन पेरू विकत घेतले . तर त्याच्याकडे एकूण पेरू किती ? मुले गप्प . हेड मास्तर ही सोबत होतेच . ते कुणाला तरी म्हणाले : तू सांग रे बाळ ! ते कोणते तरी बाळ हळूच म्हणाले : सर आम्हाला आंब्याचं शिकवलं आहे त्यातलं अजून एक आठवणारं रूपक म्हणजे केन आणि एबलचं . केन हा स्थिरावलेला शेतकरी आणि एबल भटकता मेंढपाळ - आणि त्यांच्या संघर्षाचा परिणाम . Yahweh चा ' गॉड ऑफ वे ' असा अजून एक अर्थ इत्यादी माहितीद्वारे हा संघर्ष फार प्राचीन आहे असं मत यात मांडलं आहे . बजाज कंपनिच्या मोटारिंचे आता पुन्हा नवीन पर्रव सुरु झाले . . . . म्हणे काय तर . . . . . यांनी २०० सी सी बंद केली आणी १८० सी सी ला २०० सी सी साऱखा चेहरा दिला . आणी " फासटेस्ट् इंडीयन " या नावा खाली २२० सी सी च्या गाडी ची " यमपी यफ आय " प्रणालि काढुन त्या जागी २०० सी सी चा कार्बोरेटर लावला . क्या बात है ! बाईकवर निघाव आत्ताच असं वाटतय . ' सुहाना सफर और ये मौसम हसी . . . . ' सहमत . अशी मागणी अजिबात अवैध नाही . कोण म्हणतंय अवैध आहे ? मी फक्त कितपत योग्य वाटते हा प्रश्न केला आहे . ( ज्यात मला फारसे योग्य वाटत नाही हा सूरही आहेच . पण ते माझे मत झाले . वैधता नव्हे ) आजच सर्व वृत्तपत्रांमध्ये , दूरदर्शनवर एक बातमी पहायला मिळाली , आणि खरोखर असे वाटू लागले कि , भारतातील मुलांच्या शिक्षणासाठी सरकार किती काळजी घेते . भारतातील मुलांत स्वाभिमान नाही , म्हणून प्रसिद्ध अभिनेता " अमिताभ बच्चन " यांच्या दिवार चित्रपटावर आधारीत धडा N . C . E . R . T . च्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे . त्या सोबत त्या चित्रपटातील दृश्यही आहे . पन्ना दाई : ' पन्ना एक सामान्य दाई , म्हणजे दासी . तिच्यावर राजपुत्राच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवलेली असते . मारेकरी हातात तलवार घेऊन तिला ' राजपुत्र कोठे आहे ' , असे दरडावून विचारतो , तेव्हा ती आपल्या मुलाच्या शय्येकडे अंगुलिनिर्देश करते आणि आपल्यासमोर आपल्या मुलाची हत्या बघते . ती पन्ना दाई आमची आदर्श आहे . ' - श्री . मा . गो . वैद्य ( मासिक धर्मभास्कर , जानेवारी २००९ ) टप्पा 3 ) लिपी शास्त्र : 3 . 1 - लिपी शास्त्र शब्दबद्ध केले जायला हवे . 3 . 2 - लिपी शास्त्र हे ' लिखाणाच्या बाबतीमधले सामाजिक गृहीतक ' मानले गेले पाहीजे . आजा - पणजांनी तसे लिहीले म्हणून ग्राह्य मानता कामा नये . त्यातील नियमांमध्ये तर्कसंगता हवी . म्हणजे ' स्वरचिन्ह आधी की क्शरचिन्ह आधी ' एकच काय ते ठरवले गेले पाहीजे . 3 . 3 - एकाच क्शराच्या ( व्यंजनाच्या ) उच्चारासाठी वेगवेगळी वर्णे असता कामा नयेत . तसे केल्याने वाचकाचा वाचन करताना ' अक्शर बोधन ' स्तरावरील वेळ कमी होवून त्याचे ध्यान सवयीने शब्दबोधन स्तरावरून थेट वाक्यबोधन स्तर त्यानंतर ' संदर्भ - मतितार्थ बोधन ' स्तरावर पोहचू शकेल . तसेच अनावश्यक वर्णांची संख्या कमी झाल्याने भविश्यात मोबाईल मध्ये मराठी भाशेतून आर्थिक व्यवहाराचे वा तत्सम सॉफ्टवेअर देखील वापरणे सोयीचे जाईल . गेल्या दोन आठवड्यांपासून जगामध्ये एक फार मोठा बदल व्हायला सुरूवात झालीय . बर्‍याच जणांना त्या बदलाचं महत्व कळत नसलं तरी त्याचे सुरू झालेले अन पुढे होतच राहणारे परिणाम प्रचंड दूरगामी असतील . हा बदल म्हणजे मध्यपूर्वेमध्ये ( अर्थात पश्चिम आशिया अन उत्तर आफ्रिकेचा काही भाग ) सुरू झालेली सरकारविरोधी आंदोलनं . मध्यपूर्व हा जगाची तेलाची गरज पुरवण्यामध्ये फार महत्वाचा वाटा उचलणारा . . . २६ / ११ च्या त्या काळरात्रीला आज शुक्रवारी दोन वर्षे पुर्ण होत आहेत . त्या रात्री दहशतवाद्यांनी मांडलेले थैमान , छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक तसेच इतरत्र गेलेले निरपराधांचे बळी , हा हल्ला परतवुन लावताना धारातीर्थी पडलेले वीर अशा या क्रौर्य , शौर्य आणि वेदनेला आज दोन वर्षे होत आहे . त्या हत्याकांडाला बळी पडलेल्या सर्व असहाय नागरिकांना तसेच हा हल्ला छातीवर झेलुन स्वतःच्या प्राणाचे बलिदान देवुन दहशतवादाला आपले सामर्थ्य , आपली एकजुट दाखवुन देणार्‍या सर्व ज्ञात् - अज्ञात महावीरांना विनम्र श्रद्धांजली ! चालायच रे टार्‍या . आबा सांगुन र्‍हायलेत ना की बडे बडे मॅचों में ऐसी छोटी छोटी घटनाए होतीच हय . हा प्रतिसाद आज जिंकलो म्हनुन , अन्यथा वेगळा दिसला असता . चीनी राष्ट्राध्यक्ष हू चिन थाओ स्लोवाकिया की यात्रा के लिए रवाना हुए असा गायनातला ' भीम ' पुन्हा होणे नाही . पंडितजींना भावपूर्ण श्रद्धांजली ! गाणारे , नाचणारे , वाजवणारे , रांगोळी काढणारे , पूर्वी दारावर यायचे ते डोंबारी इत्यादी लोक हे त्यांची कला विकून पैसे कमवत असतात त्यामुळे ती भीक नसतेच . > > > > > > > > > अनुमोदन पाहिले मी तू दिला होता इशारा मंदसा स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे ? तुर्तास तरी प्रश्नावर तोडगा सापडला असला तरी पुढे असे घडणार नाही याचीही शाश्वती देता येत नाही . प्राण्यांना आपल्याशी बोलता येत नाही असे आपल्याला वाटत असले तरी ते आपल्याला सतत काही तरी सांगत आहेत . आपल्याच ते ध्यानात येत नाही . हत्तींना आपला विनाश कोणाच्या हातुन होतो आहे याची जाणिव झाली असावी का ? अस्तित्वासाठी लढाई लढण्याचे त्यांनी ठरवले असेल का ? . . . नाही सांगता येत . राज्यातल्या तेल , वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू जीवनावश्यक वस्तू यांमध्ये भेसळ करणारे माफिया , टोलसम्राट , लाचखोर , अवैध वाहतूक करणारी धेंडं , मंत्रालयात आणि इतरत्र आपल्या ऑफिसात बसून लाच खाणं हा आपला जन्मसिद्ध . . . बरेच बघायचे राहून गेले . जे बघितले त्यांना बघून युगं लोटली . . . . आता असेच बघायचे ! ! वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते . ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता . जर संस्थेचे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचे हेतु स्पष्ट माहिती असतील तर मदत करण्याचा किंवा करण्याचा निर्णय घेणे सोपे होईल इतकेच . या संस्थेचे जाहिरात कँपेन फार परिणाम कारक आहे , हे ध्यानात ठेवलेले बरे . भाऊराव : वेळीच उपाययोजना झाल्यास अंड्यांतुन अळी बाहेर पडुन पाने खावु लागते . बोंड अळी च्या नियंत्रणासाठी , निंड्रॉजेन - ५० , 10 लिटर पाण्यात 10 मिली आणि मॅलेथिऑन % ( वरील 10 लिटर पाण्यात मिली ) , किंवा बेंन्झोट - पी ३५ % , २० लिटर पाण्यात विरघळुन हेक्टरी ७० लिटर , दिवसाआड , सकाळच्या वेळी फवारावे . रोगाच्या नियंत्रणास कार्बारील २० % वापरु नये . घण घण घण् . . हातोडीचे घाव बसत होते . एक दोन तीन चार पाच कामगार होते . काळेकभिन्न कामगार . एखाद्या यमदूतासारखे . दुपारच्या बाराचं ऊन तापत होतं . . डांबरी रस्ता चरचरीत तापला होता . . बिनाचपलांचे त्याचे पाय पोळत होते . पण समोर घाव चालूच होते . त्याच्या बंगल्यावर . - - - आता ही भानगड झाली कशी ? जावा बेटावरचा गालूंगंग नावाचा ज्वालामुखी या काळात जागृत झाला होता . या ज्वालामुखीने हवेत मोठाच धूर सोडला होता . या धूरात ज्वालामुखीची राखही मिसळली होती . या धूरात विमान घुसले . त्याबरोबर ही राख घर्षणाने पेटल्या सारखी दिसू लागली आणि सेंट एल्मोची आग असल्याचा संशय पायलटसना आला . पण ते तसे नव्हते . हे खरबरीत राख विमानाच्या इंजिनातही घुसली . परंतु तेथील सुमारे २०० सेल्सिअसच्या तापमानामुळे हे कण वितळले त्याची एक पेस्ट तयार झाली . ती सर्वत्र पसरत इंजिन जाम होऊन बंद पडले . कोणत्याही समाजाची स्थिती , संस्कृती प्रगतीशीलता ही त्यातील स्त्रियांच्या स्थानावरून ठरायला हरकत नाही . जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , वाशिम या कार्यालयाची स्थापना दिनांक ०१ जुन २००४ ला झालेली आहे . या कार्यालयामार्फत जिल्हया अंतर्गत तालुक्यातील पशुसंवर्धन विषयक सर्व बाबींवर प्रशासकीय तांत्रिक सनियंत्रण करण्यात येते . या कार्यालयाची रचना खालील प्रमाणे आहे . बाहेर पडलॊ . सवय पुण्याची कुठेतरी टपरी पहावी चार झुरके मारू आणि परत येउ . हा चौक तो चौक करीत करीत बराच लांब गेलो . डावे उजवे करीत एकदाची टपरी मिळाली . प्रश्न फ़क्त सुट्या पैश्य़ाच नव्हता तर करन्सी चा पण होता . केनेया ची करन्सी कुठुन आणणार ? शेवटी एक सुटी सिगरेट घेता पुर्ण पाकीट चढ्या भावाने विकत घेतली ती पण डोलर देउनच . दुसरा जलजीवा म्हणाला : " इथपर्यंत येणे काही साधी गोष्ट नाही . किती वर्षे निघून गेलीत , तेव्हा आपण येथेपर्यंत आणि या साध्यापर्यंत पोचलो आहोत . पण आपल्यासाठी काळ , वेळ गौण आहे . काळ - वेळाच्या सीमारेषेंचे बंधन आपण कधीच तोडले आहे . कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते . सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते . तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच , परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे . वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल , की प्रत्येक ओळीची दुसर्‍या ओळीशी यमकपूर्ति होते आहे . काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे , तो म्हणजे ' आसै ' . ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा , की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे ; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे . तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत , ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल . खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची , परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री . तात्या म्हणतांत तसा एक ' फ्रेश ढंग ' येथे अनुभवण्यास मिळतो . एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात . चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्‍यास परत मिळवितेच नां ? असो . अनवट कदंबरीचं उत्तम परीक्षण केलंत , चिंज . ही कादंबरी वाचून पुष्कळ वर्षं झाली त्यामुळे बारीक तपशील लक्षात नाहीत . केवळ रंजनवादी * साच्यातल्या कादंबर्‍यांच्या गर्दीत अंताजीच्या बखरीचा वेगळेपणा भावला होता . पुढचा भागही आहे हे तुमचामुळे कळलं . धन्यवाद . ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान ! आमचं पॅकेज वापरुन तुम्ही अश्या " ट्यार्पी - किंग्ज " ना शोधु शकता . पुढे मागे संस्थळ काढावयचे असेल तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहेच पण याचे इतरही अनेक फायदे आहेत . उदा . मिपावरील टॉप १० धाग्यांमधील ट्यार्पीचे शिलेदार . ज्या काळात ' प्रगती नव्हती ' असा तुमचा दावा आहे त्याही काळात ते शिक्षणक्षेत्रात अधिक होते हे प्रगतीचेच लक्षण नाही काय ? त्याला बाय डीफॉल्ट म्हणावे का प्रगतीमुळे प्राप्त ? बहुदा हे घर फायनल होईलच > > फायनल करणार आहात तर छान आहे . . . प्रत्येक ठिकाणी काही प्लस , मायनस असतातच . . . . मायनस सठी काही उपाय करुन घ्यायचे . . . . म्हणजे आता पुढे कोर्टातल्या सीन्सची मेजवानीही मिळणार अशी आशा जागी झाली . . हा आमचा अत्यंत आवडता भाग . . पैसे देऊन येणार प्रेक्षक म्हणजे मी आणि माझ्या सारखे . . खरंच तिकीट काढून बघतो मी नाटकं . त्यांना का बडवताय तुम्ही ? असा प्रश्न . . पण याला ' बडवणे ' असं म्हणत नसावेत . . . त्याबद्दल मी सॉरी आहे . . ) युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये प्रवेश केल्यावर ह्या कुट्या दिसतात . इथे बसुन नाश्तापाणी केले जाते . राजेंद्र गायकवाडांचे यशाबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! . ठिक : ३० वाजता तिघे वसई स्टेशनला पोहचले . तब्बल अर्धा तास उशिराने यो रॉक्स याचे आगमन . काकांना आधी आत्या म्हणायचे आणि मग आत्याला मिशा कशा काय याचे आश्चर्य करत बसण्याचा प्रकार आहे हा . ओंकार : सचिन फक्त स्वताच्या शतकांसाठी खेळत असतो . युसुफ पठाण , सेहेवाग कडे बघ ते म्याच विनर आहेत . आपन लिहिलेल्या गान्यात एकापेक्षा दुसरं चांगलं म्हणणं म्हन्जे अडानीपनाचं लक्षन . ते सत्य हलकट , भ्रष्ट पुढार्‍यानही पाहिलं . पण ते पाहुन बिछान्यात मध्यरात्री फणा काढुन कधीही दंश करण्याच्या तयारीत असलेला नाग अचानक झोपमोड करुन तोंडासमोर आल्यावर जितकं दचकायला होइल , तितक्या भितीयुक्त रागानं त्यानं ते सत्य झाकण्याचा , दूर सारण्याचा प्रयत्न केला . पण ते त्याच्याच्यानं होइना म्हटल्यावर स्वतःच धूम पळत सुटला . कमालए बुवा . बालकाला सत्य झेपतं . पण पुढार्‍याला नाही ! असो . . आम्ही यथेच्छ आनंद घेत आहोत . बर्‍याचजणांचे म्हणणे असते हा किल्ला छोटा आहे . . बघण्यासारखे काही नाही . . पण मलातरी वाटते इकडे तुम्ही वेळ देउनच आलेले बरे . . किल्ल्याच्या मध्यभागी असणारी मंदीरे . . शिवमंदीर नि दत्तमंदीर . . बाजुलाच असणारे तळे . . चहूबाजुंनी असणारे जंगल नि जंगलात दिसणारे पक्षी , पडीक अवस्थेत दिसणारे चर्च नि त्यांच्या उंचपुरी भिंती . . . लांबच्या लांब नि चालण्यायोग्य असणारी दोन मजली तटबंदी . . इथेच एका बाजूस जंगल नि तर एका बाजूस खाडीस बिलगून असणारी मच्छीमार वस्ती नि त्यांची टुमदार बैठी घरे . . . याच किल्ल्याच्या आवारत असणारे हनुमानाचे प्राचीन मंदीर . . नि पुढे खाडीच्या दिशेने बाहेर पडले असता दिसणारी जेट्टी . . नि पाण्यात डुलणार्‍या छोट्या मोठ्या नौका . . . . याव्यतिरिक्त आज शनिवारची सुट्टी असल्याने इथे वसई विकास आर्टस कॉलेजची मुले आपले कलासाहीत्य घेउन बसलेली दिसत आहेत . . कुंचल्यातून किल्ल्याचे नामशेष चित्रीत करताना दिसत आहेत . . इथे मला आपल्या मायबोलीवरील अजय पाटील यांची आठवण झाली . . . बाकी मला एवढा वेळ फुटेज दिल्याबद्दल आभारी . . आता नाचून फिरुन दमलोय . . ऊन थोडे वाढत चाललेय . . तेव्हा कुठे काही थंड गिळायला मिळते का बघतो . . बाकी माझ्या कॅमेर्‍यातील क्षणचित्रे उशीराने येतीलच . . चला मी चलतो . . एक उडीबाबाचा कार्यक्रम पार पाडायचाय . . रोमा , दिपक आलो रे . . जिप्सी फोटो नीट आला पाहीजे ! हाइकू हा नावाप्रमाणेच चिमुकला ( जपानमध्ये जन्मला म्हणूनही असेल कदाचित ! ) पण अर्थपूर्ण काव्यप्रकार . माझ्या शाळेतल्या जपानीच्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या की हाइकूला यमकाचं बंधन नाही . पण अक्षरसंख्येवर आणि शब्दनिवडीवर मात्र आहे . तीन ओळीत अनुक्रमे - - सिलॅबल आवश्यक आहेत . आता मराठी आणि जपानीत सिलॅबल्स मोजण्याची पद्धत सारखी असल्यामुळे मराठीत हाइकू रचताना इंग्रजीएवढा प्रश्न येणार नाही . ( उदा . हाइकू ह्या शब्दात हा - - कू अशी तीन सिलॅबल्स आहेत . ) हाइकू रचताना " किगो " नावाच्या खास हाइकूसाठी वापरल्या जाणा - या शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे . हे शब्द रोजच्या बोलण्यात वापरले जात नाहीत . मराठीत उदाहरण द्यायचं झालं तर मला ऐवजी मजला , झाड ऐवजी तरू असे खास कवितेसाठी राखून ठेवलेले शब्द आपल्याकडेही आहेतच . जपानमध्ये चारही ऋतूंचं आपापलं असं वैशिष्ठ्य आहे . ते दाखवणारे हे शब्द असतात . पण हे बंधन लोक आजकाल फारसं पाळत नाहीत . झालंच तर ओळ संपताना " किरेगो " म्हणजे ओळीचा शेवट दाखवणारे शब्दही वापरणे आवश्यक आहे . उदा . या / केरी / ओरु वगैरे . आता इतर भाषेत हाइकू लिहिणे कठीण होण्याचं कारण म्हणजे हे केरी / ओरु वगैरे शब्दच अर्थवाही असतात . उदा . कुठल्याही क्रियापदाला जोडून केरी आलं की त्या क्रियापदाचा अर्थ सरधोपट रहाता " असं असेल का ? " असा होतो . उदा . " वातारू " ह्या क्रियापदाचा साधा अर्थ " ओलांडणे " असा आहे . पण हेच जर मी " वातारीकेरी " असं म्हटलं तर " क्षयझ काहीतरी ओलांडत असेल का ? " असा अर्थ सूचित होतो . ( म्या पामराला ' जणू , भासे , गमे असे देशी शब्द आठवले ! ) ह्या छोट्याशा शब्दात अर्थाच्या खाणी असतात असं त्या म्हणाल्या . त्यामुळे इतर भाषेत इतक्या कमी शब्दांत पण तितक्याच प्रभावीपणे अर्थ व्यक्त करता येईलंच असं नाही . साधारणपणे हाइकूचा विषय निसर्ग असतो . विषेशत : साध्याशाच गोष्टीतून नव्याने जाणवलेले काहीतरी , नैसर्गिक चमत्कार पाहिल्यावर कवीच्या मनात उमटणारे भाव , एखाद्या वेगळ्याच कोनातून टिपलेला निसर्ग वगैरे . उदा . माझ्या गावात एक जुना आणि अवाढव्य दगडी पूल आहे . त्याची उंची जवळजवळ ३० एक मीटर असावी . मध्यरात्री त्या पुलाखालून जाताना कवीला अचानक भास झाला की आत्ता कुणीतरी तो पूल ऒलांडून जात आहे . पण पाहिलं तर वर कुणीच नव्हतं . मग तो म्हणतो की कदाचित चंद्रच असावा ! पुष्कळ प्रयत्न करूनही ही कल्पना मला मराठी हाइकूत नाही उतरवता आली . स्वत : मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं ! आता एकदम वोरिजिनल , गरमागरम भज्यांसारखी कुरकुरीत कल्पना सुचेपर्यंत हाइकूदेवतेची प्रार्थना करणे किंवा तोपर्यंत इतर दिग्गजांनी तळलेल्या आयत्या भज्यांवर ताव मारणे ओघाने आलेच ! 04 . उक्त रसीद वैध है और आयकर प्राधिकारियों द्वारा स्वीकार की जाएगी उसमें रसीदी टिकट के बदले मुद्रांक संख्या होगी एलआईसी द्वारा कोई और रसीद जारी नहीं की जाएगी जेम्स लेनने हिंदू - मुस्लिम संबंधाची चर्चा केली आहे . यवन , अविंध यातून दिसणारे वेगळेपण , शिवाजी महाराजांच्या कुटुंबात शहाजी , शरीफजी . सुफी संतांच्यावरून ठेवलेली नावे , हिंदूंनी मुस्लीम संतांच्या भजनी लागणे . प्रकार त्याला गोंधळात टाकतात . एकेश्र्वरी धर्माच्या ठोकळेबाज आध्यात्मिक चौकटीत विचार करणाऱ्या जेम्स लेनला हिंदूंची सहिष्णुता कळलीच नाही . आज जशी भारतावर इंग्रजी भाषा , इंग्रजी पेहराव यांची अमिट छाप पडली आहे तशीच स्थिती सतराव्या शतकातील भारताची आणि महाराष्ट्राचीही होती . सामान्यांच्या बरोबरच त्यांच्यासारख्या महामानवाला एकाच पातळीवर लेखण्याचा अर्धवटपणा जेम्स लेन करतो . ' He wore Persian royal dress and used words such as faqir and salaam quite unselfconsciously , as well as being at times quite willing to accept vassalage to the Adil Shah or Mughal Emperor . ' ( पृ . ३९ ) यापूर्वी दिलेल्या दोन प्रसंगांदरम्यान महाराजांनी कोणत्या प्रकारे मुत्सद्देगिरी दाखवून या दोन शाह्यांची चाकरी पत्करली ( ? ) होती हे नमूद केले आहे . मात्र जेम्स लेनला त्या घटना quite willing to accept vassalage वाटतात यावरूनच त्याचे शिवचरित्रातील प्रसंगांचे ज्ञान अर्धवट वाटते . त्या ठिकाणी willing च्या ऐवजी under compulsion अथवा under decite हे शब्द वापरले असते तर जेम्स लेनला इतिहास कळला आणि त्याची विश्लेषण करण्याची पात्रता आहे , असा निष्कर्ष काढता आला असता . महाराज जर त्या काळी पर्शियन वेष घालत असतील तर आज आम्ही सोयीसाठी इंग्रजी वेषभूषा करतो . कितीतरी इंग्रजी शब्दांशिवाय आमचे आजचे आपापसातले साधे संभाषण पूर्ण होत नाही . मात्र त्याच वेळी भाषेच्या अभिमानाबरोबरच तिला काळानुरूप लवचिकता देण्यासाठी कितीतरी तांत्रिक आणि कार्यालयीन शब्द मराठीत स्वातंत्र्योत्तर काळात रूढ झालेत . ते जनसामान्यांपर्यंत वापरले जातात हे ही आपण पाहतो . भाषेशी समाजाची अस्मिता जोडलेली असते . तिचे उन्नयन करावे लागते याची दूरदृष्टी साडेतिनशे वर्षांपूर्वी त्या महामानवाला होती . म्हणून महाराजांनी राज्यव्यवहार कोश निर्माण केला . ते करताना त्यांना स्वतःच्या राज्यकर्तेपणाचे अधिकृतपण अथवा प्रमाणितपण सिद्ध करायचे होते . राजांना ते पर्शियन शब्द वापरूनसुद्धा करता आले असते असा वेडगळ निष्कर्ष तो काढतो . I would argue that his elaborate Sanskritic Coronation , his choice of Sanskrit rather than Persian titles for his ministers and his patronage of Brahmin Pundits ( such as Paramnanda , author of Shivabharata , and Gaga Bhatta , celebrant of his coronation ) are all signs that he wished to extend the boundaries in which his religion reigned , not so much geographically as socially and politically . These may have been gestures of legitimation , but he could very well have chosen better known persianate ways of achieving the same end . ' ( पृ . ३८ ) वरील विधान वाचले की लख्ख प्रकाश पडतो . जेम्स लेनला महानायक समजलाच नाही . म्हणूनच तो त्यांच्या पर्शियन पेहराव , पर्शियन शब्द . च्या गोष्टींत अडकला . आज जसे आम्ही इंग्रजी पेहराव करून , इंग्रजी भाषा आत्मसात करून , त्या भाषेच्या जोरावर अत्याधुनिक संगणक क्षेत्रात इतरही क्षेत्रांत ठसा उमटवून हिंदूच राहतो , हिंदुत्वाची अस्मिता बाळगतो तसेच त्याही काळी महाराज काय किंवा मोगल विजापूर दरबारातील अनेक हिंदू सरदार स्वतःचे हिंदूपण अढळपणे राखून होते .

Download XMLDownload text