EN | ES |

Text view

mar-13


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

मात्र तुमच्या कुठल्याही शेजार्‍यांना " गोंगाट कुठल्या समारंभाचा होता " हे कळले नाही , याबाबत आश्चर्य वाटते . ( ध्वनिवर्धक स्पष्ट शब्दप्रक्षेपणात भलतेच अकार्यक्षम होते , म्हणावे . हे . घ्या . ) १३४६ मधे गोव्यात हसन गंगू बहामनीची सत्ता सुरू झाली . पण यापूर्वीच १३३६ मधे विजयनगरच्या साम्राज्याची सुरुवात हरिहर आणि बुक्करायाने विद्यारण्यांच्या आशीर्वादाने केली होती आणि सगळ्या दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला होता . त्यांचा मंत्री , माधव याने . . १३७८ मधे गोव्यात आपली सत्ता स्थिर केली आणि गोवा विजयनगर साम्राज्याचा भाग बनला . आतापर्यंत सप्तकोटेश्वराचे देऊळ ही गोव्यातल्या राज्यकर्त्यांची खूण बनली होती . या माधव मंत्र्याने हसन गंगू बहामनीने पाडलेले दिवाडी बेटावरचे सप्तकोटेश्वराचे देऊळ परत उभे केले . माधव मंत्र्यानंतर गोव्यात विजयनगरच्या साम्राज्याच्या सौंदे या शैव लिंगायत सुभेदारानी राज्यकारभार केला . त्यांचे वंशज . . १७४५ पर्यंत कधी पोर्तुगीजांचे आश्रित तर कधी मराठ्यांचे आश्रित म्हणून गोव्यात टिकून होते . > > मुळात फुलपाखराची गोष्ट तरी कोठे स्वीकारली आहे ? ती गंमत आहे , विज्ञान नव्हे . केऑसमागचे गणित सापडते तेव्हाच त्याला भाव मिळतो अच्छा आपण ते देखील स्वीकारले नाही तर ! : ) गमंतच आहे . ' केऑसमागे गणित आहे ' , हे मान्य करून ते शोधायचा तर प्रयत्न करता ना ? भारताच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे . अश्या निकालाने भारतातील दोन जातींमधला सलोखा राखण्यास मौलाचा सहभाग आहे ह्या बद्दल खरोखर आभार . भारतातील सर्वात मोठा प्रश्न असेल तो दहशतवाद , आता त्यावरही अशीच एकोप्याने मात करावी एवढीच ईच्छा . गतवैभव प्रगती फक्त आणि फक्त राज ठाकरे करू शकतात . संपूर्ण चित्रपट नानी ( अजिथ कुमार ) ह्या आठ वर्षाच्या मुलाच्या नजरेतुन दिसतो . नानिचे वडील त्याला उडुपाशास्त्रिंकडे वेदाभ्यास करण्यास सोडुन जातात . घर सोडुन पहीलेंदाच आलेल्या नानी ची यमुना ( मीना कुट्टाप्पा ) या उडूपांच्या विधवा मुलीशी चांगलिच गट्टी जमते . शाळेतिल इतर मुले नानी पेक्षा मोठी आहेत आणी त्याच्या बर्‍याच खोड्या काढतायत . या मुळे नानी यमुनाक्काला जास्तच चिकटलाय . रात्री तुला ब्रम्हराक्षस दाखवतो म्हणुन मोठी मुले नानी ला उठवून परसात आणतात , तिथे यमुनेचा प्रियकर तिला भेटायला आलाय , कसली तरी पुडी तिच्या हातात कोंबुन तो गडबडीने जातो . बघितलास का ब्रम्हराक्षस असे म्हणून इकडे शास्त्री नागा ही मुले हसु लागतात . यमुनेला या गावातल्या शाळेत शिकवणार्‍या शिक्षका पासुन दिवस गेलेत , तो तिला गर्भ पाडण्यासाठी औशध आणुन देतोय पण ते घ्यायचे धैर्य काही तिला होत नाहिये त्यातच नानीला पाहुन नुकतच अनुभवत असलेल मात्रुत्व तिच्यात उफाळुन येतय . इकडे उडुपा शाळेसाठी निधी आणण्यास काही दिवस बाहेर जातात . बर्‍याच दिवसा पासुन यमुना बाहेर का पडत नाहिये म्हणुन गोदाक्का ही शेजारीण आडुन आडुन चौकशा करतिये . बेल गोळा करायला गेलेल्या नानी ला ती यमुना ला काय होतय , उलट्या होतायत का ? झोपुन आहे का , ब्रम्हराक्षस दिसतो का कधी असे सारखे विचारतिये . पण नानी फक्त तीला ताप येतोय एवढच सांगतोय . शेवटी गोदाक्का कडे जायला लागुनये म्हणून नानी ला यमुना जंगलातुन बेल आणण्यास सांगते . बेल गोळा करताना नानी ला पुन्हा शास्त्री , नागा पकडतात आणी चल तुझ्या यमुनाक्काच खर रुप बघायला म्हणुन आडोशाला लपतात . इकडे यमुना आणी तिचा प्रियकर काळजीत बसलेत आणी तिकडुन एक नागसाप वळवळत त्यान्च्याकडे येतोय . तिने धर्म बुडवलाय त्यामुळे देवाचा नाग तिला चावणार असे शास्त्री नानी ला सांगतो . घाबरलेला नानी " यमुनाक्का " अशी हाक मारत तिच्याकडे धावत येतो , दोघेही घरी येतात . गोदाक्का आता यमुनेला घरिच येउन काय झाल म्हणून विचारु लागते , वैतागुन यमुना तिला घराबाहेर घालवते . रागावलेली गोदाक्का गावभर यमुनेची बातमी पसरवते . शाळा बंद पडते , पालक आपापल्या मुलांना घेउन जातात . शास्त्रिपण नानी ला तुला घरी सोडतो चल म्हणतो . पण नानी यमुनेला सोडुन जात नाही . रात्री यमुना जीव देण्यास जंगलात जाउन वारुळात हात घालुन बसते , पण साप तिला चावत नाही . शेवटी ती नानी ला घेउन गावतल्या एका शुद्राच्या घरात येते . तिचा प्रियकर गर्भ पाडण्याची सुचना देउन गाव सोडुन निघुन जातो . नानीला बाहेर बसवुन ठेउन यमुना आत जाते . ताडी पिउन झिंगलेले बरेच जण शेकोटी भोवती नाचतायत , घाबरलेला नानी आत येउन वेदनांनी तळमळत असलेल्या यमुनेला पाहुन तिथेच थबकतो . परत येत असताना गाववाले यमुनेला शोधतायत असे दिसते , यातले काहीजण नानीला पकडुन नेतात . गावाहुन परतलेले यमुनेचे वडील तिच " घटश्राद्ध " घालतात . म्हंजे जिवंत माणसाच श्राद्ध घालुन त्यांना जातिबाहेर टाकणे . हा विधी चालु असताना पार्श्वभुमिवर हुंदके ऐकू येत राहतात . इकडे वडिलांबरोबर नानी घरी परत चाललाय , वाटेत अग्रहारातले एक ब्राम्हण आपल्या मुलिच लग्न उडुपाशास्त्री बरोबर लावणार असल्याच सांगतात . परतिच्या वाटेवर एका पिंपळाखाली बसलेली यमुना नानी ला दिसते , यमुनाक्का अशी हाक मारुन तो तिच्याकडे पाहतो , संपुर्ण डोक भादरलेली यमुना तिचा चेहरा झाकुन घेते आणी मघाशी ऐकू आलेले हुंदके पुन्हा ऐकू येत राहतात . थोडासा पुढे गेलेला नानी मागे वळुन एकदा पाहतो आणी चित्रपट संपतो . मीनु : दादा देतो दणका दुखुन येतो मणका दोघं मिळून खातो आम्ही भाकरीबरोबर झुणका दादा जातो कालेजात पुस्तकं मात्र घरात म्हणतो नको दिसायला खोट मुळी तोर्‍यात दादा चालवतो बाइक वर म्हणतो माझं आइक आपल्याला काय लाच दिली की आपण त्याचे पाइक . ' सनातन संस्थेच्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यामुळे हिंदु जागृत होत आहेत . परिणामी ते भ्रष्ट राजकारण्यांना विरोध करत आहेत . सनातनच्या या चळवळीमुळे राजकारण्यांचे राष्ट्र आणि धर्म द्रोही स्वरूप राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांच्या लक्षात येत आहे . त्यामुळे हे राजकारणी आकाश - पाताळ एक करून सनातनवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत . या भ्रष्ट निधर्मी राज्यकत्र्यांनी आता सनातनवर बंदी घातली , तरी पुढील निवडणुकीत सर्वच भ्रष्ट राजकीय पक्ष निवडणुका हरतील आणि राष्ट्र अन् धर्म प्रेमींची सत्ता येईल . त्यानंतर सनातनवरची बंदी तात्काळ उठेल आणि सर्व भ्रष्ट राजकीय पक्षांवर कायमची बंदी घातली जाईल ! ' ( फाल्गुन कृ . अष्टमी , कलियुग वर्ष ५११२ ( २६ . . २०११ ) ) लाजताच तू अशी पुन्हा पुन्हा अंतरात खोल का उठे लहर नागपूर , १४ जून - सिवनी ( मध्यप्रदेश ) येथील दोन अल्पवयीन हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि नंतर विवाहाचे आमीष दाखवून दिल्ली येथे पळवून नेणार्‍या मुसलमानांना नागपूर येथील सक्करदरा पोलिसांनी नुकतीच दिल्ली येथे जाऊन अटक केली . हे फारच विचित्र होतं , डोक्याच्या पलीकडचं . आता थोडं थोडं नॉर्मल होत होतो , एवढा वेळ मी शांत बसल्यानं सगळे अस्वस्थ झालेले होते , मंद्याचा आवाज आला ' काय बे पुन्हा सुरु का हिशोब का पाढे शिकवु आता तुला . एवढे सगळे मोठे समजावुन सांगतेत ते काय चुलीत का सगळं , का पुण्याहुन आला म्हणजे लई जास्त कळतय तुला ' मी मंद्याकडं पाहिलं , आधीच तो माझ्यापेक्षा अंगानं डबल आणि त्यात आता चिडलेला आणि त्यात हा गोंधळ , त्याला कसाबसा उत्तरलो ' होय हिशोब करतोय , थांबा जरा , काहितरी घोळ आहे . मुंबई - विधानभवनमध्ये राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या ( भाजप ) आमदार खासदारांची बैठक आज ( मंगळवार ) झाली . मात्र , गोपीनाथ मुंडे नाराजी प्रकरणी बैठक अवघ्या पाच मिनिटांतच उरकून कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले . विधानभवनमध्ये झालेल्या बैठकीला गोपीनाथ मुंडे यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते . मात्र , मुंडे यांची कन्या भाजपच्या आमदार पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित होत्या . पक्ष एकसंघ ठरावाला २० आमदारांनी विरोध दर्शविला . मुंडे समर्थक आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते . मुंडेप्रकरणी ' भाजप ' ची दुफळी चव्हाट्यावर आली आहे . मुंडेप्रकरणी चर्चा सुरू असून , मुंडे पक्ष सोडून जाणार नाहीत . त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका , असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणाले . ' भाजप ' मध्ये डावलले जात असल्याच्या मुद्‌द्‌यावरून उघडपणे नाराजी व्यक्त करणारे गोपीनाथ मुंडे नाराज आहेत . मुंडे यांनी सोमवारी ( ता . २० ) केंद्रीय नेत्यांनी दिल्लीत चर्चा केली होती . प्रथम महाराष्ट्राचे प्रभारी वेंकय्या नायडू आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली होती . नाराज असलेले मुंडे कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे . तुमच्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही . जोपर्यंत त्या शब्दांना स्वप्नयोगींच्या मेंदुचा स्पर्श नाही . जसे या वर्णाला चिन्हाने दाखवितांना दोन मात्रेच दाखविले जातात . बाराखडीतल्या ' कै ' वर म्हणूनच दोन मात्रे आहेत . ( निर्णय स्वातंत्र्य हा ऋण अधिकार आहे . माझ्या निर्णयाला इतरांनी ( त्यांच्या स्वातंत्र्याला मुरड घालत ! ) खतपाणी घालावे हे ऋण अधिकाराच्या अपेक्षेबाहेर असावे . ) लांब पल्ल्याची कर्जत जलद लोकल विद्याविहारला थांबत नाही . ( आताचे माहीत नाही , पण विद्याविहार , कांजुरमार्ग येथे कुठल्याच जलद लोकल थांबत नसत . ) जलद लोकल या स्टेशनावरून धडधडत पुढे जाते . ही विद्याविहार येथे राहाणार्‍या मुंबईकरांची गैरसोय करून बिगरमुंबईकरांची सोय साधणे आहे काय ? आणि भायखळ्याहून दादरला जाणारे - येणारे लोक जलद लोकली कितपत वापरू शकतात - बहुतेक जलद लोकल दोन्ही ठिकाणी थांबल्या तरी ! कल्पना तशा अनेक आहेत . विषय निघेल , त्याप्रमाणे मांडता येतील . विस्तारभयास्तव आणि मर्यादित स्मरणशक्तीमुळे सध्या हा प्रतिसाद येथेच थांबवत आहे . लोकसंख्या , स्वयंशिस्त , सचोटी आणि प्रामाणिकपणा आणि पैसा यांचे समीकरण कसे सोडवायचे , यावर विचार चालूच राहील . गोठवून टाकणाऱ्या हिवाळ्याच्या थंडीत गरमा गरम क्रिमी टोम्याटो सूपचा आस्वाद घेताना उबदार होऊन जातो . जर कां त्या बरोबर ग्रील चीज स्यान्डवीच किवां पास्ता असेल तर मग काय विचारता मज्याच मज्या नाही का ? डिजाइन और विकसित : न्यू कान्सेप्ट इन्फर्मेशन सिस्टम प्राइवेट लिमिटेड हदयस्पर्शी कविता . बाकी दोन पेग मारुन हे टायटल वाचुन आधी वाटले , तात्यांचा लेख आहे की काय . . बाकी लेख पुन्हा वाचला , आणि आवडला हे नमूद करु इच्छितो . जंतुंनी पुढल्यावेळेस आम्हाला गाळणी हातात घेण्यास लाउ नये ही विनंती , याचा अर्थ धार्मिकतेचा ( वा पापपुण्याचा वा मरणोत्तर जीवनाचा ) आणि नीतिमत्तेचा संबंध नाही . ते मानत असाल तर अनीतिमान असण्याची शक्यता असणार . याविरुद्ध नीतिमान नास्तिकाला यात काहीच कॉन्फ्लिक्ट आल्याने नीति सोडायची गरज नाही . तुम्ही जे कपडे घालून एखाद्या लग्न समारंभाला जाता ; तसेच कपडे घालून कचेरीत जाता ? ( होतकरूंची संख्या वाढल्यास पाने वाटून पुस्तके काही तासांत पूर्ण होतील ! ! ) ह्या उन्मादावर विवेकाचा ताबा हवा हे खरे , पण सकारात्मक उन्मादावर तो तसा साधारणपणे सुटल्याची आठवण नाही ( चू . भू . दे . घे . ) . To स्वाती , सिडनी - ताजमहाल ज्याप्रमाणे भारतातील आकर्षण त्याचप्रमाणे ऑपरा हाउस हे ऑस्ट्रेलिया मधील आकर्षण - त्यामुळे श्री मानकर यांनी केलेली ही तुलना काही चुकीची नाही . त्यात ताजमहालाला असलेल्या शेकडो वर्षाच्या परंपरेचा संबंधच काय ? आणि ताजमहालावर एवढे प्रेम असल्याचा show करून तुम्ही स्वतः सिडनी मध्येच गोड लागलेला उस मुळासकट खाण्यात मग्न आहात त्याचे काय ? त्यामुळे देशप्रेमाच्या show चा हा आवंढा गिळलात तरी चालेल . उमेश देशपांडे - लंडन आयन रॅन्ड यांच्या फांउटनहेड आणि ऍटलास श्रग्ड या कादंबर्‍यातले कुठले भाग नेमके इथे महत्त्वाचे आहेत > > > मस्त फोटो आणि वर्णन ट्रेकर्स आणि हरिश्चंद्रगड यांच नातं खुपच जुनं आहे . नाणेघाट आणि हरिश्चंद्रगड नेहमीच ट्रेकर्सना भुरळ घालतात . , , , . . कसे लिहायचे यापासून की ते कसे समजून घ्यायचे यापासून ? बेरीज - वजाबाकी कशी करायची यापासून की वर्ग / घन - वर्गमूळ / घनमूळ कसे काढायचे यापासून ? . . . पुणे , जुलै / प्रतिनिधी आपल्या ग्राहकांना प्रदान केल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित सेवांमध्ये वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या टाटा डोकोमो या टेलिसव्‍‌र्हीसेसच्या जीएसएम ब्रॅन्डने आज एन्डलेस म्युझिक या एका नावीन्यपूर्ण सेवेची सुरुवात केली जात असल्याची घोषणा केली आहे . तुमची या वयात काम करण्याची उर्मी स्फूर्तिदायक आहे ! पूर्वेच्या राज्यांविषयी हा चांगल्यापैकी माहितीपूर्ण लेख आहे . आग लागुनी जळता तरूवर म्हणती आहे मम घर दूरवर सोकाविती मग कोल्हे - दांडगे आणिक पिती रक्त पिळून . . . . एक निशब्द शांतता . . हो पुस्तक वाचुन झाल्यावर माझ्यापाशी उरली ती एक निशब्द शांतता . . आणि उगाचच तळमळणारे माझे मन पुन्हा पुन्हा आनंद यादवांच्या झोंबी पाशी लोंबकळत होते . . . अशीच सुंदर सुंदर पदे पेटी , तबला आणि सुरेल आवाजात म्हटली जात , दत्तगुरूंची पालखी सजवलेली असे . काही - काही पदं ऐकताना - म्हणताना खूप भरून येई . खाली दिलेले पद दत्तगुरूंनी स्वत : त्या कविच्या स्वप्नात जाऊन रचून घेतले आहे असे बोलले जाते . एक नंबरचे कवित्व आणि वर पुन्हा त्या पट्टीच्या गायक ब्राम्हणाचा आवाज एवढा भावार्थ असे की अनेकांच्या डोळ्यांतून अश्रु टपकत - निराश झालो कारण झाले Disconnect आमचे intranet तेवढ्यात inbox मधे दिसला एक mail असेल का हो आमंत्रण घ्यायला ' गाठ्भेट ' ? यही कारण रहा हो कि प्रेमचन्द की कहानियों में अधिक अपनापन मिलता था अमेरिकन गिर्यारोहक अति चिकित्सक असतात , हा शोधही मला लागला . पॉपकॉर्न खायचं असेल तरी आधी वाटी sterilize करतील , आणि चमचा जपून वापरत खातील . आम्हांला रोज रात्री अमेरिकेतून हवामानाविषयी अंदाज यायचा . त्याचं विश्लेषण करण्याचं काम परतेम्बा दाई करत . आम्हांलाही अनेक गोष्टी त्यातून शिकता येत . अमेरिकन गिर्यारोहकांना मात्र त्यावर फारसा विश्वास नसे . प्रत्येक गोष्टीचा कीस पाडायचा स्वभाव कधीकधी तापदायक व्हायचा . पण सर्वच गिर्यारोहकांत खूप चुरस असते , हे त्यामागचं कारण असू शकेल . प्रत्येकालाच शिखर सर करायचं असतं . आणि त्यातून स्पर्धा निर्माण होते . सकाळी चढाई करताना तर अक्षरशः रांग लागत असे . वाटेत दोर टाकले आहेत . त्यावर पंचवीस - तीस गिर्यारोहक लटकलेले असत . एवढं वजन त्या दोराला पेलवेल की नाही , याचाही विचार केला जात नसे . सांगुनी झाली कहाणी सर्व माझी नांव बघ ओठी तुझे आले कुठे पण ? आपल्याकडे बरेच लोकांना वाहतूक ह्या विषयावर कमी कळते . जबाबदारीने वाहन चालवणे हे त्याहून कमी लोकांना कळते . सरकारला एकंच प्रशा विचारावासा वाटतो , महामार्गांचे budget सुद्धा शेकडो कोटीचे असते . ( परवा थत्ते काकांनी घेतलेल्या एक कौल घेतला , तित मध्ये सुद्धा त्यांना १३ हजार आणि १९ हजार कोटी हे आकडे वापरण्याचा मोह आवरला नाही ) तर ह्या अणु दुर्घटने पुढे १५०० कोटी कीस झाड कि पत्ती . पास्कलची प्रतिभा केवळ गणितातील नव्या नव्या सिद्धांतापुरतीच मर्यादित नव्हती . तो मुळातच एक प्रायोगिक वैज्ञानिक होता . सैद्धांतिक पातळीवरील विज्ञानापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करूनच तत्व वा गृहितकं स्वीकारावीत यावर त्याचा कटाक्ष होता . म्हणूनच त्याला वैज्ञानिक गणितीय तत्वज्ञ म्हणून वैज्ञानिक जग ओळखते . इव्हांजेलिस्टा टोरिसेल्ली ( 1608 - 1647 ) या वैज्ञानिकाने वातावरणातील दाबाविषयी काही संकल्पना मांडल्या होत्या . या जगात पूर्ण निर्वात अशी एकही जागा सापडणार नाही या अरिस्टॉटलच्या ( 384 क्रि . पू - 322 क्रि . पू ) जुन्या विधानालाच टोरिसेल्लीने आव्हान दिले होते . अरिस्टॉटलला जगभर ईश्वराचे अस्तित्व असते यावर विश्वास होता . त्यामुळे निर्वात असे काही असूच शकत नाही , असे त्याला वाटत होते . पास्कल मात्र टोरिसेल्लीच्या विधानाचा शहानिशा करण्यासाठी प्रयोग करण्याचे ठरवून पार्‍याने भरलेले वायुभारमापक घेवून वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या शहरांना आपल्या मेव्हण्याला पाठवले . याच निर्वातीकरणाच्या आधारे आणखी काही प्रयोग करून द्रवगतिकी द्रवस्थितिकी या ज्ञानशाखाशी निगडित द्रवीय द्रायुविषयी पास्कलने काही मूलभूत मांडणी केली . सिरिंजची कल्पना या अभ्यासातून उद्भवली . दाब उंची यातील संबंधाविषयीचा पास्कलचा नियम भौतिकीत सुप्रसिद्ध आहे .  लहानपण देगा देवा किंवा बालपणीचा काळ सुखाचा इत्यादी छापील वाक्य वाचताना ही वाक्य खरी व्हावीत असं वाटण्याजोग्या स्मृती ज्यांनी निर्माण केल्या ती माणसच जर विस्मृतीत गेली तर ह्या वाक्यांची रवानगी रद्दीतच करावी लागेल . असं म्हणतात की बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी सटवाई येऊन बाळाचं विधिलिखित निश्चित करून जाते . त्यासाठी बाळाच्या शेजारी कोरा कागद आणि पेन ठेवतात . माझ्या गोंगाटमय जगप्रवेशानंतर त्या कोर्‍या कागदावर माझं आयुष्य अनुभवसंपन्न करणार्‍या ज्या व्यक्तींची नावं सटवाईने लिहिली त्यात सदूकाकांचं नाव अगदी वरच्या मंडळींमधे येतं . वास्तविक सदूकाका ही चार अक्षरं एकत्र उच्चारल्यावर माझ्या मनात जे काही आदरभाव ओसंडून वाहू लागतात त्यांची तुलना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि वास्तू पाहिल्यावर ओसंडणार्‍या भावभावनांशीच होऊ शकेल . टाचा वर करूनही खिडकीपलीकडचं जग जेमतेम दिसावं अशा वयात आम्ही त्यांच्या तीन चाकांच्या रिक्षानामक अद्भुत यंत्रातून घर ते शाळा आणि शाळा ते घर अशा अनेक चकरा सुरवातीच्या चारपाच वर्षात मारल्या . आम्ही म्हणजे मी , माझी ताई आणि काकांच्या रिक्षातले आमचे इतर भाडेकरू सौंगडी . होय . परिस्थितीने गरीब असलेल्या आणि आम्हाला शाळेत सोडण्याचा व्यवसाय करणार्‍या सदूकाकांच्या रिक्षातले आम्ही श्रीमंत भाडेकरू होतो . इंदिरा गांधीची हत्या झाली त्या दिवशी आमचं कुटुंब मुलुंडला राम राम ठोकून ठाण्यात स्थलांतरित झालं . त्यावेळेस आम्ही जिथे राहतो ते कोपरी गाव अक्षरशः वेशीबाहेर होतं . मातीची पायवाट असण्याएवढा मागासलेला किंबहुना दुर्लक्षित भाग , अनोळखी माणसं , बाजार आणि इतर खरेदीची मुख्य ठिकाणं घरापासून दूर आणि शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार देणार्‍या शाळाही घरापासून किमान तीन िलोमीटर दूर अशी एकंदर परिस्थिती होती . त्यातल्यात्यात जवळची शाळा म्हणजे सरस्वती शाळा . पण सगळ्या फळांना आंबा म्हणणार्‍या आणि जगातल्या सगळ्या रंगांना लाल रंगच म्हणतात अशी दृढ समजूत असणार्‍या या मठ्ठोबाला सरस्वतीने आपल्या पदरात घ्यायला नकार दिला . आता पंचाईत आली . कारण खुद्दांचे माता आणि पितामह दोघेही चाकरीत गुंतलेले . आजोबा गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे जास्त चालू शकत नसत . त्यामुळे ज्या शिवसमर्थ शाळेने मला झोळीत घेतलं ती शाळा दूर असल्याने मला तिथपर्यंत नेऊन आणण्याची अडचण उभी राहिली . बाकी सरस्वतीने रिजेक्ट केलेल्या ह्या नवशिक्या उमेदवाराला तिचेच थोर उपासक असणार्‍या समर्थांनी झोळीत घेतलं हे माझं परमभाग्यच . तर मग या संकटातून सुटका करायला आजोबांना जी संकटमोचक व्यक्ती भेटली ती म्हणजे सदानंद भोईर अर्थात आमचे सदूकाका . सदैव हसतमुख दिसणारा चेहरा , आगरी व्यक्तिमत्वाला साजेशी अशी मुळचीच लहान चणीची , मध्यम बांध्याची आणि ताकदवान शरीरयष्टी , नितीमत्तापूर्ण चालचलन , दिवसभर रिक्षा चालवताना प्राशन केलेल्या विषारी वायुंचं हलाहल पचवून गडद झालेली अंगकांती , रिक्षाच्याच खरबरीत मुठी आवळून घट्टे पडलेले तरीही कोवळ्या कळ्यांना अलगद सांभाळणारे हात आणि मुलांचा गोंगाट हसत हसत कानावेगळा करण्याची कला यामुळे सदूकाका केवळ आम्हा मुलांतच नव्हे तर पालकांमधेही तेव्हढेच प्रिय होते . ' गप्प बसा रे ' हे काकांचं पेटंट वाक्य ऐकून ऐकण्यासाठीच असतं असा गुप्त ठराव आम्ही सगळ्या मुलांनी एकमताने पास केला होता . त्यामुळे काकांच्या दटावणी नंतर तेवढ्यापुरता तो चिवचिवाट थांबायचा पण अगदी क्षणभर ब्रेक लावल्यासारखाच आणि त्यानंतर तर तो दुपटीने वाढायचा . अशावेळी आम्ही हळूच आरशातून दिसणारा काकांचा चेहरा पाहून परिस्थितीचा अंदाज घ्यायचो . परिस्थिती लौ रच स्फोटक होऊन हाताबाहेर जाणारे असं वाटलं तर तर तो आवाज आपोआप कमी व्ह्यायचा . कारण तो कमी झाला नाही तर एकदोघांच्या ( त्यात माझा नंबर पहिला ) शरीराचा बैठा भाग हुळहुळणार एवढं नक्की असायचं . पण अशी वेळ फार कमी वेळा यायची . कारण तो चिवचिवाट ऐकल्याशिवाय काकांना बहुदा रिक्षा चालवणं जमत नसावं . पण काकांचं रिक्षा चालवणं म्हणजे त्यात निव्वळ धंदेवाईक मालवाहूपणा नसायचा . घरोघरीच्या दिवे आणि पणत्यांची विझता सुखरूप ने आण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याचे त्यांना पूर्ण भान असायचे . मग एखाद्या वेळी या दिव्यांना तेल म्हणून कधी कलिंगड , कधी वडापाव असा खाऊही द्यायचे . खरतर आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून रिक्षाची देखभाल करताना त्यांच्या नाकी नऊ यायचे . परंतू तरीही त्यांच्या या मोठ्या मनाचं दर्शन आम्हाला आम्हाला वेळोवेळी घडलं . मला अजूनही आठवतो तो शाळेतला प्रसंग . मी तेव्हा जेमतेम बालवाडीत असेन आणि ताई पहिलीत असावी . शाळा सुटल्यावर काका नेहमीप्रमाणे तिला घेऊन जायला आले . पण त्या दिवशी ताईचं काय बिनसलं होतं कुणास ठाऊक . ती काकांबरोबर यायला तयारच होईना . काकांनी अनेक विनंत्या करून पहिल्या पण ताईबाईंचा पारा काही उतरेना . शाळा सुटून बराच वेळ झाला असल्याने ताईवर लक्ष ठेवायलाही कोणीच नव्हतं . त्यामुळे तिला एकटं सोडणं धोकादायक होतं . शेवटी काकांनी तिला कसबस शाळेतच थांबायला सांगून भरधाव वेगात रिक्षा घराकडे पिटाळली . घडलेला सगळा प्रकार आजोबांना सांगून त्यांना घेऊन ताबडतोब शाळेत आले . आजोबा दिसल्याबरोब्बर ताई एकदाची रिक्षात बसली आणि काकांनी कपाळावरचा घाम पुसला . खरतर ताईला एकटं सोडून आल्यावर तिला जर काही झालं असतं तर काकांना कोणीच दोष दिला नसता . पण आपल्या रिक्षातलं प्रत्येक मूल हे आपलं स्वतःचं मूल आहे या भावनेतून ते काम करत असल्याने त्यांची ही तळमळ पाहून वडीलधारी मंडळी भा ावून गेली . पण काकांच्या रिक्षातून येणं जाणं हा एक विलक्षण वेगळा अनुभव असायचा . रोज काही ना काही नवीन शिकायला मिळायचं . चौथ्या सीटची अ‍ॅडजेस्टमेंट हा प्रकार काकांच्याच रिक्षात शिकलो . मित्र येईपर्यंत रिक्षात बसून कंटाळा येईपर्यंत शांतचित्ताने हनुवटीला हात टेकवून वाट पहात रहाणे हेही रिक्षातच शिकलो . मला रिक्षाची अजून एक खास आठवण म्हणजे पावसाळ्यातली . त्याकाळी म्हणजे जवळजवळ १७ - १८ वर्षांपूर्वी गाड्या फारशा नसल्याने आमच्या कोपरी भागात तर बरीच शांतता असायची . काका ठरलेल्या बिल्डींगच्याखाली रिक्षा थांबवायचे आणि कुठल्यातरी विन्या किंवा जाड्याला हाक मारायचे आणि आमचं वाट पाहणं सुरु व्हायचं . मुलं यायच्या आधी काकांनी रिक्षा धुऊन पुसून ठेवलेली असायची . पावसाळ्यात आम्ही भिजू नये म्हणून रिक्षाला मेणकापडाचे पडदे लावलेले असायचे . पाऊस सुरु झालेला असायचा . आम्ही झापड लावलेल्या घोड्यासारखे फक्त समोरच्या काचेतून दिसणारं दृश्य पहात बसलेलो असायचो . पाण्याचे ओघळ काचेवरून नागमोडी वळणं घेत वायपरवरून उड्या मारून निथळू लागलेले असायचे . पावसाचे बारीक तुषार पडद्याला हुकवून आम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असायचे . रस्त्यातून एखादाच माणूस साचलेल्या पाण्यातून चपक चपक आवाज करत जात असायचा . पाऊस टप टप आवाज करत रिक्षाच्या टपावर पडून राहिलेला असायचा . मधूनच थंड वार्‍याची झुळूक त्या सोसायटीतल्या चाफ्याच्या झाडावरून मंद सुगंध घेऊन यायची . अशा त्या त्या मंत्रमुग्ध वातावरणात सकाळच्या गरम दुधाचा असर होऊन आपोआप झापड यायला लागायची . जरा कुठे डोळा लागतो लागतो तोच काका रिक्षाचा दांडा खेचून रिक्षा चालू करायचे . आमचा मित्र रिक्षात चढायचा आणि परत पुढच्या स्टॉपवर थांबण्यासाठी रिक्षा चालू लागायची . पण रिक्षात बसल्यावर डोळ्यासमोर जरी शाळाच येत असली तरी मनात मात्र कधी एकदा घरी जातो याचेच वेध लागलेले असायचे . काळ आपल्या गतीने पुढे सरकत गेला आणि पाचवीपासून माझ्या हातात सायकल आली . रस्त्यातून येताजाता सदूकाकांचं दर्शन घडायचं . पण समांतर धावणार्‍या दोन रुळांसारखं आमचं वाहणं असायचं . कधीमधी एखाद्या शाळेबाहेर काका थांबलेले दिसले की मुद्दामून सायकल थांबवून त्यांची विचारपूस करायचो . मग एकदम बांध फुटल्यासारख्या आठवणी वाहू लागायच्या . बहुतेक वेळा संभाषणाची सुरवात , " काय मग , लग्न कधी करतोस ? किंवा कोणी भेटली की नाही ? " अशा मिश्कील थट्टेने व्हायची . मी जरासा गोरामोरा होऊन रिक्षातून माझ्याकडे बघणार्‍या चिमण्यांकडे बघायचो . बहुतेक वेळा काका आमच्या अभिजीत वैद्य या मित्राची आठवण काढायचे . " अरे परवा आपला अभिजीत भेटला होता . विचारत होता तुझ्याबद्दल " असली वाक्य काका हमखास म्हणायचे . अमुक अमुक मुलगा तुझी आठवण काढत होता हे काका आठवणीने सांगायचे आणि आजही सांगतात . मला खरोखर आश्चर्य वाटतं . कारण आमचा ग्रुप आता विखुरलाय . फेसबुक , ऑर्कुट , मोबाईल सगळं हाताशी असूनही आम्ही एकमेकांची क्वचितच आठवण काढतो पण काका मात्र विसरता आम्हा मित्रांची खबरबात सांगतात . बाकी अभिजीतची खास आठवण राहिली कारण आमच्या रिक्षा गँगमधे स्वतःच्या बाबांना ' बाबा ' म्हणणारा तो एकटाच मुलगा होता आणि आम्हाला त्याच्या या शौर्याचं केव्हढं अप्रूप ! ! पण काकांना सगळ्याच मुलांच्या नाड्या आणि गोत्र पाठ होती . त्यांची परिस्थिती जरी गरीब असली तरी रिक्षातल्या त्यांच्या तुलनेने श्रीमंत असणार्‍या मुलांच्या पालकांकडे त्यांनी कधी मदत मागितल्याचं मला तरी स्मरत नाही . वाट्याला आलेल्या एका खोलीच्या घरात आयुष्य व्यतीत करताना काकांनी अतिशय नेमकेपणाने संसार केला . त्यांना संसारात अडचणी आल्या नाहीत हे होणं शक्यच नाही . पण त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या आणि आमच् संबंधावर कधीच होऊ दिला नाही . आम्ही रिक्षात असताना काकांनी कधी चुकूनही विडी काडी ओढली नाही की नशापाणी केलं नाही . आजकाल गुटखा खाऊन रिक्षा चालवणारे इतर रिक्षावाले काका पाहिले की मला आमच्या काकांना पुरस्कार द्यावासा वाटतो . काका आम्हाला नुसतेच न्यायचे नाहीत तर आमच्यासोबत गाणी देखील म्हणायचे . कारण काका संध्याकाळी बॅंजोपार्टी मधे बॅंड वाजवायचे आणि सकाळी त्याच धुंदीत गाणी गुणगुणत आम्हाला शाळेत सोडायचे . परीक्षेच्या काळात ते मधूनच आमची उजळणीही घ्यायचे . कधीतरी आमच्या अभ्यासाच्या वह्याही पहायचे . कदाचित स्वतःचं शिक्षण अपुरं राहिल्याची उणीव ते आमच्या वह्या पाहून भरून काढत असावेत . त्यांच्या साध्या आणि मोकळ्या स्वभावला साजेसं जे जे काही होतं ते ते काकांनी केलं आणि आम्हाला भरभरून दिलंही . काकांनी दांडी मारली हेही फार क्वचितच व्हायचं . अगदी ताप अंगात घेऊनसुद्धा त्यांनी आम्हाला शाळेत सोडलं आहे . आज काकांनी पन्नाशी ओलांडली आहे . त्यांचे केस अनुभवाचे चटके सोसून पिकू लागले आहेत . त्यांची मुलं शिक्षणात अतिशय हुशार आहेत . काका अजूनही रिक्षा चालवतात . आमच्या सारख्या द्वाड मुलांना नियमित शाळेत सोडताना आणि आणताना बरेचदा दिसतात . पण त्यांची ती रिक्षा चालवणारी ध्यानस्थ मूर्ती कधी मला हाक मारून थांबवेल आणि कोण माझी आठवण काढत होता हे सांगेल हे वर्तवणं तर सटवाईच्याही आवाक्याबाहेरचं आहे . कुठल्या सुकृताचं फळं म्हणून ही सगळी मंडळी माझ्या नशिबात घर करून राहिली ते सटवाईच जाणे . पण जर सटवाईला भेटायचा कधी योग आलाच तर तिला एवढंच सांगेन की माझ्या पुढच्या जन्मात देखील मला मराठी मातीतला मुलगा करणार असशील तर माझ्या नशिबाच्या कागदावर सदूकाकांचं नाव पहिल्या तीन मानकर्‍यांमधेच लिही . - मकरंद केतकर माझा मित्र तिच्या बापाला एखादा वाघासारखा मर्द माणूस जावई म्हणून हवा होता . . झाल्या घटने वरून बापाने बंड्या वाघ आहे पण मर्द नाही असा निष्कर्ष काढला आणि लग्नाला साफ नकार दिला ! या खेपेला बाप नावाचा प्राणी बंड्याला आडवा आला . पण जस्सीनं पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं . . आमच्या अजून एका मित्राच्या ओळखीचे भटजी लग्न लावून द्यायला तयार झाले . . जवळच्या दुसर्‍या एका गावातल्या मंदिरात जायचं आणि लग्न करायचं असा प्लॅन ठरला . . ठरल्या प्रमाणे काही मित्रमैत्रिणी , बंड्या , जस्सी , बंड्याचे आई वडील आणि ते भटजी मंदिरात आले . . लग्न सुरू झालं . . बंड्या आणि जस्सी हातात माळा घेऊन उभे होते . . मंगलाष्टकांचा शेवट जवळ आला त्याच वेळेला बंड्याला तिचा बाप येताना दिसला . . त्यानं मानेनेच बाजुच्या मित्रांना खुणावलं . . भटजी आता शेवटचं ' शुभमंगल सावधान ! ' म्हणणार इतक्यात बंड्याच्या पँटिच्या आतमधे मांडीपाशी काहीतरी खसफसलं . . बंड्यानं हार टाकला आणि एका हातानं मांडी जवळचा भाग घट्ट धरून सूंबाल्या केला तो थेट मंदिरा बाहेर ! जस्सीच्या बापामुळे त्याचा धीर खचला असं काहींच मत होतं . . तर ' शुभमंगल सावधान ! ' ऐकताच पळ काढणारा बंड्या हा रामदासांचा आधुनिक अवतार आहे असं काहींच ! तिकडे बंड्या धावत धावत एका झाडामागे गेला . . मागे मित्र होतेच . . बंड्यानं घाईघाईने पँट काढली आणि झटकली . . त्यातून एक पाल बाहेर पडली . . बंड्या पँट चढवून परत आला . . त्याची आणि तिच्या बापाची नजरानजर झाली . . बंड्याच्या चेहर्‍यावर चिंतेचं जाळं पसरलं . . ते पाहून ' डोंट वरी ! मै तुम्हे आशीर्वाद देने आया हूं ! ' असं बाप म्हणाला आणि सगळ्यांचच टेन्शन गेलं . . नंतर लग्न यथासांग पार पडलं . वर्षगाठ मनाने की तैयारी में जुटा विकलांग सेवा आश्रम सिमडेगा : विकलांग सेवा आश्रम की तीसरी वर्षगांठ पर कार्यक्रम आयोजन को लेकर जिला इकाई तैयारी में जुट गयी है आश्रम की स्थापना . . . हा पक्षी १८ महिन्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतो . एक जोडी प्रत्येक हंगामात १० - २० अंडी घालतो . म्हणजे एकून १०० - २०० अंडी . शेवट का नाही आवडला ते दिले असते तर छान वाटले असते . म्हणजे नीट जमलाच नाही म्हणुन नाही आवडला की नकारार्थक आहे म्हणुन नाही आवडला ? > > > > > > > > > > > > एकदम भारी . किविचे पंख छाटले रे हरभजन तू great ahesh . १९९८ च्या फेब्रुवारीत धाकट्या मुलाच्या हाताला मोठा अपघात झाला . मशिन दुरुस्त करत असताना एका कामगाराच्या चुकीने त्याचा हात मशिनखाली आला . केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्याचा हात वाचला . हाताच्या ट्रीटमेंटसाठी त्यास , महिने रजा मिळाली होती . त्या रजेचा सदुपयोग करुन त्याने सॅप कनस्लटंटच्या सर्टीफिकेशनचा कोर्स पूर्ण केला . १९९९ च्या जूनमध्ये त्याचा विवाह झाला . पुढे क्रॉम्टन सोडून एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत तो जॉइन झाला . त्याच सुमारास मुलगी डॉक्टरेट झाली . इकडे ती . आईचे आजारपण जवळपास वर्षे चालू होते . ती आता खूप थकली होती . नातवंडांची लग्ने तिने पाहिली . पंतवंडांना मांडीवर खेळवले . तिच्या कृतार्थ जीवनाची २०००च्या फेब्रुवारीत अखेर झाली . त्याच्या अगोदर केवळ महिनाभरच आधी वत्सु पार्किन्सन्सच्या आजाराने स्वर्गवासी झाली . असा उनपावसाचा खेळ चालू होता . पुढे २००२च्या दिवाळीत आम्ही सर्व भावंडांनी काशी , प्रयाग , गया ही त्रिस्थळी यात्रा केली . नंतर गंगापूजन गोदान केले . याहीवेळी आम्ही खरी सवत्स धेनु दान केली . आपली स्वत : ची माहिती पाठवा . ही माहिती पाठविण्यासाठी आपल्याला विविध पर्याय उपलब्ध आहेत . मी BBQ चिकन ( मॅरिनेट करून ) चिकन ग्रेव्ही आणते महागुरू राईस करणार आहेत सशल तू व्हेजी आणते आहेस ना ? हिलरी : अरे परत अहो काय म्हणतोस ? मी काही एवढी मोठी नाही . पण काय रे मायबोली नाव असून तेथे काही लोकं इंग्लीशमध्ये का लिहितात ? वा ! उत्साहाने श्री . नानावटींचा लेख उघडल्याचे सार्थक झाले . वेगवेगळ्या विषयांवरचे त्यांचे लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात . हा लेख एखाद्या वृत्तपत्राला द्यावा असे सुचवतो . या बाबतीत जितक्या लोकांना माहिती होईल तितके चांगले . नवी दिल्ली - सराईत गुंडांनी भरलेल्या तिहार जेलमधील कैद्यांना आता गरमागरम मसालेदार दाक्षिणात्य पद्धतीचे पदार्थ खायला मिळणार आहेत . यासाठी तेथिल स्वैपाकींना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे , असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले . जेल क्र . एक , चार सहाच्या कॅंटीनमध्ये आता उत्तर दक्षिण भारतातील पदार्थ कैद्यांसाठी उपलब्ध आहेत . डोसा , इडली , उत्तप्पा , नारळाची चटणी इतर अनेक पदार्थ कैद्यांना खायला मिळत आहेत . याआधी येथिल कॅंटीनमध्ये छोले बटुरे , सामोसा , सॅंडविच चहा इतकेच पदार्थ मिळायचे परंतु आता दाक्षिणात्य पद्धतीचे पदार्थ खायला मिळाल्याने , & nbsp कैदी खुश आहेत , असे अधिकाऱ्यांनी सांगितले . १९२५ सालानंतर विनोदांनी श्री . आर . के . प्रभू Mr . Braitrey यांच्या संपादकात्वाखाली चालणाऱ्या बॉम्बे क्रॉनिकल मि . हारन्यूमन यांच्या National Herald मध्ये नियमित वृत्तपत्रीय लेखन केले . सास तेरी मदिर मदिर जैसे रजनी गंधा . . . . . चौकोनी पोळ्या असतात . आम्ही काही वेळा विकत तयार मिळणार्‍या चौकोनी पोळ्या आणतो परंतु या तव्यावर भाजणे अवघड जाते . त्या मानाने गोलाकारातील फ्रोजन पराठे सोपे पडतात असे वाटते . काय आगीत कधी आग जळाली होती लोक नेतील मला खोल पुरायासाठी अवांतर : फारएंड यानी दर आठवड्याला परदेस सारख्या एकेक " क्लासिक् " वर लिहिण्याची फार्फार गरज आहे . अत्यानंद , गुंडोपंत , लिखाळ , सहज , बेसनलाडू सर्वांना मनापासून धन्यवाद , लेख लहान झाला आहे याची जाणीव आहे , किंबहुना भाग एकत्र केले असते तरी चालले असते असे वाटते . ( पण एका वेळी टंकायचा कंटाळा आणि इथे मनोगतासारखी थोडे थोडे टंकून नंतर प्रकाशित करायची सोय नाही असे वाटते . म्हणजे दुसरीकडे कुठेतरी टंकून नंतर कॉपी / पेस्ट करावे लागेल ! त्याचाही आळस ! ) चित्रे देणार आहे ( सहज राव , तुम्ही दिलीत तरी चालेल हो : ) ) फक्त जपान वारीला अनेक वर्षे ( सुमारे ) लोटल्याने आणि मध्यंतरी संगणक बदलल्याने चित्रे जरा शोधावी लागतील ( तेच करतेय ! ) . येन ची सुध्दा तीच स्थिती आहे , येन मी बरोबर आणले आहेत आणि ' अत्यंत व्यवस्थित ' ठेवले आहेत त्यामुळे त्यांच्याही शोधात आहे . जपानी चलन फक्त येन आहे . म्हणजे रु / पैसे , डॉलर् / सेंट , युरो / सेंट असे काही नाही . , , , १० , २० , २५ , ५० , १०० , २०० येनची नाणी असतात आणि ५०० , १००० , १०००० येनच्या नोटा असतात . १०० येन = ४० रु . हा विनिमय दर तेव्हा होता , आताही त्याच्याच आसपास असावा . स्वाती मी स्वतः श्रीनगरला वाईनशॉपमधुन व्हिस्की खरेदी केली आहे २००४ ला . त्यावेळेस मिळालेल्या माहितीवरुन श्रीनगरमधे वाईनशॉप होते . एक दल लेकशेजारी होते . हो पण ती फक्त आम्ही आमच्या लॉजवर जाउन प्यायलो कारण कोठेही रेस्टॉरंटमधे प्यायला परवानगी नाही विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे . कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते . चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते . याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे . हा याकुब , हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो . गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला , विकृत हसणारा , बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार ? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे . अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही . पाणी - पुरवठ्याच्या निरनिराळ्या योजना आखल्या जात असतनाच्ग १८५४ ते ५६ साली मुंबईकरांना एका मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले . माणसांना किल्ल्याबाहेर हलविण्यात आले . गरीब जनतेला कसल्या तरी घाणेरड्या आणि अपुर्‍या पाण्यात दिवस कंठायची पाळी आली . माडगावकरांच्या ' मुंबई वर्णन ' या पुस्तकात या दुष्काळाचे यथार्थ वर्णन आहे . हे पुस्तक १८६३ साली छापलेले असल्याने माडगावकरांनी लिहिलेले हे वर्णन प्रत्यक्ष अनुभवाचेच आहे . ते लिहितात , " पावसाचे ऐनबहराचे महिने सुके गेले . विहिरी तळी बहुधा कोरडी पडली ; तेव्हां पुढचे वर्ष कसे पार पडेल " या चिंतेच्या उग्रतेने लोक हैराण होऊन गेले . माडगावकर पुढे हिंदूसमाजाने अवर्षणावर उपाय म्हणून जे होमहवन , तोडगे , भुलेश्वरच्या तळ्याकाठी रामायणातील शृंगऋषींच्या कथेचा प्रयोग , चिमकणमातीने बनवलेल्या पुरुषभर उंचीच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे उपाय योजले आणि कुचकामी झाले त्याबद्दल सविस्तर लिहितात . ते पुढे म्हणतात - " इतकेही केले तरी पाऊस ज्यावेळी पडायचा त्याच वेळी , जितका पडायचा तितकाच पडला . " मुंबईत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे हैराण होतो तो सामान्य माणूस , राज्यकर्त्यांना त्याची झळ सोसावी लागत नाही हे सत्य ब्रिटिशकाळातही तेच होते आणि आताही तेच आहे याची एक विदारक जाणीव माडगावकरांचं अवर्षणग्रस्त मुंबईचं वर्णन वाचून होतं हे मात्र खरं . १८५६ सालच्या पाणीटंचाईचं वर्णन करताना माडगावकर लिहितात , " ह्या वर्षी माघ महिन्यापासून ज्येष्ठ अखेरपर्यंत पाण्याची अतिशय तंगी पडली . गरिबगुरीब लोकांत पाण्यासाठी मोठा हाहाकार पडला . कित्येक लोक डोईवर हंडे घेऊन रस्तोरस्ती गल्लोगल्ली पाणी पाणी करीत फिरत . मुंबईतील गाईम्हशी दुसरी ढोरें माहिमास नेऊन ठेवावीं असा सरकारांतून हुकूम झाला होता . कित्येक गरीब लोकांच्या बायका कांपाच्या मैदानांत मध्यरात्रीपर्यंत बसून मोठ्या सायासाने एक दुसरा हंडा पाणी भरुन घरी घेऊन जात . कित्येक बावींत उतरुन वाट्यांनी पाणी जमवीत . सरकारने बाहेरगावांतून आगीचे गाडीवरुन हजारो पाण्याची पिंपे आणवून डोंगरी , चिंचबंदर , बोरीबंदर येथल्या विहिरींत ओतली . असे अनेक प्रयत्न करुन इंग्रज सरकारने रयतेस या अरिष्टांतून मुक्त केले . " याच दुष्काळामुळे विहिरी आणि तलाव यांनी वाढत्या मुंबईचा प्रश्न सुटणार नाही हे नक्की झाले . त्यामुळे विहार तलावाची योजना पुढे आली , आणि ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याची जबाबदारी ब्रिटिश शासनावर येऊन पडली . अनेक धनिक पारशी आणि वाणी गृहस्थांनी कापांत म्हणजे फोर्ट विभागात या काळात विहिरी आणि टाक्या खोदल्याचा उल्लेख मिळतो . नाखुदा महंमद रोगे या मुसलमान धनिक गृहस्थाने कापांवरील मारुतीच्या देवळासमोर हजारो रुपये खर्चूंन एक प्रशस्त आरामशीर दगडी तलाव बांधल्याचा उल्लेख आहे . या तलावाचा विशेष म्हणजे तो अष्टकोनी आकाराचा असून त्याच्या प्रत्येक कोनावर एक दगडी सोपा बांधला होता . नाखुदाच्या पुष्कळ वर्षं आधी ( १८२३ पूर्वी ) डंकन रोडवर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दोन तलाव बांधण्यात आले होते तेथे कावसजी पटेल तळ्यातून पाणी पुरवले जात असे . डंकन रोड तलावाचे बांधकाम करणारा कोणी हुलसाजी सुभानजी नावाचा मुसलमानच होता . उन्हाळ्यात पटेल तलावाच्या पाण्याची उसनवारी पुरेना तेव्हा फ्रामजी कावसजी बनाजी या नावाचे त्या काळातले एक परोपकारी धनाढ्य पारशी गृहस्थ पुढे सरसावले . त्यांनी मुगभाट वाडीत तीन मोठाल्या विहिरी खणल्या . त्यातील पानी वर ओढण्यासाठी एक वाफेचे इंजिन चार रहाट अशी योजना अंमलात आणून त्या विहिरींचे पाणी आधी तयार असलेल्या कालव्याच्या साह्याने डंकन रोडवरील तलावात सोडण्यात येऊ लागले . बनाजींनी विहिरींकरता तीसहजार रुपये खर्च केले तरी इतर व्यवस्थेसाठी दरमहा दोनशे रुपयांची जबाबदारी बनाजीसेठच वाहत होते . या उपकाराच्या बदल्यात त्यांनी मागणी केली मह्णून मुगभाट वाडीत तेव्हा उभ्या असलेल्या आणि पुढे लावल्या जाणार्‍या नारळांच्या झाडावरील कर घेण्याचे सरकारने सोडले . फ्रामजी कावसजी बनाजी हे १८५१ साली वारले , पण मुगभाटातील विहिरीतील पाणी पुढे कित्येक वर्ष डंकन रोडवरील तळ्यांना पुरवले जात होते . ` ` जरा पाणी तरी दे गं . . . केवढं ऊन ! ' ' म्हणत मान वाकडी करून त्याची नजर परत त्या मुलीकडे . नाइलाजानं पाण्याचा ग्लास आणून तिनं त्याच्यापुढं आदळला . चिडून म्हणाली , ` ` लग्न ठरवायला गेला होता ना रे ? . . . साधी किल्ली नाही तुला सांभाळता येत . . . बायको कशी सांभाळणार ? . . ' ' अनिल काकोडकर - बुधवार , जून २०११ अनुवाद : अनिल पं . कुळकर्णी जागतिक दर्जाच्या संस्थांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात मोठय़ा प्रमाणावर उच्च दर्जाच्या गुणांचा , ज्ञानाचा समन्वय असतो . कार्यक्षमता , विद्यार्थी , संस्था आणि अतिथी संशोधक , याशिवाय बाहेरील चांगल्या दर्जाच्या संस्थांशी सतत शैक्षणिक आणि संशोधनविषयक समन्वय , साधन - सामग्रीची यथायोग्य उपलब्धता अशी व्यवस्था या संस्थांमध्ये असते . अत्यंत उपयुक्त प्रशासन व्यवस्था ही आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब ! विद्यार्थी - संशोधकांमधील नव्या आणि विश्वसनीय कल्पनांची जाण ठेवून त्यांना उत्तेजन देणारी , पाठिंबा देणारी अशी ही प्रशासन व्यवस्था अत्यंत उपयोगी ठरते . . आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन अरेच्चा ! हे तर माझ्या मनातही आलं नव्हतं . मी पुन्हा एकदा प्राडॉंना दंडवत घातलं . माझे नैनाव्याचे प्रयोग यशस्वी झाल्यावर , मला वाट दाखवणाऱ्या ह्या गुरुजींना कातड्याचे जोडे शिवण्याचे आश्वासन देऊन मी बाहेर पडलो . एकंदरीत मथळ्यात् ( ह्या श्री आनंद घारेसरांच्या सुचनेला मान देवुन ) वैज्ञानिक नसावे हे तुर्तास मान्य करुन पुढचे लीखाण करतो . ते लेख / माहीती कोणत्या मथळ्यात द्यावी . ते आपण ठरवावे . शैलजा . . एक एक शेर जबरदस्त ! सारासार विचार करता अगदी खोल मनातल्या भावनांशी संवाद करणारी गझल . > > ह्या युद्धापेक्षा अधिक समंजस भुमिका घ्यायची असेल तर काही प्रोटोकॉल असणे आवश्यक आहे . हेच वेद / धर्म तर नव्हेत ? - जगण्याचे / वागायचे नियम ? जगण्याचे वागण्याचे नियम ठीक आहे पण त्याचा देवाशी काय संबंध ? " ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या भाषांचा आग्रह धरण्याऐवजी आता ' हिंदी ' चा आग्रह धरला जातो . ते लोक हिंदी बोलण्यास अतिशय उत्सुक आहेत स्वतःहून हिंदीत संभाषण करतात . यावरून मला सावरकरांचे ' जर भारताच्या अखंडतेसाठी वेळ पडली तर मी मराठी या माझ्या मातृभाषेचा त्याग करून कधीही हिंदीचा स्वीकार करीन ' हे वाक्य आठवले . " नुकतेच प्रा . प्रवीण दवणे यांचे " सूर्य पेरणारा माणूस " नावाचे पुस्तक वाचनात आले . प्रकाशक : साप्ताहिक विवेक ( हिंदुस्थान प्रकाशनसंस्था ) , प्रथमावृत्तीः मे २००८ , मूल्यः रु . १०० / - फक्त . विस्मयकारक नावाच्या , या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे . उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या " हावरे बिल्डर्स " चे संस्थापक कै . सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे . आजमितीस ' हावरे बिल्डर्स ' दररोज दहा - बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत . नव्या मुंबईच्या क्षितिजरेषेवरच त्यांनी ' हावरे ' नाव कोरले आहे . बांधकामक्षेत्रात सर्वात गतिमान आणि विश्वासार्ह व्यवसाय समर्थपणे प्रस्थापित करून ग्राहकांच्या पसंतीस पोहोचवणाऱ्या मराठी मातीतल्या उद्योजकाची ही यशोगाथा आहे . उद्योजकतेची आस मनात धरून समोर येणाऱ्या होतकरू मराठी तरुणांना , आयुष्य घडवावे कसे ह्याचा वस्तुपाठ म्हणून ते उपयोगी ठरू शकेल याचा विश्वास वाटतो . सोकावला अंधार हा , याला इशारा आज कळला पाहिजे येवोत लाखो वादळे पण दीप हा थाटात जळला पाहिजे गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या गोष्टीमधील आकर्षण . दोन क्रिकेटचे चेंडू एका टेबलावर जवळजवळ ठेवले तर ते दोन्ही चेंडू एकमेकांना खेचत असतात फक्त चेंडूचे वस्तुमान कमी असल्याने ( म्हणजे पृथ्वी वगैरेच्या तुलनेत ) हे खेचण्याचे बल अतिशय कमी असते . त्यामुळे ढोबळमानाने आपण असे म्हणू शकतो की पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बदलत नाही कारण पृथ्वीचे वस्तुमान बदलत नाही . त्यामुळे गुरुत्वाकर्षणात जाणवण्याइतपत बदल होण्यासाठी पृथ्वीच्या वस्तुमानात मोठा बदल व्हावा लागेल . अवांतरः दीपक हे नाव व्याकरणदृष्ट्या अधिक योग्य आहे . वाट पहाते आहे माझी लेक या कविता समजण्याएवढी मोठी कधी होईल आणि मी कधी तिला या बनुताई वाचून दाखवेन . मागच्या भविष्यात आपण घेतलेली एक घटीकेची विश्रांती पूर्ण होण्यासाठी अजूनही दीड मिनीट बाकी आहे . या भविष्याचा असल्या माणसाला काहीच उपयोग नाही . तरी पण , त्यातील मजेसाठी म्हणून आपण ते पुढे चालू ठेऊया . तुम्ही आम्हाला नमस्कार करण्याची गरज नाही पण तुमच्यासमोर जो बसला आहे त्याला नमस्कार घाला आणि पुढे वाचा . नाडीवाचन पुढे सुरू झाले : आजपासून अकरा वर्षांनंतर , हा जिथे जाईल तिथे - तिथे तो सदभाग्य त्याचा पाठलाग करीत राहिल . ते त्याला सोडून जाणार नाही . . . जेवत असो , पाणी पित असो , चालत असो , झोपलेला असो किंवा काहीही करीत असो , हा माणूस सहज समाधीत असेल . चंद्रदशेच्या अंतिम पर्वात त्याच्या फक्त दर्शनानेच पाहाणार्‍याला आध्यात्मिक दीक्षा मिळेल . . . अशा माणसाला या वाचनाचा काय उपयोग आहे ? उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न विचारून नाडी वाचन समाप्त झाले . एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ( एम . टी . एस . ) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादले असून , विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत . विद्यालयातील इयत्ता वी चा विद्यार्थी योगेश प्रमोद घाटकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत १० वा तर इयत्ता वी ची विद्यार्थिनी कु . ज्ञानेश्‍वरी प्रताप इचके ही जिल्हा गुणवत्ता यादीत री आली आहे . विद्यालयातील इतर २२ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झाल्या बद्दल प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक दिनेश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले . विद्यालयातील मुलांनी या परीक्षेत मिळवलेल्या नेत्रदीपक यश बद्दल प्राचार्य रशीदभाई मोमीन , सरपंच संगीता रोहिले , स्कूल कमिटीचे अध्यक्ष अर्जुनदादा सांडभोर , उपाध्यक्ष मिठुलाल बाफना , शिक्षक - पालक संघाचे अध्यक्ष सुभाष अण्णा शेटे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे . निष्ठानन्द वज्राचार्य ( नेसं ९७८ - १०५५ / विसं १९१४ - १९९१ ) नेवारी साहित्यका अग्रज लेखक हुन् काठमाडौं ओमबहाल नःबहिलमा जन्मेको उनलाई माध्यमिक नेवारी साहित्यका चारमध्ये एक स्तम्भ मानिन्छ अरु सिद्धिदास अमात्य ( नेसं ९८७ - १०५० ) , जगत्सुन्दर मल्ल ( १००२ - १०७२ ) योगवीरसिंह तुलाधर ( १००६ - १०६२ ) हुन् हुन उनी वास्तविक अर्थमा महायानी बौद्ध ग्रन्थका व्याख्याता ग्रन्थकार हुन् , तर उनले नेवारी लेखनमा पुरानो लेख्य भाषामा ग्रन्थ लेख्ने परम्परामा एउटा मोड ल्याइदिए उनले बोलिचालिको भाषामा लेखे लोकप्रिय भए उनले पहिलो पटक नेवारी भाषालाई देवनागरी लिपिमा मुद्रित गरे सो पुस्तक नेसं १०२९ / विसं १९६६को श्री प्रज्ञापारमिता देवीयागु एकविंशति श्लोकया भाषासहितं हो यो अष्टसाहस्रिका प्रज्ञापारमिता ग्रन्थको पहिलो एकाइस श्लोकको अनुवाद पुस्तिका हो छोटकरीमा यसलाई एकविंशति प्रज्ञापारमिता ( १०२९ ) भन्ने गरिन्छ हेच प्रश्न दर वर्षी विचारले तर मध्ये जे बदल होतील त्यावरून एकंदरीत जनमताविषयी काही निष्कर्ष काढता येतील . भन्नाट कल्पना आहे . . तात्या काय मस्त कल्पनाशक्ती आहे तुमची . मस्त लिहिले आहे हे पदार्थ करत असताना ते काय बोलत असतील ? याची कल्पना सुद्धा किती छान . . मला नेहमी परोपरी समजावून सांगत असते की , ' बाई गं , हल्लीच्या जगात एवढा शांतपणा , सात्विकपणा उपयोगाचा नाही , तू थोडी माझ्यासारखी झणझणीत , चटपटीत हो ! ' जाण्यापूर्वी एकच सांगतो , की मस्त मजेत जगा , स्वत : च्या स्वभावात चवदार , चविष्ट , खमंगपणा आणा आणि दुसर्‍याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा ! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे , एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला ? साली दोन घटकांची जिंदगी आपली ! ही वाक्ये नेहमी वरील पदार्थ करताना आठवतील . . . " अपयशानंतर आत्महत्या करुन स्वतःचा फोटो घरात टांगवून घेण्यापेक्षा , आय . . एस . बनून फोटो पेपरात झळकावून घेण्यात जास्त मजा आहे . " > > आज जगात दहशतवाद बोकाळतोय कारण लहानपणापासूनच त्यांच्या मदरसांमध्ये मुलांच्या मनावर कट्टर इस्लाम बिंबवण्यात येतोय . हे तुमचे स्वताचे मत आहे कि ह्या पुस्तकातील काही भाग आहे . बाबूलाल से तो मिले लिए . . . एक वर्ग का प्रतिनिधि लगता है अपने आप में बाबूलाल . सफाई की बात तो ठीक है लेकिन मिल बैठ कर करने वाली बात यहाँ ( ब्लॉग ) तो नहीं चलने वाली . बाकी आज तो हमारे घर भी सफाई हो ही गयी . आज ही नयी बाई रिक्रूट हुई है और पहले दिन बड़ा इम्प्रेसिव काम किया है ! हगवण होण्याचे दुसरे कारण म्हणजे जेव्हा गाय किंवा म्हशीच्या वासराचा जन्म होतो , तेव्हा त्याची नाळ व्यवस्थित एक इंच अंतरावर बांधली जात नाही . जर पशुपालकांनी ही नाळ व्यवस्थित एक ते 1 / 2 इंचावर बांधून टिंक्‍चर आयोडीन लावून शरीरापासून दोन इंच अंतरावर व्यवस्थित निर्जंतुक कैचीने किंवा ब्लेडने कापली , तर जंतू आतमध्ये प्रवेश करणार नाहीत , अन्यथा काही जिवाणू यामधून प्रवेश घेण्याकरिता सफल होतात वासरांना हगवण लागते . त्यामुळे वासरांचा जन्म झाल्यावर नाळ अशाप्रकारे व्यवस्थित बांधणे आवश्‍यक आहे , की जनावर जमिनीवर बसल्यानंतर जमिनीतील जंतूंचा नाळेमार्फत प्रसार होणार नाही . हगवण कमीच झाली नाही , तर जवळच्या पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा . एवढेच नाही तर लहान वासरे बांधण्याच्या ठिकाणी फिनाईल पाण्यात मिसळून त्याचा फवारा मारणेसुद्धा आवश्‍यक आहे . हिवाळ्यामध्ये नवीन जन्मलेल्या वासरांमध्ये न्यूमोनियामुळे मृत्यू आढळतो . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रात्रीच्या वेळी वासरांना तेथे बांधतात , जेथे थंड हवा येण्याचे प्रमाण जास्त असते आणि या निष्काळजीपणामुळे वासरांच्या अंगावर कपडा किंवा पोते टाकल्यामुळे हवेतील विषाणू किंवा जिवाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतात वासरांना न्यूमोनिया होतो . याच अवस्थेत ताप खोकल्यासारखी लक्षणे मुख्यतः आढळतात . यासाठी जनावरे बांधण्याच्या किंवा वासरे ठेवण्याच्या जागी दरवाजे खिडक्‍या चांगल्या बंद केलेल्या पाहिजेत , की ज्यामुळे गोठ्यात गरम हवा तयार होईल . याचप्रमाणे गव्हाचा कोंडा , उसाचा हिरवा पाला , वाळलेले गवत , खराब कुटीचा थर जमिनीवर तयार करून थंडीपासूनसुद्धा बचाव केला जाऊ शकतो . वास्तविक बातमी अजित पवार , शिंदे , देशमुखही आदर्शच्या फेऱ्यात अशी असावी हे आमच्या सारख्या सामान्य व्यक्तीस सुद्धा कळायला लागले आहे hoooooo संपादक महाशय , जरा पदाची शोभा वाढवा , मी मे पासून सकाळ पेपर घेणे बंद करणार आहे . बाकी " बिहारी लोक एकमेकांत संगनमत करून आपल्या इकडे घुसखोरी करतात " असे ऐकून आहे . त्यामुळे गोव्याबाहेरचे वेगवेगळ्या प्रांतातले , देशांतले घाटी लोक मिळून गोड बोलून कपट करतात असे जाणवते . म्हणूनच सर्व घाटी लोकांशी काळजीपूर्वक व्यवहार केलेलाच बरा . ( गोव्यातले सहिष्णू लोक मात्र एकमेकांशीच भांडत राहातात . ) भांडकुदळ गोवेकरांशी तर फारच काळजीपूर्वक व्यवहार करतो . अरे लढाई असते का सोपी . . मारे चालते कापाकापी , कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती . झाल्यावर एक चिझ स्लाइस घालायचा , थोड बटर सोडायच बाजुनी आणि मिनीट झाकुन ठेवायच . मग खायच . एकदम य्म्मी . . आदर्श सोसायटी माजी लष्कर प्रमुख , राजनैतिक अधिकारी , आमदार , माजी मंत्री आदींना सदनिका देण्यात आल्या आहेत . वास्तविक , ही इमारत हुतात्मा झालेल्या जवानांच्या विधवांसाठी बांधण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते . जिल्हय़ात ३० जानेवारी २००६ ला तळोधी बाळापूरच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला होता . जानेवारी २००५ ला ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात खुंटवडा परिसरात वाघाचा मृत्यू झाला . याच दिवशी ताडोबातील झरी भागात एका बिबटय़ाचा मृत्यू झाला . यानंतर घटना सातत्याने घडत राहिल्या . चार आठ दिवसाच्या अंतराने या भागात वाघाच्या हल्ल्यात गुराखी किंवा जंगलात जळावू लाकूड आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू व्हायचा . पंधरा वीस दिवसाच्या अंतराने वाघ किंवा बिबटय़ाचा मृत्यू व्हायचा . वाघाच्या हल्ल्यात माणूस ठार झाला तर त्याचा बाऊ व्हायचा मात्र याच कालावधीत वाघाचा मृत्यू झाला तर ही बाब तेवढय़ा तीव्रतेने समोर येत नसल्याने या पंधरा वाघांच्या मृत्यूची आकडेवारी या कालावधीत समोर आली नाही . २९ मे २००५ ला ताडोबातील झरी भागात तीन पिल्लांना घेऊन एक वाघिण अचानक बेपत्ता झाली . या वाघिणीचा शोध वन खात्याच्या अधिका - यांनी घेतला पण ती सापडली नाही . ताडोबातील बामनगाव परिसरातून १८ जानेवारी २००५ ला वाघाचे छावे बेपत्ता झाले . यानंतर १८ एप्रिल २००६ ला ताडोबातील कक्ष क्र . १२४ मधून एक वाघ बेपत्ता झाला . १५ जून २००६ ला कक्ष क्र . १११ मध्ये वाघाचा मृत्यू झाला . ११ जानेवारी २००७ ला विलोडात वीज तारांच्या स्पर्शाने वाघाचा मृत्यू झाला . खूपच विस्ताराने लिहिले आहे . मी सुरुवातीचा भाग वाचला . नंतर पुन्हा वाचेन . इथे दिल्याबद्दल धन्यवाद ! अभयचा मूळ पिंड काय , असं म्हटल्यास तो अभ्यासकाचा , संशोधकाचा आणि द्रष्टय़ा विचारवंताचा आहे , असं मी म्हणेन . त्यानं आणि राणीनं मिळून लाखो बालमृत्यू वाचवले असतील . जगातल्या बऱ्याच देशांनी आणि आपल्या देशातल्या बऱ्याच राज्यांनी आता बालमृत्यू वाचविण्यासाठी हीच पद्धत अंगिकारली आहे . कामाचा विस्तार या अर्थानं खूपच व्यापक पल्ला आज अभयने - राणीच्या आणि शोधग्रामच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं - गाठला आहे . त्यावर एकदा स्वतंत्रपणे लिहायला हवं . एक फुकटचा सल्ला की गोष्ट कमी आणि तुझं मत जास्त आलं तर अजून आवडेल . काही सिनेमे सजेस्ट करायला आवडतील हरकत नसेल तर . > > > > > > > प्रचंड अनुमोदन मंदार , खरेतर तूझे चित्रपट परिचय वाचायला आवडण्याचे हेही एक कारण आहे . कारण ते निव्वळ एक त्रयस्थ परिक्षण राहता एक अनुभव होवून जातो . छानच लिहीतोस . लिहीत राहा . . . . . . मी काही चित्रपट सुचवतो , बघ लिहीत असशील तर स्पीलबर्गचा " शिंडलर्स लिस्ट " आणि अकिरा कुरोसावाचा " देरसू उझाला " ! ! लाभ : खाद्य मूल्‍य पन्‍नास टक्‍के कमी लागते . कमी गुंतवणुक . लागत लाभाची सरासरी जास्‍त आहे . मुक्‍त सीमा पध्‍दतीत , कुंपण असलेल्‍या एक एकर क्षेत्रात 200 - 250 प्रौढ टर्कीचे पालन करता येते . रात्रीच्‍या वेळी प्रत्‍येक पक्ष्‍यास 3 ते 4 चौ . फू . दराने जागा देण्‍यात यावी . त्‍यांना शिकार्‍यांपासून संरक्षण देण्‍यात आले पाहिजे . सावली आणि थंड वातावरण देण्‍यासाठी झाडे लावावीत . परजीवी संसर्ग होऊ नये म्‍हणून रेंज वारंवर फिरवित राहावी . मुक्‍त सीमा खाद्य : टर्की फार चांगले स्‍वव्‍छताकर्मी असल्‍यामुळे , ह्यामध्‍ये गांडुळे , लहान कीटक , गोगलगाई , स्‍वयंपाकघरातील केर आणि उधई हे सर्व खाऊ शकतात , ज्‍यांत उच्‍च प्रथिने असतात आणि अशाप्रकारे खाद्य मूल्‍यात 50 टक्‍केची कपात केली जाऊ शकते . ह्या खेरीज शेंगा असलेले खाद्य जसे विलायती गवत , डिस्‍मँथस , स्‍टायलो इत्‍यादी देऊ शकता . मुक्‍त सीमेत असलेल्‍या पक्ष्‍यांच्‍या पायांत बळकटी यावी आणि पाय अधू होऊ नयेत म्‍हणून प्रत्‍येक पक्ष्याला दर आठवड्याला 250 ग्राम शिंबुकाच्‍या स्‍वरूपात कॅल्शियम द्यावे . खाद्यमूल्‍यात 10 टक्‍के कपात आणण्‍यासाठी भाज्‍यांचा पालापाचोळासुध्‍दा देता येतो . आरोग्‍य आच्‍छादन : शर्मिलानं सांगीतलेली चूक दुरुस्त केली आहे . मी आधी ' तदबीरसे बिगडी हुई तसबीर बना ले ' असं लिहीलं होतं . . तसबीर ऐवजी तकदीर हवं होतं . तिसरे कडवे - अन मग जुळलेल्या तारा , पैंजणांची खनक , ह्या आठवणी मग सकारात्मकतेतून येतात . . आधीची निराशा पार झटकली जाते . . भूतकाळ एका नव्या उमेदीने पुन्हा वर्तमानातात आणावा असे वाटते . . अन ह्यासाठी गरज आहे ती त्या तुळशीच्या अस्तिस्त्वाची . . अन ह्या पिंजर्‍याचे बंध तुटणार अन ह्यातून सुटका होणार हे उमजल्यावर त्या पवित्र , मंगलमयी ' तुळशीची ' साद खर्‍या अर्थाने ' ऐकू ' येते . . त्या तुळशीकडे मागितलेल्या मागणीच्या पूर्ततेची साद . कमोड असलेल्या स्वच्छतागृहात पाणी वापरून स्वच्छता करण्यात थोडी विसंगती आहे असे मला वाटते . सध्याच्या नवीन माध्यमांच्या जगात डिजिटल तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द झाला आहे . छायाचित्रण , चित्रकला , स्केचिंग , स्थापत्य . पारंपारिक कला डिजिटल तंत्राने नव्या रूपात आविष्कृत होत असून , प्रस्तुत कलेला जागतिक पातळीवर विद्वानांची मान्यता मिळाली आहे . ह्याचा अर्थ पारंपारिक कला गौण किंवा कालबाह्य ठरत नाही , तर त्यांचे महत्व द्विगुणित झाले आहे . कंप्यूटरमध्ये डिजिटल वॉटरकलर पेंटिंग करण्यापेक्षा प्रत्यक्ष जलरंगात ब्रशच्या सहाय्याने कॅनव्हासवर पेंटिंग करणे कितीतरी अधिक कौशल्यपूर्ण , जिवंत अनुभव आणि समाधान देणारे असते ; ही वस्तुस्थिती वादातीत आहे . या पारंपारिक कलांची बूज आणि योग्य आदर राखून आधुनिक तंत्राच्या सहाय्याने नवनवीन प्रयोग करायला हरकत नाही ! जांबुघोडा तहसील के चालवड मंे एक पुत्र ने जेब खर्च देने पर मां की पत्थर मारकर हत्या कर दी घटना के बाद पूरे क्षेत्र में सनसनी मच गई मौके से फरार हुए पुत्र को कुछ ही समय में पुलिस ने गिरफ्तार कर सलाखों के पीछे पहुंचा दिया है पुलिस से प्राप्त जानकारी के अनुसार चालवड गांव में रहने वाली कुंताबेन मधुभाई बारीआ ( 42 ) के पुत्र शैलेष बारीआ ( 22 ) ने बीते दिन जेब खर्च के लिए पैसों की मांग की , लेकिन मां ने उसे . . . १९६५ साली दिल्लीत आपण सायबर जेट आणि पॅटन टॅंक या अमेरीकेच्या तात्कालीन सर्वात प्रगत अश्या युद्ध साहित्याचे " प्रदर्शन " लावले होते जे पाकिस्तान विरुद्ध जिंकले होते अथवा उध्वस्त केले होते - " हे बघा , भंगारच्या भावत विकायला काढले आहेत भारतीय सैनिकांनी ! " म्हणुन . १९७१ साली देखिल पाकचे ९५ , ००० सैनिक शरण आणले , दोन देशांच्या युद्धात एकाच वेळी इतके सैनिक शरण यायची जगाच्या इतीहासातील ती पहिलीच वेळ होती . मात्र लाहोर - किमी . अशा लिहीलेल्या मैलाच्या दगडापासुन आपले सैन्य मागे बोलावले गेले . धन्यवाद पण पटले नाही . मला पटत नाही त्या मताला मी ( तात्पुरते ) चूक म्हणतो . चुकीच्या मताचा आदर करणे हा स्वतःच्या अकलेचा अनादर आहे . मताचा आदर करतासुद्धा मतधारी व्यक्तीचा आदर करावा ( या व्यक्तीचे मत बदलू शकेल अशी आशा ठेवावी ) असे मला वाटते . " कवी असावा तर तो नारायण सुर्वे सारखा गरिबीच्या डोंगरातून सूर्यासारखा उगवणारा आणि जगाला प्रकाश देणारा " कविवर्य नारायण सुर्वे खूप महान कवी आहेत त्यांचे नाव अजरामर राहील ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ हीच प्रार्थना ! रैना , बघितली ना ( खाऊन ) मस्त जमलीय . . . . आता पाकृ विभागात टाकायला हरकत नाही . हा युक्तीवाद मान्य करून " मुत्सद्दी " नेत्यांनी १९१६ मध्ये एक करार केला होता . परंतु " लांगूलचालन " पंथातल्या नेत्यांनी धोरणीपणाने स्वातंत्र्यानंतर नवी घटना बनवताना तो मोडीत काढला . ( फाळणी झाली हे त्यावेळी पथ्यावरही पडले ) . आपले म्हणणे खरे आहे असे जाणवते . सामाजिक जाणीवेच्या भावनांच्या सुक्ष्म पातळ्या अलगदपणे उलगडल्या आहेत आपण असे वाटते . आणि रोजच्या जीवनात आपण सगळेच उपरोल्लेखीत भावनांचा अनुभव घेतच असतो . मुळात मिशनर्‍यांनी ज्यांना धर्मांतरस उद्युक्त केले असेल त्यांचे त्यांच्या आधीच्या धर्मात काय स्थान होते ? कोणती पायरी होते त्यांच्यासाठी . आदिवासी / वनवासी / पुर्वोत्तर राज्यातले रहिवासी हिंदू होते का ? दुसर्‍या माणसाने कोणता धर्म घेतला / टाकला . . . मला तरीकाही फरक पडणार नाही . देवाच्या दारात बहुसंख्यांकांचा विजय होतो आणि वेगवेगळे धर्म हे वेगवेगळ्या मतांचे पक्ष आहेत असे मला तरा वाटत नाही . काही धर्मात ( ख्रिस्ती / मुस्लिम ) आमचा धर्म हाच ईश्वराने दाखवलेला एकमेव मार्ग असे सांगितले जाते तरी . . . . तो त्यांना लखलाभ . आम्हाला श्रद्धा नाहीत हे सत्य आहे परंतु , आम्हाला भावना नक्कीच असतात . उदा . , मोरॉननी भरलेल्या समाजात रहावे लागत असल्याचे दु : आहे . ; ) तुमचा वापर होतो हे तुमच्या लक्षात येत नाही . तुमच्यावर अत्याचार करणारे गावगुंड कोणत्या जातीचे होते ? असे असल्यास समजले . नाहीतर तानपुर्‍यात निषाद लावण्याबद्दल मला जरा अज्ञानमूलक कोडे पडले आहे . स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते आणि याचबरोबर , सोबत सारथीने आणलेल्या गोड मराठमोळ्या गाण्यांचा ही आस्वाद घेत आम्ही पाचड ला पोहचलो . . जिजामाता यांच्या समाधीचा . . . या थोर मातेच्या तेजस्वी रुपाचा स्पर्ष मनात सामावून आम्ही त्यां राहत असलेल्या वाड्यात प्रवेश केला . काहीच माहित नसताना ही . . येथे महल असेन . . त्या पुढे दरबारातील व्यक्तींना भेटण्याची जागा असेन . . असे एक ना अनेक चित्र आम्ही जिवंत करत चाललो होतो . . अजुनही आंघोळीसाठी असणारा बारव वजा टाके आणि त्याचा प्रवेश पाहून छान वाटले . वाड्याने अनुभवलेले सोनेरी दिवस उगाचच मनात रुंझी घालत असताना आम्ही बाहेर आलो . सनेगा पॅरेडाईजला हौशी नवशिक्या स्की - धारकांसाठी खास सोय आहे . अगदी कमी उताराची बर्फाचं मैदान आहे . थोडंसं खाली उतरलं की एक मानवनिर्मित तलाव आहे . तो सगळा गोठला होता . उन्हाळ्यात या तलावात मॅटरहॉर्नचे प्रतिबिंब फारच छान दिसते . ही मोलाची माहीती तिथल्या एकमेव सेल्फ् - सर्व्हिस बार मधून बियर घेताना मि़ळाली . तिथे बर्फात थोडे फोटो काढून परतीची वाट धरली . . १३ ची झर्मित - व्हिस्प एक्सप्रेस आणि व्हिस्प वरुन . ३६ ची जिनिव्हा ट्रेन पकडून घरी . ९५ % आस्तिक हेही पचायला जड जातं . आस्तिकतेमध्ये आहे - नाही असं काळंपाढरंपण नसून राखाडी छटा आहेत . नक्की कसल्या जोरावर ही रेषा आखलेली आहे ? यनावालांनीच उत्तरं दिली तर बरं . उद्धव साहेब आपले योगदान काय आहे ते आधी सांगा . . मा . मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक . लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक . पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही . मिरासदारांचा विनोद टाळ्या खूप घेतो , पण तो ' टंग इन चीक ' च्या मर्यादा क्वचितच ओलांडतो . बर्‍याच वेळा मिरासदारांचे लिखाण हे शाळकरी मुलांनी शाळकरी मुलांसाठी केलेले , बाळबोध वाटते . शारिरीक व्यंगे , हाणामारी , आळशीपणा , झोप अशा विषयांवरील मिरासदारांचा विनोद प्राथमिक अवस्थेत अडकून राहिल्यासारखा वाटतो . मिरासदारांच्या कथांमधील व्यक्ती गंमतीदार , तर्‍हेवाईक आणि विविधरंगी असल्या तरी त्या कचकड्याच्या वाटतात . भोकरवाडी आणि तिथले ग्रामस्थ यांच्याविषयीच्या मिरासदारांच्या कथा वाचताना क्वचित हसू येते , पण दीर्घकाळ स्मरणात राहाणारा आणि केवळ स्मरणानेही आनंद देणारा विनोद मिरासदारांच्या हातून क्वचितच लिहिला गेला आहे . अर्थात वरील नकारात्मक विधाने ही मिरासदारांच्या सर्वच लिखाणाला लागू नाहीत . मिरासदारांचे बरेचसे विनोदी लेखन ( मला ) कमअस्सल वाटत असले तरी मिरासदारांनी काही अगदी जिवंत , खरोखर गंमत आणणार्‍या आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गंभीर आणि हृदयस्पर्शी अशा कथा लिहिल्या आहेत . एक लेखक म्हणून आवश्यक असणारे सगळे गुण - उत्तम निरिक्षणशक्ती , शब्दांवरील पकड आणि लेखनाची रचना करण्यासाठी गरजेची ती कुसर - क्राफ्ट - हे मिरासदारांकडे आहेत याचा पुरावा देणार्‍याच या कथा . दुर्दैवाने मिरासदारांनी विनोदनिर्मिती करण्यासाठी अतिशयोक्ति , अतिरंजन हे साधन प्रामुख्याने निवडले ; आणि म्हणून त्यांच्या कथा या तिखटामिठाच्या लाह्यांसारख्या तडतडीत झाल्या आहेत . खमंग , तोंडात असताना बर्‍या लागणार्‍या , पण भूक फक्त चाळवणार्‍या . मराठी वाचकाची भूक भागवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात अभावानेच आढळते . ' मिरासदारी ' या मिरासदारांच्या निवडक कथांच्या संग्रहात मिरासदरांच्या अशा गर्दीखेचक कथांबरोबरच त्यांच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवून देणार्‍या काही सुंदर कथाही आहेत . खेड्यातली शाळा या विषयावर मिरासदारांनी पुष्कळ कथा लिहिल्या आहेत . ' शिवाजीचे हस्ताक्षर ' , ' शाळेतील समारंभ ' , ' माझ्या बापाची पेंड ' , ' ड्रॉइंग मास्तरांचा तास ' या त्यातल्या काही कथा . यातल्या काही कथांमधला नायक हा शाळेत जाणारा लहान मुलगा आहे ; त्यामुळे त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी सरळ , साफ आहे . आणि त्याच्या आसपासची मंडळी बाकी तयार , बेरकी आहेत . या विसंगतीमुळे काही विनोदी प्रकार घडतात . गावाकडची तर्‍हेवाईक मंडळी आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमती यावर मिरासदरांनी लिहिलेल्या ' भुताचा जन्म ' , ' धडपडणारी मुले ' , ' व्यंकूची शिकवणी ' , ' नदीकाठचा प्रकार ' , ' निरोप ' , ' झोप ' वगैरे कथाही माफक विनोदनिर्मिती करतात , पण त्या वाचताना नकळत ( आणि तसे करणे योग्य नाही हे माहिती असूनही ) अशा प्रसंगांवर व्यंकटेश माडगूळकरांनी केलेले अस्सल देशी आणि कसदार लिखाण आठवते . असे बरेवाईट करणे योग्य नव्हे , हे खरे , पण तशी तुलना होते खरी ; आणि मग तिथे मिरासदार काहीसे फिके पडल्यासारखे वाटतात . पण मिरासदारांचे लिखाण इतके विपुल आहे , की त्यांच्या खरोखर दर्जेदार कथा तुलनेने कमी असूनही बर्‍याच आहेत . ' नव्व्याण्णवबादची एक सफर ' , ' कोणे एके काळी ' ' विरंगुळा ' , ' गवत ' , ' पाऊस ' , ' साक्षीदार ' ' स्पर्श ' या प्रस्तुत संग्रहातील अशा काही कथा . ( मिरासदारांच्या या संग्रहात नसलेल्या ' हुबेहूब ' वगैरे इतर काही कथाही या निमित्ताने आठवतात . ) ' नव्व्याण्णवबादची एक सफर ' ही गावातल्या थापाड्या नाना घोडक्याची कथा . खेड्यातल्या रुक्ष , आशाहीन जीवनात गावकर्‍यांना नानाच्या थापांचाच विरंगुळा आहे . त्या लोणकढ्या आहेत हे जसे नानाला ठाऊक आहे , तसे गावकर्‍यांनाही . तरीही नाना तर्‍हेतर्‍हेच्या गोष्टी सांगतो आहे आणि गावकरीही त्या ऐकून घेताहेत . आपले लग्न व्हावे ही सुप्त आशा ठेऊन असलेल्या नानाला एक देवऋषी खोटे बोलू नको , मग मार्गशीर्षापर्यंत तुझे लग्न होईल असे सांगतो . त्याप्रमाणे नाना त्याच्या अद्भुत कथा सांगणे बंद करतो . मग हळूहळू त्याची लोकप्रियताही ओसरते . रोजच्या , तुमच्या आमच्यासारख्या अळणी आयुष्यात कुणाला रस असणार ? मार्गशीर्ष येतो आणि जातो , पण बिचार्‍या नानाचे लग्न काही होत नाही . जिवाला कंटाळलेला नाना जीव द्यायला पाण्यात उडी घेतो , पण गावकर्‍यांपैकी कुणीतरी त्याला वाचवते . भानावर आलेल्या नानाला ओळखीचे चेहरे दिसतात , त्याला सगळे आठवते , आणि आपल्या आयुष्यात आता हिरवळ येणार नाही हे पचवलेला नाना परत एक फर्मास गोष्ट सांगायला लागतो . मिरासदार लिहितात , ' . . आणि मग संध्याकाळच्या त्या शांत , उदास वेळेला नानाच्या आयुष्याला पुन्हा एकदा अर्थ आला . तो गोष्ट सांगत राहिला , माणसे तन्मय होऊन ऐकत राहिली आणि ते रुक्ष , भकास वातावरण पुन्हा एकदा अद्भुततेने भरुन गेले . ' ' कोणे एके काळी ' ही मिरासदारांच्या पोतडीतून निघालेली एक वेगळी चीज आहे . एका राजाच्या पदरी असलेल्या एका सामान्य रुपाच्या पण बुद्धीमान विदूषकाची ही कथा मिरासदारांनी जुन्या , संस्कृतप्रचुर भाषेत लिहिली आहे . भाषेचा बाज राखण्यात थोडेसे कमी पडलेले मिरासदार कसदार कथानकाने ही कसर भरुन काढतात . प्रथमपुरुषी निवेदनात्मक शैलीने लिहिलेल्या या कथेत काही वाक्ये विलक्षण चटका लावणारी आहेत . ' अभिसाराला आलेली ती सुंदर चतुर तरुणी मोठ्या उत्कंठेने अंतर्गृहात गेली - माझ्या दृष्टीसमोर गेली - आणि एखाद्या तपस्व्यासारखी शुष्क मुद्रा धारण करुन मी तेथेच उभा राहिलो . वज्रासारखे अंगावर पडणारे चांदणे मोठ्या धैर्याने सहन करीते एकटाच उभा राहिलो . . ' ' विरंगुळा ' ही निर्विवादपणे मिरासदारांच्या सर्वश्रेष्ठ कथांपैकी एक ठरावी असे मला वाटते . कोर्टातल्या गरीब कारकुनाची ही कथा वाचकाला हळवी करणारी आहे . आयुष्यात कसलीच उमेद नसलेल्या तात्यांचा विरंगुळाही भेसूर , जगावेगळा आहे . कुणी मेले की त्याच्या मर्तिकाची व्यवस्था करण्यापासून त्याची महायात्रा संपवून येणे हाच तात्यांचा छंद आहे . त्यात एकदा गुंतले की एरवी गरीबीने , परिस्थितीने पिचलेले , गांजलेले तात्या उत्तेजित होतात , त्यांच्या अंगात काहीतरी वेगळे संचारते . मग तिथे त्यांच्या शब्दांना किंमत असते , त्यांना मान असतो , त्या जगात ते सांगतात आणि इतर सगळे ऐकतात . . . पण एकदा का ते सगळे आटोपले आणि तात्या घरी आले की परत डोळ्यांसमोर ते भीषण दारिद्र्य उभे राहाते . ते बकाल घर , घरातल्या कधी संपणार्‍या मागण्या आणि चार पैशाचा हट्ट पुरवला गेलेली , आईच्या हातचा मार खाऊन , गालावर अश्रूंचे ओघळ घेऊन मुसमुसत झोपी गेलेली लहान मुले . . . मिरासदारांच्या प्रतिभेविषयी जर कुणाला शंका येत असेल तर ती नि : संशयपणे नाहीशी करणारी त्यांची कथा म्हणजे ' स्पर्श ' . ही कथा म्हणजे कधीकधी साहित्यीक आपल्या नैसर्गिक पिंडाला संपूर्ण छेद देणारे काही लिहून जातो , तसे आहे . अगदी सर्वमान्य उदाहरण द्यायचे तर ' नंदा प्रधान ' सारखे . कुटुंबातल्या वृद्ध स्त्रीच्या निधनानंतर तिच्या दहाव्याला आलेले नातेवाईक . त्या स्त्रीच्या आठवणी . पुन्हापुन्हा भरुन येणारे डोळे . पिंडाला शिवता घिरट्या घालणारा कावळा . अस्वस्थ झालेले भटजी आणि या सगळ्यांतून काही भेदक अर्थ काढणारी मने . मध्यमवर्गीय , संस्कारजड , भाबडी मने . या सगळ्या वैराग्यवातावरणाबाबत मिरासदार काही जबरदस्त वाक्ये लिहून जातात . ' पिंड उन्हात चमकत होता . झाडावर कावळे उगीच बसून राहिले होते . एखादा मध्येच कावकाव करत होता . काही तरी गूढ , कळणारे समोर उभे होते . एकदा ते चित्र निरर्थक वाटत होते आणि मग त्यात फारच गहन तत्व भरलेले दिसत होते . मृत्यूची महानदी , काळेभोर अथांग पाणी , ऐलतीरावरची जिवंत माणसे आणि पैलतीरावरील धूसर वातावरण - सरळ साधा व्यवहार आणि अगम्य गोष्टी यांचे नाते जोडण्याची धडपड . यत्न आणि कर्मफळ यांचे लागेबांधे . उजेडातून अंधाराकडे पाहण्याची कोशीस . . . सुन्न मनात विचाराची मोहोळे उठत होती . असले काहीतरी जाणवत होते आणि तरी ते फार अस्पष्ट होते ' असले लिहू शकणार्‍या मिरासदारांनी विनोदी ( म्हणून जे काही लिहिले आहे ते ) साहित्य लिहिले नसते तरी चालले असते , असे वाटते . असल्या काही अरभाट आणि काही चिल्लर कथांचे ' मिरासदारी ' हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे . मिरासदारी कॉन्टिनेन्टल प्रकाशन ३६५ पृष्ठे किंमत १०० रुपये दोघांनाही होता पुत्र नाव त्याचे शुरसेन राजपुत्र देखणा होता नावाप्रमाणेच शुर लढाई , घोडेस्वारी , भालाफेक , तलवार सार्‍या विद्या अवगत , होता त्यात माहिर होता तो युवक वय त्याचं वीस हजर राही दरबारी बघे कामकाज | | जी जी जी काही आणखी . पूर्ण आठवत नाहीयेत . कोणाकडे असतील तर टाका . " मला पहा आणि फुलं वहा " ही म्हण अलिकडेच नव्याने ऐकायला मिळाली . या प्रतिसादाची वेगळी चर्चा सुरु करावी . येथे अधिक विषयांतर करणे योग्य नाही . भोंडल्यामध्ये म्हणले जाणारे हे गाणे कित्ती छान वाटते ऐकायला , पण प्रत्येक झिपरं कुत्र गोंडस असतेच असे नाही ना , अश्या कुत्र्याला सोडलं तर काय होईल ? कंपनीच्या आवारात एक काळं झिपरं कुत्र गेली कित्तेक वर्ष मी पहातोय . इतकं आळशी कुत्र मी आयुष्यात कधी पाहीले नाही . सदांकदा ते झोपलेलेच असते . शेजारुन जोरात गाडी गेली किंवा कोणी ओरडा - आरडा करत Continue reading » साला . . . . . . . . पुणे ते पुणे इकडे हैदराबाद ला आल्या पासून पार अबल झाली बगा दोस्तानो कापसाच्या इडल्या खावा लागतात इथ . . . . . . . . . . . . . पुणे ला आलोकी नक्की बेत करवा लागेल हेमात्च्या हाताची मिसळ खायला येऊ झणझणीत मिसळ बनव लेका . . . . . . . . . . दोस्तानो पुणे ते नाशिक / संगमनेर ला जाताना भाम ला पण छान मिसळ मिळते ( 20km from नाशिक फटा ) . हं , आम्ही त्याला रान पावटा म्हणतो ( रान मूगला ) , आणि मला वाटलेच होते की यांच्या सावल्या कशा काय दिसत नाहीत ? पण त्यावरचे तुमचे लेखन वाचले आणि उलगडा झाला . शाळेत जाणार्‍या पिल्लांचा फोटो फारच आवडला . फारच गोडु गोडु आहेत . इथे FV म्हणजे Future Value , PV म्हणजे Present Value , R म्हणजे व्याजाचा दर आणि N म्हणजे वर्षे . यातील Future Value चे सूत्र आपण शाळेत असताना चक्रवाढ व्याजाचे सूत्र शिकलो तेच आहे . तुमच्या मतांशी मी सहमत् नाही . कारण् या सगळ्याचे कारण् म्हणजे विद्यापीठाची आर्थीक् परिस्थिती चांगली नाही ( इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या तुलनेत् ) . इतर विद्यापीठात असे संशोधन् का चालते कारण् त्याना उद्योगधंद्याकडून् / उद्योगपतींकडून् देणग्या ( Endowment ) मिळतात् . त्या केंव्हा मिळतात् जेंव्हा त्यात त्याना कुठे तरी नफा / फायदा / ( Influence ) दिसतो तेंव्हा . अमेरिकेतल्या एखाद्या मोठ्या विद्यापीठाचा लॅटीन् भाषा शिकवणारा विभाग् पहा आणि दिसेल् की तिथे परिस्थिती पुणे विद्यापीठापेक्षा वेगळी नाही . आणि या उलट मुंबई आय आय टि चा संगणक विभाग पहा . कुठल्याही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इतकीच साधने तिथे आहेत . जो पर्यंत् मराठीत् धंदा / नफा दिसत् नाही किंवा एखादा मराठी उद्योगपती मराठीसाठी देणग्या देत् नाही तो पर्यंत् ही तफावत दिसेल् . ( म्हणजे नुसते गप्प बसून् वाट पहा असे मला म्हणायचे नाही . पण् नुसते स्वय्ंसेवी प्रयत्न् करण्याऐवजी मराठी उद्योगाला / उद्योगपतीना चालना मिळेल अशा प्रयत्नाना मदत् केली पाहिजे ) . प्रतिनिधींकडून पहिला प्रश्न होता , " परवेझ इनाम हे पाकिस्तानचे हस्तक होते काय " ? आइन्सेल उत्तरले , " आम्हाला नक्की माहीत नाहीं . " बर्लोंनी तर आवंढाच गिळला . कारण प्रतिनिधीगृहापुढे खोटी साक्ष देणे हा गुन्हा होता या चुकीबद्दल ' इराण - काँट्रा ' प्रकरणात अशाच चौकशी सत्रांत खोटे बोलल्याबद्दल शेजारच्याच खोल्यांत चौकशा चालू होत्या त्यात रेगन यांचे ज्येष्ठ अधिकारी दर्यासारंग प्वांडेक्स्टर ( कीं पॉइनडेक्स्टर ? ) संरक्षणमंत्री वाईनबर्गरवर आरोपपत्रही दाखल होणार होते ( ) ! बार्लोंना ( आइन्सेलनाही ) नक्की माहीत होते कीं परवेझ इनाम हे पाकिस्तानी हस्तक होते . कारण बार्लो आइन्सेल यांनी सारखेच पुरावे पाहिले होते . निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम आणि पुंडलीक - विठ्ठलाची पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ? हा विचार डोकाऊ लागला . एक चमत्कार झाला . एक आश्चर्य सर्वानी बघीतले , जाणले , अनुभवले . ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती . ती फक्त पुंडलीकातच होती . तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता . परंतु त्या वेळच्या , त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल . एक प्रकाश , एक शितल आल्हादकारक वातावरण , बेहोष करणारा दरवळणारा सुगंध , एक उत्साहाची चैतन्याची लाट , समाधान शांतता यांच्या लहरी , हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक नितांत आनंद म्हणून झाले असेल . ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही . अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी . हा अनुभव कल्पनातीत अप्रतीम असावा . पुंडलीकाने तो बघीतला , भोगला . इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद , संपर्क , हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा . जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते . क्षण शांत झाला , परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना . . शहाणपणाचे मंगळसुत्र घालून सगळीकडे फिरत दुसर्यांना मुर्ख ठरवायचे . दुसर्याला टोचतील अशी जोडवी पायात घालून लाथा हाणत सुटायचे . आपणच लिहीलेले पोस्ट एडिट करून तिथे फक्त स्मितहास्याची पिवळी गोल टिकली लावायची एखाद्या प्रकल्पाचा कोट्यवधी रुपयांचा ठेका काढायचा हा ठेका काढल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच त्याच प्रकल्पाच्या अनुषंगाने त्या परिसरातील अन्य विकासकामे शोधून काढायची त्या कामांच्या निविदा काढता संबंधित ठेकेदारालाच वाढीव रकमेचा निधी द्यायचा , ही या " व्हेरिएशन ' ची पद्धत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले . प्रीपेन्टच्या रक्कमेतून बँन्क आधी व्याजाचीच वसुली करते . . . नंतर मुद्दलाला हात घालते . . . > > प्रीपेमेंट हे नेहमी मुद्दलाचेच असते . बँक त्यातून व्याज कापून नाही घेउ शकत . EMI मध्ये सुरुवातीला व्याज जास्त असते . तर असाच एका संध्याकाळी मला फोन आला . नावाची वगैरे खात्री करुन झाल्यावर , मला तिने भेटायची इच्छा दाखवली . माझ्या कुठल्यातरी एका जून्या कथेबाबत तिला माझ्याशी बोलायचे होते . खरे तर मला त्या कथेचे नाव अजिबात आठवत नव्हते , अंजली देशपांडेची कथा असेच ती म्हणाली . स्स्स्खलन हा शीलभ्रष्ट झालेला शब्द असावा असा संशय आम्हाला आहे . ) जकात आणि खम्स ( कमाईची एक पंचामांशरक्कम ) च्या रकमांचा वापर करावा . मुंबई , ( प्रतिनिधी ) : संगणकासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याची ज्या कंपनीची क्षमता नाही त्या कंपनीलाच सात वर्षांपूर्वी संगणकीकरण करण्याचे काम देण्यात आले होते , पण त्यांनी ते काम पूर्ण केलेले नसतानाच आता रुग्णालयांध्ये संगणकीकरण करण्याचे १२० कोटींचे काम त्याच कंपनीला देण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे . त्या एकाच कंपनीला हे १२० कोटी रुपयांचे काम पालिका आयुक्त कुणाच्या दबावाखाली देत आहेत , असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिग यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला . एसी टेलिव्हॉईस या कंपनीला सात वर्षांपूर्वी जकात , रुग्णालये , अग्निशमन दल आणि घनकचरा व्यवस्थापन या चार विभागात संगणकीकरणाचे काम देण्यात आले होते . ५४ कोटींचे हे कंत्राट होते , पण त्यानंतर कंपनीने त्यात सात कोटी रुपये वाढवून घेतले . एवढे असूनही गेल्या सात वर्षांत या सॉफ्टवेअरची चाचणीसुद्धा कपंनी करू शकली नाही . विशेष म्हणजे टेलिव्हाईस कंपनीने आपल्याला मिळालेले हे कंत्राट दुसर्‍या एका उफत्राटदाराला अवघ्या दीड कोटी रुपयांना दिले . असे करणे म्हणजे पालिकेची , स्थायी समिती तसेच मुंबईवर जनतेची फसवणूक आहे . मूळ कंत्राटदाराने संपूर्ण कंत्राट उफत्राटदाराला दिल्यास त्याचे कंत्राट रद्द करून त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे , असा ठराव स्थायी समितीने मंजूर केलेला आहे . त्यानुसार या टेलिव्हॉईज कंपनीचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकायला हवे होते . या संदर्भात मी चार पत्रे आयुक्तांना दिली , पण आयुक्तांनी ती प्रत्येक वेळी अतिरिक्त आयुक्त ( सुधार ) यांना चौकशीचे आदेश दिले , पण याची चौकशी झालीच नाही , असे सांगून राजहंस सिंग म्हणाले की , तरीही स्थायी समितीची मंजुरी घेता पालिका या कंपनीला दरमहिना एक कोटी रुपये देत आहे . आतापर्यंत कंपनीने १० कोटी उकलले असून अजून २० कोटींवर तिचा डोळा आहे . मंटोविषयी लिहायला लागलं तर भारून जाऊन लिहिण्याखेरीज पर्याय नाही . त्यामुळे वेळ काढून लिहितो . आणि वाचणा - यानीही वाचताना आपण एकुणच जातींची माहिती वाचतोय , आपलीही जात त्याच्यात येणार आणि परंपरागत जे काही त्या जातीचे गुण् / अवगुण् / कामे / रिती ह्या बद्दल लिहिले जाणार हे भान ठेवावे . आपला दावा आहे की रामायण - महाभारत हा इतिहास आहे . तसे असेल तर बुध्दीला पटेल असे पुरावे द्यावेत ही विनंती . माझ्या मते रामायण - महाभारत खरोखर घडले होते हा हिंदूंच्या श्रध्देचा भाग झाला . आणि त्या श्रध्देला कोणी आव्हान देऊ नये . ज्या न्यायाने ' व्हर्जिन मेरी ' येशूला जन्म कसा देऊ शकली हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि तो श्रध्देचा भाग म्हणून गणला जातो तसाच रामायण - महाभारतही गणला जावा . आणि हो मी हिंदूंच्याच हितरक्षणाचा समर्थक आहे तरीही आपल्या लेखामुळे हिंदू cause चे नुकसान होईल असे राहून राहून वाटते म्हणून ही प्रतिक्रिया . तुम्ही साहित्यिक लोक करा कंपूबाजी . पण इतरांच्या कंपूबाजीला नावे ठेवा > > वेल सेड . हियर हियर . मग का थुंकले जाते ' नकळत ' ' इथे तिथे रस्त्यावर ' ? कसे काय धावतात ' चिन्हे ' असलेल्या गाड्या ' चेहरे ' हीच ' पाटी ' असलेल्या भरधाव - अणि ' दिसत ' नाहित त्या ' कोणालाही ' होतात मग बलात्कार - का ? ? अन का मग उरलेल्या बड्या कंपन्यांची या प्रकारातील औषधांमध्ये मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरीच स्लार्ट्याने इथेच ओळख करुन दिली वाटते > > > हे काय बरोबर नाय हा स्लार्ट्या आधीच सांगून ठेवतेय . . मग ते भारतात पळून जातात . फैले हुवे जासूस इंडस्ट्रीमुळे हे ही कोणीतरी प्रत्यक्ष बघते अपूर्व ला सांगते . आंतरराष्ट्रीय प्रवासास शाहरूख गंगा ला पासपोर्ट वगैरेंची गरज पडत नाही . कदाचित " हमारे संस्कृती मे पासपोर्ट नही पूछा करते . . . " वगैरे वाक्ये सुरू झाल्यावर इमिग्रेशन ऑफिसरने " नको नको , त्यापेक्षा तू जा " म्हणून स्वतःची सुटका करून घेतली असेल . तसे पाहिले तर मनुष्यांच्या बाबतीत सगळ्यात प्रपोर्शनेट देह सर्वात सुंदर असतात् / वाटतात ( हो , सरासरी ) . पण पुन्हा चित्रकारांनी काढलेले डिसप्रपोर्शनेट मानव देखील ईंप्रेसीव्ह वाटतात ( बहुदा त्यांचा - त्या मानवांच्या खुबी - खासियतींमुळे ) . असो , भरकटतोय . या आठवड्यातल्या जाहिराती बांधकामाच्या रेट्ला आलेली सुज कमी होती आहे अस दर्शवत आहेत . पुणे परिसरात बांधकामे पडुन आहेत . फ्लॅट्ला भाडेकरु मिळत नाहीत अशी चिन्हे दिसत आहेत तेव्हा गुंतवणुक म्हणुन घेणार्‍यांनी लक्ष ठेवावे . ५९ मना कल्पना कल्पितां कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी मनीं कामना राम नाहीं जयाला अतीं आदरें प्रीति नाहीं तयाला ' कर्नाटक शासनाने नुकतेच ' कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिग्रहण कायदा २०११ ' हे मूळ कायद्यात दुरुस्ती सुचवणारे विधेयक संमत केले . ' कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिग्रहण कायदा ह्या लोकानी चक्क ट्राय - वॅली नावाचे विद्यापीठ स्थापन करून वीसा नियमांचा दुरुपयोग बरेचसे गुल्ट विद्यार्थी अमेरिकेत आले , आता हा घोटाळा उघडकीस आल्या नंतर त्याना कदाचित परत ( डि - पोर्ट ) केले जाईल . बाजारवाडी या छोट्याशा गावातून गडावर वाट जाते , ही वाट मळलेली असून चढण्यास सोपी आहे , साधारण एक ते दीड तासाच्या चढाईनंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी येवून पोहोचतो . हा दरवाजा पार केल्यानंतर २५ - ३० पायर्‍या चढल्यानंतर दुसरा दरवाजा लागतो . येथून पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके लागते , पुढे अतिशय भक्कम असा आहे . आणि अशातच मी एक मोठा निर्णय घेतला . माझ्या ऑफिसवर या स्टँट्स , अ‍ॅकॅडमी वगैरेचा चा मोठा परिणाम होऊ लागला . आणि ऑफिस ही माझी पहिली प्रायोरीटी होती त्यामुळे ३१ फेपुरवारी रोजी मी पुर्णपणे स्टंटसन्यास घेतला . माझे स्टंट्स बिंट्स बंड केले . अ‍ॅकॅडमीलाही सुरूंग लावला आणि उडवली आणि बाईक्स लोकांच्या स्वाधीन करुन टाकल्या . अर्थातच कंप्युटरवर गेम्स मधे स्टंट्स करणे चालु होतेच . मग मी महिन्यातुन एखादा स्टंट करून कॉलनीमधे मिरवू लागलो आणि त्याचवेळी वेगवेगळ्या कॉलन्यातू पक्षी पाहु लागलो खुप खुप पडलो धडलो आणि महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन मॉदिफाईद बाईक www . haatgaadi . dk सुरु केली . त्याची जास्त पब्लिसिटी केली नाही . . छे बुवा . . तुम्हाला काही कळतं का ? अशा गोष्टींची जाहिरात करायला मी काय गोत्र - बित्र प्रोफाईल मधे लिहिणारा आणि कंपनीसाठी खुप काम करणारा वाटलो का ? पण ज्यानी ते पाहिले त्याना ती प्रचंड आवडले ( नाही आवडून सांगतील कोणाला ? जोवर आवडले म्हणत नाही तोवर त्यांच्या घरा समोर मी फाटलेल्या सायलेंसर वाली बाईक घेऊन रात्री अपरात्री स्टंट्स करायचो म्हंटलं ) आणि मग मी माझी अ‍ॅकॅडमी " आपटलेल्या तोंडातले " जुने नाव टाकुन देऊन व्हाय टु पिस ऑफ या नव्या नावाने सुरु केला आणि पुन्हा काही प्रमाणात टारझन झालो . बाहेर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाडीकडे त्याचे एकवार लक्ष गेले . " नैना डिक्कीमध्ये काय करत असेल ? काय विचार चालु असतील तिच्या डोक्यात ? " , विचारांचा कल्लोळ डोक्यामध्ये . . . ' अयोध्येतील हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी महंत ज्ञानदास आणि अयोध्या प्रकरणी याचिका दाखल केलेले एक प्रमुख याचिकादार हाशिम अन्सारी यांनी वादग्रस्त भूखंडावर श्रीराम मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याचा मधुमेहाबद्दल जाणीव असणे , तो - व्हावा अशा प्रकारचे आरोग्यपूर्ण जीवन जगणे , तो झाल्यास लवकर समजावे याबाबत जागरूक असणे , उपचारांबाबत काळजी घेणे , हे सर्व महत्त्वाचे आहे . ) अधेमधे ' खास ' वेळी हळुच नवर्‍याकडुन त्याचा पासवर्ड घेउन त्याच्या अनुपस्थीतीत त्याच्या खात्या वरुन लॉगईन होउन परिस्थीतीचा अंदाज घेत रहावे . ब्रिटिशांनी मेसोपोटामियामधे तुर्कांच्या विरूध्द जे युध्द छेडले त्याबद्दल आपण जरा सविस्तर वाचणार आहोत . कारण लढाई कशी करू नये याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे . राजकीय शक्तींनी सैन्याच्या कारभारात हस्तक्षेप केला की एखाद्या मोहिमेचा कसा बोजवारा उडतो हे या युध्दातून समजून येते . दुसरे कारण म्हणजे या चुकांमुळे सामान्य सैनिकांचे कसे हाल होतात आणि राजकारणी या बालंटातून कसे सहीसलामत सुटतात हेही या उदाहरणावरून आपल्याला उमगेल . युध्दाच्या रम्य कथा आपण आत्तापर्यंत वाचल्यात पण थोडासा अभ्यासही करावा लागेल कारण आपण एक मतदाता असाल किंवा होणार असाल . आपण निवडून दिलेल्या चुकीच्या लोकांमुळे आपल्या सैनिकांना कशाला सामोरे जावे लागेल हे आपण लक्षात घेऊन मतदान केले पाहिजे . उदा . जम्मू काश्मीरमधे आपल्या सैन्याच्यामधे कडमडणारे आपले राजकारणी . . . . . त्यांच्यामुळे किती सैनिकांना मृत्यूमुखी पडावे लागले असेल हे ३० - ४० वर्षानंतर बाहेर येईल तेव्हाच कळेल . असो . . हे आज नाही तर फार पूर्वीपासून कॉंग्रेस करत असणार गुन्हात जर सापडला तर फाशी दया एककाला . मुंबई - गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या ताफ्यासोबत आता एक वेगळा चेहरा ऑपरेशन थिएटरमध्ये दिसणार आहे . अशा शस्त्रक्रियांत आता यंत्रमानवाचे पोलादी हातही शल्यविशारदांच्या हातांइतकेच सफाईदारपणे काम करणार आहेत . अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान , नवनवीन सुविधा , परदेशी वैद्यकीय प्रणालीचा लाभ घेत असताना देशातील " वटीकुटी ' केंद्राची निर्मिती असणारा " रोबो ' डॉक्‍टरांचा मदतनीस म्हणून लवकरच येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये रुजू होणार आहे . प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ . रमाकांत पांडा अशा शस्त्रक्रियेचे पहिले प्रात्यक्षिक सादर करणार आहेत . वैद्यक क्षेत्रात " रोबो ' ची मदत घेण्याचे तंत्रज्ञान सर्वप्रथम फ्रान्समध्ये विकसित करण्यात आले . भारतात दिल्ली , बेंगळूरु आणि हैदराबाद अशा मोठ्या शहरांतील रुग्णालयांत हे तंत्रज्ञान काही प्रमाणात वापरण्यात आले असले , तरी मुंबईत हा " थर्ड जनरेशन ' मधील अत्याधुनिक यंत्रमानव या शस्त्रक्रियांमधील महत्त्वाचे " कोडिंग ' करणार आहे . मुळ लेख अभ्यासपुर्ण आहे . मात्र मला काहि ठिकाणी संदिग्धता / असहमती वाटली . वेळ मिळाला की ( तर ) विस्तृत प्रतिसाद देतो . मात्र ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील . मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते . स्टीरियोटाईप्स वर जगणारे लोक बथ्थड असतात , हे सिद्ध करताय आपण . . = ( एस्टीरियोटिपिकल ) सर्किट प्राण आसावला तरी चाहूल देईना . . निजू पाहे सांज तरी श्रीरंग येईना यमुनेचे नीर नयनात भरू आले मोरपीसावरी दोन मोती विसावले आज चालवतात नेते कुशलतेने डास , जळवांचे घराणे जीवघेणे अशीच परिस्थीती " subprime mortgage crisis " मधे अडकलेल्या बेघर झालेल्या हजारो अमेरीकन कुटुंबांची आहे . . सीनबीसीच्या " house of cards " या विशेष वृत्तांता मधे या घोटाळ्याच उत्तरीय परीक्षण केलय . ज्याला काटे पेरायचे आहेत , त्याने अनवाणी चालता उपयोगी नाही . तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल ; तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल . गोणपाटासारखा कराल , तर त्यातून परमेश्वर दिसणार कसा ? कीर्ती नदीप्रमाणे उगमस्थानी अत्यंत अरूंद असते ; परंतु दूरवर गेल्यानंतर ती अत्यंत विशाल होते . चिंता म्हणजे मानवी जीवनाला चढलेला गंज आहे . हा चिंतारूपी गंज मनुष्याच्या जीवनातील झळाळी नष्ट करतो मनुष्याला दुर्बल बनवतो . धनरूपी अथांग सागरात तुमची इज्जत , हृदय सत्य बुडून जाऊ शकते . जेव्हा आम्ही नम्रतेने लहान होतो , तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो . घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुखशांती टिकाऊ नसते . स्वार्थरहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना . जो तुमची सेवा करतो , त्याच्या ऋणातून तुम्ही केवळ पैसे मोजून मुक्त होऊ शकत नाही . सेवेचे ऋण जगात फक्त दोनच मार्गांनी फेडता येते ; एक प्रेमाने दुसरे सेवेने . दु : खापेक्षा उत्सुकताच अधिक रक्त आटवते . लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते . तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात . प्रतिभा आणि पांडित्य यांचा संगम सर्वश्रेष्ठ होय . दुसर्‍यासाठी डोळयात उभे राहिलेले अश्रू हे मनुष्याच्या आत्मविकासाच्या वेलीवरील फुललेली फुलेच होत . आपण पक्ष्याप्रमाणे आकाशात विहार करावयास शिकलो ; माशाप्रमाणे पाण्यात तरंगावयास शिकलो ; परंतु अद्याप माणसाप्रमाणे जगात वावरण्यास मात्र शिकलो नाही . पीडित हृदयाचा दाह शांत करणार्‍या आत्मियतेच्या एकाच दृष्टक्षेपाची किंमत कुबेराच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे . बुध्दी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे . बुध्दी उडाली की आत आत्मा उघडा आहे . क्रोधामुळे प्राप्तीचा , मानामुळे विनयाचा , मायेमुळे मित्राचा मोहामुळे सर्वांचा नाश होतो . समाजाचा कौल हा पुष्कळ वेळा भाषणापेक्षा मौन व्रतानेच अधिक प्रभावीप्रमाणे व्यक्त केला जातो . सतर्कतेने संधीची वाट पाहाणे , साहसाने आणि कौशल्याने संधी प्राप्त करणे , शक्ती आणि दृढतापूर्वक संधीचा फायदा घेऊन कार्य यशस्वी करणे , हेच मनुष्याला यशस्वी करणारे गुण ! परमेश्वराने आपणास दोन कान एक तोंड दिले आहे . त्याचप्रमाणे आपण त्यांचा उपयोग केला पाहिजे . वाचनाने मनुष्याला आकार येतो , सभेमुळे तो प्रसंगावधानी , तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगीण होतो . विचार हेतूकडे नेतो . हेतू कृतीकडे . कृतीमुळे सवय लागते . सवयीमुळे स्वभाव बनतो स्वभावामुळे साध्य प्राप्त होते . सद्गुणांसाठी दुसर्‍याकडे बघा दुर्गुणांसाठी स्वत : वर नजर ठेवा . सत्यामुळे असत्य , प्रेमामुळे राग आत्मत्यागाने जुलूम नाहीसा होतो , हा अविनाशी नियम सर्वांना लागू आहे . जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणांमुळेच आपण थोर बनतो . थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे . सुखापेक्षा दु : खामुळेच दोन हृदये अधिक जवळ येतात . समदु : हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते . १५ - २० जणांसाठी डिनर ला ( सगळे पुरुष लोक आहेत ) मी पावभाजी तांदुळाची खीर करावं अस योजलं आहे . तरी त्याबरोबर आणखी काय करता येइल जेणेकरुन सगळे पोटभर होइल् . कोथिंबीर वड्या कश्या वाटतील ? ? नवीन पण करायला सोप नि सहज उपलप्ध असलेल्या साहित्यापासून काय डिशेस आहेत , कुणी सुचवाल का ? ? ? वाळिंबे यांनी आपल्या रसपूर्ण भाषेत , रामदासांची इतर पंथांशी तुलना केली आहे , आणि तत्कालीन समाजाच्या मनाचा मागोवा घेताना इतर म्हणजेच , वारकरी , महानुभाव सारख्या पंथांवर आपली मतं पण दिलेली आहेत . तसे करताना त्यांनी कुठल्याही पंथाला कमीपणा येईल अशी किंवा कुठल्याही प्रकारची अपमानजनक भाषा वापरलेली नाही हे विशेष . त्यांनी अनेकविध अंगांनी रामदासी पंथ हा कसा वेगळा ह्याचे स्पष्टीकरण देताना , त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित केलेले आहे . या परमानुभूतीने आपल्याला ज्ञान होते की ज्याप्रमाणे शरीराचे भिन्न अवयव आपल्याहून भिन्न नाहीत , त्याचप्रमाणे सर्व व्यक्ती वस्तू आपल्याहून अभिन्न आहेत . जो बोध आजपर्यंत आपल्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित होता , त्याचा समस्त प्रपंचात विस्तार होऊन तो बोध सर्वसमावेशक होतो . आपल्या पायाच्या एका बोटाला काटा टोचल्यावर आपल्याला जशी वेदना होते , त्याचप्रमाणे दुस - यांचे दुःखही आपले स्वतःचेच दुःख बनते . अग्नीच्या उष्णतेप्रमाणे , पाण्याच्या शीतलतेप्रमाणे , फुलाच्या मध सुगंधाप्रमाणे आत्मानुभूती प्राप्त महात्म्याचा परम करुणा हा सहज स्वभाव बनून जातो . दुस - यांना सांत्वना देणे हा त्यांचा सहज स्वभाव बनतो . जेव्हा आपले स्वतःचेच बोट आपल्या डोळ्यात जाते तेव्हा आपण बोटाला शिक्षा करीत नाही . आपण त्याला क्षमा करतो . एवढेच नाही तर त्या हातानेच आपण दुख - या डोळ्याला सांत्वना देतो . याचे कारण असे की बोट डोळा आपल्याहून भिन्न नाहीत . एलबारादेई यांच्या संमतीने हाइनोनेननी KRL , PAEC मुशर्रफ यांच्या Strategic Plans Divisionला पत्र लिहून त्यांच्या ज्येष्ठ प्रतिनिधींना व्हिएन्नाला यायला सांगितले . यामुळे मुशर्रफ चांगलेच अडचणीत आले . त्यांना ते IAEAसारख्या संघटनेला शरण गेल्याचे पाकिस्तानी जनतेला दाखवायचे नव्हते आणि स्वतःची पाश्चात्यांबरोबरची ( दिखाऊ ) एकनिष्ठाही शाबूत ठेवायची होती . मग त्यांनी परमाणूबद्दल कांहींही माहिती नसलेला पण संदिग्ध मोघम बोलू शकणारा एक मुत्सद्दी ' खानसाहेबांबद्दलचे प्रश्न वर्ज्य ' या तत्वावर पाठविला . या चौकशीतून कांहींच निष्पन्न झाले नाहीं . पण तेहेरानमध्ये इराण्यांनी कांहीं माहिती दिली उदा . हाइनोनेनना मिळालेली अतिशुद्ध भुकटी इराणमध्ये बनविली नसून त्यांनी वापरलेली साधनसामुग्री विकत घेतली होती त्याबरोबर आलेली होती . पन त्यांनी ती कुठून विकत घेतली होती हे सांगण्याचे नाकारले . आता तू सांगितल्यावर डोकावलो तिथे . तोच आहे ना अर्थ ? छोट्या छोट्या पर्‍यांची सुंदर सुंदर घरं ते जादुच गाव होतं , पण होतं खरंखुरं ! नवी दिल्ली ; विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज ( सोमवार ) लोकसभेत गोंधळ घातला . जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीद्वारा चौकशी करण्याची मागणि विरोधी पक्षांनीकेली होती . हा मुद्यावरून गोंधळ घातल्याने अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज ( सोमवार ) लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला . या प्रकरणावरून दूरसंचार मंत्री पदाचा राजा यांनी रविवारी राजीनामा दिला . पेटंट देण्याच्या प्रक्रियेत दावा तपासण्याची काही पद्धत नसते का ? नक्कीच असते . नैसर्गिक नियमांविरुद्ध ( नॅचरल लोज़ ) असणारा ' शोध ' पेटंट देण्यासारखा , एकस्वयोग्य नसतो . एखाद्या शोधाचे उत्पादन घेता येण्यासारखे आहे की नाही ह्याबाबतीत ( इंडस्ट्रियल ऍप्लिकेबिलिटी ) परीक्षकाचे समाधान झाल्यास डेमॉन्स्ट्रेशनचही गरज नाही असे वाटते . हर्षद एक लै भारी इव्हेंट मॅनेजर आहे असं माझं मत झालं आहे . अम्रिका , भारत देश कुठलाही असला तरी यासाठी कतारमध्येच जावे लागते . : ) कविता म्हणजे वर उधृत केलेलं सगळं काही आहेच , पण त्यापलिकडेही काहीतरी आहे जे एक संवेदनाक्षम मन सहज जाणू शकतं . आणि त्या मनाला व्याख्या समजावून घेण्याची आवश्यकता नाही ! आमच्या श्रद्धास्थानांना क्लिशे मानता काय ? आता तुमच्यावर काही ब्रिगेडी लोक सोडायला हवेत युएसमधील एका translation companyस Twestival 2010साठी इंग्रजी - - > हिंदी volunteer translators हवे आहेत . इच्छुकांनी मला varsha0714 @ yahoo . com येथे संपर्क केल्यास अधिक माहिती संपर्काचा पत्ता देऊ शकेन . छत्री हादरते , भेगाळते , खचाया लागते कालनिद्रेची शय्या जीवनाने ग्रासलेली . जपलेल्या त्या कोणाच्या काळजीने काळवंडतो छत्रीचा कोडेला पांढरा चेहरा जेंव्हा उपक्रमींना काय वाटते हे समजून घेयला आवडेल असा प्रश्न विचारलेला असता मी काही गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटत नाही . तुम्हाला वाटत असेल तर वाटूंदेत . माउंट अबू : माउंट अबू उदयपुर पासुन - तासांच्या अंतरावर अरावली च्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे . ईथे पहाण्यासारखी ठिकाणे म्हणजे गुरु शिखर , प्रजापिता ब्रम्हकुमारी आश्रम दिलवाडा मंदिरे . गुरु शिखर हे अरावली पर्वतरांगांमधले सर्वोच्च शिखर आहे . ह्याची उंची १७२२ मीटर आहे . ईथे दत्तात्रेयांचे मंदिर आणि पाऊलखुणा आहेत . ईथे समोरच एक ऑब्झरव्हेटरी आहे . ईथुन समोरच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दॄष्य दिसते . शोभा , मला वाटतं , यापेक्षा आपल्याकडे फूलपाखरांची विविधता आहे . मुंबईचा नॅशनल पार्क , आंबोली , गोवा इथे मी बघितली आहेत . पण ती अशी एका जागी बंदीस्त नाही . तुझ्या सोबतीने सरो जिंदगी गझल श्वास व्हावे , असे वाटते छाया देसाई और चिता पर जाये उंढेला पत्र घ्रित का , पर प्याला कंठ बंधे अंगूर लता में मध्य जल हो , पर हाला , प्राण प्रिये यदि श्राध करो तुम मेरा तो ऐसे करना पीने वालांे को बुलवा कऱ खुलवा देना मधुशाला ८४ पता नहीं . . . तुम्हें पुराना कुछ याद होगा भी या नहीं . . . सारे पहर , अपना शहर , भीड़ का कहर . . . उस भीड़ में तुम मुझे - मैं तुम्हें - खोजते थे . . . खोजते - खोजते छुपते - छुपाते हम ही फिर खोते थे . . . एक ही लोकल के अलग डिब्बों मे जैसे ठुँसे होते थे . . . झेंपना - झेंप कर नज़रें चुराना होता था , अंजान बन कर एक दूसरे का मज़ाक उड़ाना होता था . मज़ाक भी सच होगा - कभी सोचा नहीं था , भीड़ में भी भरी आँखों को मैंने पोंछा नहीं था . अब उम्र खिसक रही है दबे - दबे पाँवों से , राह अँधिया गई है यादों की घनी छांवों से , छांवों में भी तपिश है , मन जल रहा है , भीड़ में एक बार फिर खोने को तनहा चल रहा है . . . मैं लौट आऊँगा , ज़ख्म धो जाऊँगा , खुद को वहीं पाऊँगा , भीड़ में खो जाऊँगा , तुम्हे तुम्हारा अपना कोई भेजेगा भी ? पता नहीं ! तुम आओगी भी ? पता नहीं तुम आई , तो तुम्हें कुछ याद आएगा भी ? पता नहीं . . . . पता नहीं . . . तुम्हें पुराना कुछ याद होगा भी या नहीं . . . . ( An interpretation of Marathi poem by Kishore ' Saumitra ' Kadam . ) अण्णा : ( कण्हत ) आई आई , शेवटी प्रकृतीचे मान या थरावर येऊ पोहोचले ! तरी मी रोज एकेकाच्या कानीकपाळी ओरडत होतो की बाबा रे खाण्यापिण्याचा नीट बंदोबस्त ठेवा , सध्या दिवस बरे नाहीत . नवे बदल इथे आहेत . घरबसल्या वापरकारता बदल इथून उतरवून घ्यावेत . प्रचंड लोकप्रियता लाभलेले धडाडीचे आमदार रमेश वांजळे यांचे अकाली निधन असंख्य कार्यकर्ते नागरिक यांना चटका लावणारे आहे . चौकीदार ते आमदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे . वय फक्त 45 वर्षे . एखाद्याच्या कारकिर्दीची या टप्प्यावर इतिश्री व्हावी , इतपत हे वय खचितच मोठे नाही . तरीही हे घडले . वांजळे यांचे निधन हृदयविकाराने झाल्याची चर्चा प्रारंभी होती . या कारणास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही . शवविच्छेदन अहवाल जाहीर झाल्यावर त्याचा उलगडा होईल . मात्र , " कामाला प्राधान्य देताना त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले , ' अशी खंत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत . राजकीय क्षेत्रात विविध स्तरांवर असंख्य कार्यकर्ते काम करीत असतात . त्यांच्या कार्यशैलीचा मुद्दा या निमित्ताने पुढे आला आहे . स्वतःचीही काळजी हवी राजकारणातील मंडळींचा सरकार दरबारी असलेला दबदबा , सत्तेचे वलय , प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष प्रभावातून मिळणारे व्यक्तिगत लाभ , संपत्ती याविषयी सर्वसामान्य नागरिकांत नेहमीच चर्चा होत असते . प्रत्येक राजकारण्याची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते . त्यातून त्यांची विशिष्ट प्रतिमा निर्माण होते . प्रोजेक्‍टरवाल्यांचे " दे घुमाके ' पुणे - भारत - पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा " फिव्हर ' सगळीकडे आतापासूनच जाणवू लागला आहे . सार्वजनिक मंडळे , तरुणांचे ग्रुप हॉटेल व्यावसायिकांनी या सामन्यासाठी जय्यत तयारी केली आहे . शहरातील प्रोजेक्‍टर भाड्याने देणाऱ्या व्यावसायिकांकडे " प्रोजेक्‍टर ' साठीचे बुकिंग " ओव्हरफुल ' झाले आहे . बेफिकीर + मुटे + कैलासजी = रावण + कंस + बकासूर कायमचा पत्ता : मु . पो . कोनवडे ता . भुदरगड जि . कोल्हापूर इंद्रधनुष्य , मला व्हेज ऑलवेज नाही आवडलं . खूपच तेलकट वाटतात त्यांचे पदार्थ . वास्तवीक कम्यूनिझम म्हणजे शिस्तबद्ध दयावान - माफिया जे राज्य चालवत होते . थोडक्यात एकाधिकारशाही . त्याचे पितळ उघडे पडले . भारतात साम्यवाद आणायचे कम्युनिस्टांचे स्वप्न सुदैवाने लांबच राहीले ( खरे म्हणाल तर स्टॅलीनने सरळ सांगीतले होते , ते कधी शक्य होणार नाही म्हणून - डांग्यांच्या आठवणीत वाचल्याचे आठवते ) . पण तरी देखील आजही भारतात स्वतःला कम्युनिस्ट समजणारे - समुहासाठी ( समाजासाठी नाही ) व्यक्तिचे हक्क लांब करणे आणि राष्ट्रापे़क्षा कम्युनिझम मोठा मानणारे अनेकजण आहेत . यातील बंगाली आणि केरळचे ( तसेच नॉर्थ इस्ट भागात ) कम्युनिस्ट आहेत . नक्षलवादी चळवळी चालतात आणि त्यात अनेकांना मारले जाते , अर्थात कायदा हातात घेऊन . मजा म्हणजे ह्याच कम्युन्सिट बंगालला मध्यंतरी एस झेड प्रकल्पासाठी शेतकर्‍यांना लुबाडताना ( तेही अनेक अल्पसंख्य मुसलमान शेतकरी ) काही वाटले नव्हते . नक्षलवाद्यांची स्मारके बांधण्यात पण ह्या विचारांच्या लोकांनी धन्यता मानली आहे . . . पूर्व २३२ मध्ये अशोकाचा मृत्यू झाला . त्याच्यानंतर , त्याचे साम्राज्य फक्त ५० वर्षे टिकले . आणि यानंतर पाटलिपुत्रावर सुंग घराण्याची सत्ता आली . या काळात मौर्यांच्या साम्राज्याची शकले झाली , आणि लहान राज्ये उदयाला आली . यानंतर सुमारे साडेचारशे वर्षे पैठण अर्थात ' प्रतिष्ठान ' येथील सातवाहन कुलाची महाराष्ट्राबरोबरच गोव्यात सत्ता राहिली . या कुळात शककर्ता सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात " शालिवाहन " होऊन गेला . याच्या काळात गोवा हे महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध झाले , आणि इथून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या राजांसाठी अरबी घोडे समुद्रमार्गे आणायला सुरुवात झाली . नागपूर - & nbsp शहरातील मंदिर , बाजार आणि इतर ठिकाणांहून मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरांना गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली . त्यांच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले . गुन्हेशाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे लोहारपुरा येथील निवासी अब्दुल रिझवान उर्फ बंटी अब्दुल अजीज ( वय 20 ) आणि अब्दुल वाशीद उर्फ मोन्टू अब्दुल मतीन ( वय 22 ) या दोघांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्याखाली 14 तारखेला अटक करण्यात आली होती . त्यांच्याकडून अडीच हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला होता . परंतु , त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी घाट रोड येथे दोन लोकांना मारहाण करून त्यांचे मोबाईल चोरल्याचेही दिसून आले . मी माळलेला जाईचा गजरा घेऊन गेलास तू , ' त्या ' दिवशीचा , करंडक म्हणून , पण त्याला रातराणीचा गंध येत होता . . टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे . कोण असेल तो पुढारी . ५००००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले . ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल . २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला . ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे . हा विचार डोक्यात येतो . आपल्याला काय वाटते . जनतेची इतकीच सेवा करायची आहे तर राजकारणात येता समाजकारणातून करा माजी मुख्यमंत्री . . वेबजगत खमंग मिसळ - पाव पुणे असो वा सातारा , कोल्हापूर असो वा नाशिक . . गरमागरम आमटी , कांदा , फरसाण आणि वर लिंबू पिळलेली ' खमंग मिसळ ' पावासोबत खाण्याची लाइफ स्टाइल ' आजही लोकप्रिय आहे . ही मिसळ - पाव खाताना सोबत कुटुंबीय किंवा दोस्त असले तर गप्पांची लज्जत आणखी वाढते . फर्मास ' मिसळ - पाव ' मध्ये विविध चवीचे पदार्थ असतात अस्सल मराठीपण असतो . हेच नाव धारण केलेली मराठमोळी , धमाल वेबसाइट आहे . www . misalpav . com जगभर पसरलेल्या मराठी नेट भटक्यांचे विचार , त्यांचे अनुभव , त्यांची कला , त्यांच्या अभिव्यक्ती माय मराठीतून सादर करण्याची संधी देणारे हे अस्सल मराठमोळं व्यासपीठ आहे . इतले धमाल पोस्ट / ब्लॉग्ज वाचून तुमचेही हात प्रतिक्रिया टाइप करण्यासाठी शिवशिवू लागतील . या संकेतस्थळावर काय आहे ? ' असं विचारण्याऐवजी ' काय नाही ? ' असं विचारा . खरंतर इथला बराच मजकूर इतरत्र छापील स्वरूपात प्रकाशित व्हावा इतका दर्जेदार आहे . प्रथमच पाहणाऱ्यांनी संपादकीय धोरण ' वाचून पुढे नवे लेखन , काथ्याकूट किंवा माझे लेखन ' सारख्या दालनातील प्रत्येक उपशीर्षकावर क्लिक करून पुढे वाचत जावे . आवर्जून येथे सदस्यत्व घ्या तुमच्या कलाकृती प्रतिक्रिया अपलोड करा . दिवाळी अंक , गप्पांची चावडी , वाचनालय , व्याख्यानमाला या सर्वाचा एकत्रित अनुभव नियमित देणारे हे संकेतस्थळ नक्की पाहा . विवेक मेहेत्रे आलेख सभी दिखाएँ सभी छुपाएँ सामग्री संगठित करने में मदद के लिए साइट सामग्री को विशिष्ट , अलग से प्रबंधित करने योग्य साइट्स में विभाजित करने हेतु आप उच्च - स्तरीय . . . नाना पाटेकर आपली मते स्पष्ट मांडतो त्यामुळे मते पटो वा पटो पण तो आम्हाला आवडतो . त्यावर तळलेला कांदा घालावा त्यावर चिकनचे मिश्रण घालावे नंतर टोमेटोच्या चकत्या बारीक चिरलेली कोथिम्बीर घालावी बटाट्याच्या तळलेल्या फोडी ( ऐच्छिक ) घालाव्या वरून भात घालावा शेवटी परत तळलेला कांदा घालावा . तळलेले काजू उकडून सोलून अर्धी चिरलेली अंडी घालावीत . थोड्या दुधात खललेले केशर शिम्पडावे . भात घालताना मधून मधून थोडे बटर ही घालावे . सुंदरबन नंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक , तामिळनाडू केरळच्या जंगलातच आढळतात . बंदीपूर राष्ट्रीय उद्यान नागरहोल इथे , ००० पेक्षा जास्त गौर ( बैल ) कळप करून राहतात . [ २० ] कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात . बेकींगला साधारण किती वेळ लागतो ? माझ्या ओवनमध्ये एका वेळेस सहा - सात करंज्या राहतील . किती फास्ट होतात यावर किती करेन हे अवलंबुन आहे माझा दिवाळीचा फराळ खाण्यापेक्षा वाटण्यातच जास्त जातो , त्यामुळे भरपुर करावा लागतो . . . . नैऋत्यमे नीची भूमि धनकी हानि करनेवालीम महान् भयदायक , रोगदायक और चोरभय करनेवाली है तू सुखकर्ता , तू दु : खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी , शरण तुला मी , गणपती बाप्पा मोरया ! देरसूला नैसर्गिक संकटांची चाहुल जनावरांसारखीच लागते . अशाच एका बर्फाच्या वादळात तो अर्सिनेवचा प्राण कसा वाचवतो हे मी सांगत नाही . बघायलाच पाहिजे . या पहिल्या प्रवासाच्या शेवटी जेव्हा त्यांचे मार्ग वेगळे होणार असतात , तेव्हा देरसू त्याच्या दोस्ताला म्हनजे अर्सिनेवला बंदूकीच्या गोळ्या मागतो त्या वेळी त्याच्या मनाची होत असलेली घालमेल नुसती चेहर्‍यावरुन आणि स्तब्ध राहून मंझूकने कमाल केली आहे . बोलता , स्तब्ध राहूनही अभिनय करता येतो , आणि आपल्यापर्यंत त्याच्या मनातले भाव पोहचवता येतात , हे मलातरी प्रथमच कळाले . सायो , किती हवाय ? आहे माझ्याकडे पाठवण्या येव्हडा . - शीट्स निघतील . सत्य अश्वमी फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रा . लि . प्रस्तुत निर्माता संजय छाब्रिया , सत्य मांजरेकर , अश्वमी मांजरेकर कथा पटकथा - दिग्दर्शन - महेश मांजरेकर संवाद दीपक कुलकर्णी . संगीत - अजय - समीर - अतुल . दिग्दर्शक महेश मांजरेकरला मराठी प्रेक्षकांची नस सापडलेली आहे . त्यांना भावनिक कसं बनवायचं याचं उदाहरण त्याने ' मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ' च्या माध्यमातून घालून दिले होते . आता त्याने ' शिक्षणाच्या आयचा घो ' मधून शिक्षणाचा मुद्दा प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे . मराठी माणूस तुलनेने शिक्षणाविषयी जास्त संवेदनशील असतो . ती संवेदनशीलता कॅश करण्याचा महेशचा प्रयत्न दिसतो . सध्या तरी लेक सवताच जरीचे कपडे , घट्ट जीन्स , लो वेस्ट जीन्स , जाळीचे ड्रेस् / जॅकेट्स , पीसी पँट , बॅक ओपन ह्यावर तु टाकते . . सो मी बिनघोर हे . त्यानंतर अनेक दिवसांनी रॉबर्ट गॉडमन याचेकडून मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी ते सगळे " हाऊ टू कंट्रोल वॉटर डीमन्स " या सिडी मध्ये साठवून ठेवला आहे . तो कुणाला आणि केव्हा द्यायचं हेही त्या सिडीत तपशीलवार सांगितलेले आहे . असो . तसेच " स्टेटस ऑफ वॉटर : बुक बाय अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो " यातला एक महत्त्वाचा भाग सुद्धा त्या सिडी मध्ये आहे . . . . . . . असो . " हे असं कसं घडलं तुझ्यावर प्रेम कसं जडलं सरळ मार्गी जाता जाता गाडं कसं गडगडलं मी माझा म्हणता म्हणता तुझाच म्हणणं कसं काय घडलं खोटी ऐट दाखवता दाखवता अचानक प्रेमांत कोण पडलं आता प्रेम केलंच आहे तर घोडं कुठे अडलं नाही नाही म्हणता म्हणता शेवटी केलन् ना लग्न करून करून कोण किती करील उपस्थित विघ्न . शेंग्यांचे कडेचे धागे काढून टाकावेत आणि शेंगा स्वच्छ धुवून निथळून घ्याव्यात . . शेंगांचे / सेंटीमिटर जाडीचे तुकडे कापावे . . कांदा वापरणार असाल तर ते देखील बारीक कापून घ्यावा . . तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करावी . त्यात कांदा आणि लसूण नीट परतून घ्यावा . . त्यावर कापलेले बीन्स घालून साधारण - मिनीटे मध्यम गॅसवर परतावे . . गॅस बारीक करून अगदी - टेबलस्पून पाणी घालून झाकण ठेवून भाजीला एक वाफ आणावी . . त्यावर मीठ , कांदा - लसूण मसाला घालून नीट हलवावे . भाजी शिजली नसली तर - टेबलस्पून पाणी घालून पुन्हा एक वाफ काढावी . . भाजी नीट कोरडी करावी . वरुन दाण्याचे कूट , चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी - चपातीबरोबर गरम गरम खावी . मक्या : " काहीही काय ? अंडी काय विकायची ? मला नाही कुणाची अंडी पिल्ली बाहेर काढायला आवडत . " यश : ( झटपट दोन ग्लास भरून एक ईशापुढे ठेवतो आणि एकाचा स्वत : मोठ्ठा घोट घेतो . ) बाबा . . मला एकट्यालाच चढलीय असं म्हणायचंय का तुम्हाला ? म्हणजे तुम्हाला अजिबातच चढलेली नाही ना ? आणि ही तर मुलगी आहे . . सायंटीफिक फॅक्ट सांगतो ऐका . बायकांच्या अंगात मसलचं प्रमाण कमी असतं आणि चरबीचं जास्त . म्हणून त्यांना कमी अल्कोहोलमधेच खूप नशा होते माहित्येय ? बाबा . . मला एकट्याला नाही . . आपल्या तिघांनाही चढलेली आहे . सो आय एम नॉट गिल्टी अलोन . . ( पुन्हा मोठ्ठा घोट ) काय सांगु मी , कलियुगी या , नडू नये ते नडून गेले . असे केल्यास ठीक होईल . दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिच्यातुनि त्याची जीवन - सरिता , खळखळे , अडथळे , सुके , कधी फेसाळे परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ! " देखो भैया हवा मे कई सारी बाते होती है , अब जो बात खुदके बलबुतेपे उड भी नही पाती , उडनेके लिए भी जिसे हवा का सहारा लेना पडता है भला उस बात को हम तवज्जू क्यो दे ? चायसिगरेट के साथ लोग कई बाते करते है . . वही हवा मै . . उडतीउडती बातें . . देख कल एक और आंधी आएगी , बातों के पत्ते बिखर जाऐंगे , फीर बातें बातें रहे जाएंगी और आदमी आदमी " मोहाली - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज ( शुक्रवार ) आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे . विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील " ' गटात आज येथील पंजाब असोसिएशन स्टेडिअमवर आयर्लंडचा माजी विजेत्या वेस्ट इंडिजबरोबर सामना होत आहे . वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल खेळत नसल्यामुळे सलामीला चंदरपॉल सोबत डेव्हान स्मिथ उतरले आहेत . वेस्ट इंडिजने सुलेमान बेन्न निकिता मिल्लेर यांच्या जोडीला अँड्रे रुसेल या गोलंदाजाचा समावेश केला आहे . आयर्लंडने संघात एकच बदल केला असून , जॉनस्टॉनच्या ऐवजी अँड्रे बोथाचा संघात समावेश केला आहे . याचा कृपया अर्थ स्पष्ट करून सांगू शकाल का ? प्रेषक अज्ञात यांनी उपस्थित केलेले प्रश्न माझ्याही मनात होतेच , पण त्यांनी ते आधीच मांडलेले होते आणि त्यांवर श्री . धनंजय यांनी त्यांची समजेल अशा भाषेत दिलेली उत्तरे आवडली . . . असो . . आमचं घर नारळा - पोफळीच्या वाडीत होत . वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती . पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो . पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा , गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा . विहीरीतले मासे पाऊस लागु नये म्हणुन तळात जावुन बसलेले असायचे , त्यामुळं तुडुंब भरलेली विहीर सुद्धा रिकामी - रिकामी वाटायची . धन्यवाद लिखाळ , काही उत्तरे . पक्षी चित्राच्या मानाने फारच लहान आहे . चित्र प्रदर्शनीय ( प्रदर्शनात मांडण्याजोगे ) वाटत नाही . तो जवळून मिळाला असता तर प्रदर्शनीय झाले असते . मान्य बाकी प्रवास खडतर असण्याचा मुद्दा वरच खोडलेला आहे . त्यात काहीही तथ्य नाही . ज्ञानलालसेच्या पोटी लोकांनी खडतर प्रवास केलेले आहेत . मंदार मलाही आमंत्रण हवे आहे . तू मग आमच्याकडे ये विदर्भात . . तुझ्या पासुन दुर होण , माझ कोणतही पथ्य नाही . . . . कारण फक्त एकच की , पुन्हा एकदा प्रेमात पडुन विरह सहन करण आता मला शक्य नाही . . . . अधूनमधून म्हणजे जालीय दिवाळी अंक ( किंवा षण्मासिक किंवा त्रैमासिक ) काढता येईल . - - अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http : / / rbk137 . blogspot . com रोबो नि अगिविनयो , चिट्टि नि वुयथिनयो , मिनसारम वुडलिल रत्तम , नवीन उळगतिल अरविल अधसियम वायवुंड अनार वयनिल्लय , पेचीवुंड मूचियिल्लय , नाडीवुंड इरथियम इल्लय , गोवर्धन मुंड थिमिर इल्लय वास्तविक पाहता ' दिशाभूल होणे - होणे ' हे एकाधिकारशाहीने ठरविले जावू नये असा विचार येथे आधीच यावयास हवा होता . ज्या अर्थी तो आला नाही त्या अर्थी येथील सदस्यांचा लोकशाहीच्या तत्त्वांवर विश्वास नाही असा घ्यावयाचा कां ? तसे असल्यास येथे उगाचच लिहित राहण्यात काहीएक अर्थ उरणार नाही , होय ना ? ; - ) ६४ . जस जसे लवासाचे काम विशेषतः रस्ते बांधणी चालू होते तस तसे त्या भागात जमीनीची मालकी असणारे लोक नव्याने वाढीव दराबद्दल आग्रह धरू लागतात . काही मंडळींन्नी जमीन आधी देवू केलेल्या भावाला विकलेली असते , काहींना आता नविन भावानुसार विकायची असते . काही लोकांनी पूर्वीच रस्ते बांधताना वगैरे आपली जमीन नेमकी त्या पट्ट्यात येत असल्याने भरपूर वाढीव किम्मत द्या अन्यथा अडवणुकीची भूमिका घेतलेली असते अशा विविध गोष्टींचा अनुभव लवासा वाल्याना येतो . दोन्हीकडून प्रकरण काही खरेदी भावावर मिटले नसल्यास हेच लोक मग मिडीया किंवा पाटकर वगैरे मंडळींन्ना हाताशी धरतात असा एकंदर मामला . दिनेश , सुध बिसर गयी आज अशी एक चीज मालिनीबाई राजूरकरांची पण आहे ना ? मुंबई सर्वांची नाही . . . नाहीतर मुंबईचा बिहार होईल . . . राज साहेब जे बोलतात ते right आहे . मुंबईमध्ये मी पण शोध घेतला पण इथे सगळ्या गोष्टींचे क्रॅश कोर्स करायची सवय असल्याने दिवसांचा कोर्स आहे अंधेरीमध्ये . . दिवस जेवण नाष्ता फ्री . . . १००० / - फक्त ! पण दिवसांत काय उरकणार मला शंकाच आहे . म्हणून नाही विचार केला . तसं पण मुंबईमध्ये हल्ली पैसा काढू मनोवृत्ती बोकाळली आहे , आणि सगळ्यांनाच पैशांच्या मोबदल्यात तेवढी क्वालिटी देता येत नाही . म्हणून नीट चौकशी करूनच पैसे गुंतवावेत कुठल्याही छंदवर्गात् / कोर्समध्ये ! मी आहे चौकशीत , समजलं तर तुला नक्की कळवेन ! आरती २० वर्षापूर्वीचे अजूनही आठवतेय , वॉव ! ! मस्त भाषण आहे अगदी ! मग demand तसा supply या नात्याने काकाक चे पीक येतच राहणार . उलट जितका विरोध कराल तितके हे पीक जास्त फोफावेल . उदा . द्यायचे झाले तर जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की " ताजमहालाचे चित्र डोळ्यांसमोर आणू नको " तेव्हा ऐकणार्‍याच्या मनात हटकून आधी ताजमहालाचेच चित्र उभे राहणार . हे वाचताना तुमच्यासोबतही तसे झाले असेल . २५ फेब्रुवारीच्या कार्यक्रमाची आत्तापासून तयारी ? खिलनानी साहेबांच्या नियोजनाचं कौतुक करावसं वाटतं . फक्त त्यांनी लोकांशी योग्य प्रकारे औपचारिक आणि अनौपचारिक संबंध राखावेत . दोहोंमध्ये सरमिसळ करू नये . असं आपलं माझं मत . ' टेस्ला ' हे चुंबकीय क्षेत्राचे एस . आय . युनिट आहे यापुढे फारसं काही माहित नव्हतं . परिचय आवडला . डॉ . चे कौशल्य हे फार महत्त्वाचे असल्याने आणि मध्ये फरक् असणारच . वरचे प्रतिसाद वाचलेले नाहीत त्यामुळे वाळूक म्हणजे काय कळलं नाही . गजानन , फोटो मस्ट आहेत . श्री . प्रभू यांनी महिन्याभरापूर्वी दोन दौरे केले होते . त्यानंतर ते मतदारसंघात फिरकले नाहीत . पक्षाने आर्थिक खर्चाची बाब स्पष्ट केल्याने ते आले नसल्याचे बोलले जात आहे . काहींनी ते जखमी असल्याने आले नसल्याचे सांगितले . आई दंगली बाळ झोपले मांजरा तुझे काम साधले नवर्‍याच्या संगती , पिशव्या हाती घेऊन मी आले ' नको हसू गालात , नको चालू तोर्‍यात - ' नवरोजी कुरकुरले ! चुका - दोडका - लसूण , कोबी - आलं - सुरण , नवलकोलात फ्लॉवर दिसला ! एकेकाळी ज्यांच्याविरुद्ध कलंकित मंत्री म्हणून रान पेटवले , त्याच शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चासमवेत सत्तेचा संग चालू ठेवण्याची अनावर इच्छा भाजपा नेते रोखू शकत नाहीत असे दिसते आहे . संसदेतील कपात प्रस्तावावेळी सोरेन यांनी सरळसरळ विश्र्वासघात केला , तेव्हा झारखंडमधील संयुक्त सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा करून भाजपाने स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला होता . नैतिकतेपुढे सत्तेचे काय मोल म्हणणाऱ्यांचे शब्द हवेत विरतात विरतात तोच कोठून कशी कळ फिरली देव जाणे , परंतु सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी राज्यपालांची भेट मिळवूनही अखेरच्या क्षणी पक्षनेते मागे हटले आणि प्रतिमा उंचावणे दूरच , आता सोरेन यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे . सोरेन गुरुजींचा बेभरवशीपणा जगजाहीर असताना आणि वेळोवेळी त्यांनी कशा टोप्या फिरवल्या हा इतिहास असताना भाजपाला खुर्चीचा मोह सोडवत नाही . आपल्या सौदेबाजीपणाबद्दल कुख्यात असलेले सोरेन आणि त्यांचा पक्ष यावेळीही सौदेबाजीवरच उतरलेले आहेत . गेले काही दिवस त्यामुळे तिढा सुटू शकलेला नाही . आता भाजपाचे माजी अध्यक्ष राजनाथसिंह आणि सरचिटणीस अनंतकुमार स्वतः मैदानात उतरले आहेत . सोरेन यांच्यासमवेत झारखंडमध्ये पक्षाचे सरकार स्थापण्यात राजनाथसिंह यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती . त्यामुळे आता पुन्हा सत्तेच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांनाच मैदानात उतरवले गेले आहे . याचे आणखी एक कारण म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना व्यक्तिशः सोरेन यांच्याशी केली जाणारी तडजोड तितकीशी मान्य नसावी . अलीकडेच ते गोव्यात आले तेव्हा येथील संपादकांसमवेत चर्चा करीत असताना तिकडे झारखंडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटींची बैठक सुरू होती , तेव्हा झामुमोचा " रोटेशन ' चा प्रस्ताव किंवा मुख्यमंत्री कोण असावा त्याबाबतीतली ढवळाढवळ मान्य करण्याचे काही कारण नाही , जमत नसेल तर विषय सोडून द्या म्हणावे , असे त्यांनी स्पष्टपणे अनंतकुमार यांना सुनावले होते . परंतु पक्षाच्या राजनाथसिंह प्रभृती नेत्यांना झारखंडमधील सत्ता गमवायची नाही . तेथे कॉंग्रेसला संधीचा फायदा उपटू द्यायचा नाही यासाठी वाट्टेल ते करून सत्ता टिकवायची धडपड त्यामुळे चालली आहे . आता सत्ता टिकवायची असेल तर सोरेन यांच्याशी वाटाघाटी करण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही . शिबू सोरेन आणि त्यांचे पुत्र हेमंत यांना भाजपाची ही नस सापडली आहे , त्यामुळे जास्तीत जास्त सौदेबाजीच्या प्रयत्नात त्यांनी काही मुद्दे ताणून धरले आहेत . भाजपाचा मुख्यमंत्री असायला हरकत नाही , परंतु तो आदिवासी समाजातील असावा असे म्हणण्याचे खरे तर सोरेन यांना काही कारण नव्हते , परंतु सौदेबाजीत तेही एक कलम टाकून त्यांनी व्यवस्थित गोची करून ठेवली आहे . झारखंडमध्ये 27 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे . मुळात भाजपाचा मुख्यमंत्री कोण असावा यावर पक्षांतर्गत मतभेद आहेत . त्यातून तडजोड साधत असतानाच सोरेन यांनी आदिवासी मुख्यमंत्री हवा असे सांगून मारलेली पाचर वर्मी बसली नसती तरच नवल . माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा , माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा , प्रदेशाध्यक्ष रघुवरदास या तिघांबरोबरच आदिवासी नेते नीलकंठसिंग मुंडा , बरकुवर गगराई यांचीही नावे आता भाजपा गोटात मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत , परंतु त्यावर एकमत होऊ शकत नाही . भाजपाचा मुख्यमंत्री केला , तरी तो फक्त 28 महिने सत्तेत राहावा " रोटेशन ' पद्धतीने आलटून पालटून दोन्ही पक्षांकडे सत्ता राहावी हे सोरेन यांच्या सौदेबाजीचे प्रमुख कलम आहे . विधानसभेची साडेचार वर्षे अद्याप शिल्लक आहेत . एवढा दीर्घकाळ भाजपाला सत्ता उपभोगू देण्यास झामुमो तयार होणार नाही . त्यामुळे सोरेन जे जे सांगतील , त्यापुढे मान तुकवल्याखेरीज सत्ता टिकवणे भाजपाला शक्य नाही . सत्तेत वाटेकरी असलेल्या ऑल झारखंड स्टुडंट्‌स युनियनलाही नवा प्रस्ताव मान्य व्हायला हवा . सोरेन गुरुजींच्या सौदेबाजीचा आणखी एक अध्याय राजकीय इतिहासात नोंदला जातो आहे . " कलंकितां ' चे कलंक सत्तेच्या पाणपोईत कसे धुवून निघतात ते देश पाहतोच आहे . त्याच बरोबर इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत येत असलेल्या जगभरच्या सुमारे ३००० शास्त्रज्ञांच्या संघटनेला देखील हे बक्षीस देण्यात आले आहे . भारतीय म्हणून आनंदाची गोष्ट ही की या संघटनेचे प्रमुख डॉ . राजेंद्र पचौरी हे आहेत . याच शास्त्रज्ञांच्या मधील टिमने या वर्षी जाहीर केलेल्या मोठ्या अहवालाप्रमाणे , " पर्यावरण बदल " ही एक निव्वळ शक्यता आहे असे उरता ती एक वस्तुस्थिती झाली आहे . अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो , तर ती संकोचून त्यांना उत्तर देते , असा तो प्रसंग आहे . नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका - फुलका , नाही का ? बधाई ! अपनी पोस्टों टिप्पणियों का कोटा भी डबल करने हेतु शुभकामनाएँ . आखिर डबल ईनाम जो मिल गए हैं - पहले तरकश फिर अब इंडीब्लॉगीज़ . खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते ; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे . आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल . सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार , म्हणजे खरेतर १० / १२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी . पटकथा = कथाच नाही हो , पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे . आणि सलमान तर असह्यच होतो . देव आनंद . . अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःच्या चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर कॅमेरा सलमानवर केंद्रित आहे . ( मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे . ) ) विक्रोळी स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म क्र . वर कल्याणच्या दिशेने जाणार्‍या लोकलचा अपंगांचा डबा येतो तेथे एक स्पीकर उंचावर टांगलेला आहे . त्यातून सतत ( अगदी अथक ) टूं टूं असा एक इरीटेटिंग आवाज येत असतो तो नक्की कशाचा येतो ? ? तिथे ट्रेन येईस्तोवर उभे राहणे म्हणजे शिक्षा वाटते इतका कर्कश्श आवाज असतो . नाशिक - सिन्नर जवळ आज ( गुरुवार ) सकाळी एका मोटारीला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे . मृतांची नावे समजू शकलेली नाहीत . मिळालेल्या माहितीनुसार , सिन्नर येथील मुंबई - शिर्डी रस्त्यावर ट्रक इनोव्हा मोटारीला आज पहाटे अपघात झाला . या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे . मृत्युमुखी पडलेले सर्वजण मुंबई येथील रहिवासी असल्याचे समजते . घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून , पुढील तपास सुरू आहे . पण संसाराचा भार सदा उद्याचा विचार सय पायांना चालीची पुढे जाण्याचा आधार आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत . तुम्ही लेख निट वाचला नसावा किंवा हा महान लेख तुमच्या आकलनाबाहेर असावा . दहा जुनची पहाट . रात्रीपासुन सारखा पाऊस पडत होताच . अचानक विजेचा मोठ्ठा कडकडाट झाला आणि आम्ही दोघेही दचकुन उठलो . कुठेतरी जवळच वीज पडली असावी असा विचार मनात आला आणि पुन्हा आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो . शनिवार असल्याने उठायची घाई नव्हतीच . - . ३० ला उठले असेन . दुसरं काही करायच्या आधी प्रॅक्टिस आटपावी म्हणुन सतार घेउन डेकवर गेले , तर तबला मशीन चालेना . मनातल्या मनात भारतात बनलेल्या वस्तु कशा बेभरवशाच्या असतात वगैरे वगैरे विचार करुन झाला . मग तानपुरा मशिन चालावुन बघितलं तर तेही चालेना - तरीही माझी ट्युब पेटली नाही , उलट या दोन्ही भारतिय वस्तुंनी एकाच दिवशी राम म्हंटला म्हणुन फारच वैताग आला . तेवढ्यात नवर्‍याचा आवाज आला - तो गॅरेजचे दार उघडत नाही म्हणाला , आणि माझ्या डोक्यात एकदम लख्खं प्रकाश पडला ! ! ! रात्री " जवळ्पास कुठे पडली असेल " असे वाटलेली विज चक्कं आमच्याच घरावर पडली होती ! ! ! ! ! मग एकदम धावपळ सुरु झाली . कुठे काय काय नुकसान झालं आहे ते पहायला लागलो . नशिबानी घराला काही नुकसान झालेले नाही . विजही सगळी गेली नव्हती . फक्त घराच्या बाहेरचे सर्किट निकामी झालेले होते . आमच्या घराच्या बाहेर अगदी काही फुटांवर दोन मोठ्ठी झाडं आहेत . घरापेक्षाही बरीच उंच आहेत . त्यातल्या एका झाडावर साधारण ३० फुट चीर पडलेली दिसली . त्याबिचार्‍या झाडाला तडाखा बसला आणि त्यानंतर एक छोटासा surge घरात आला आणि काही उपकरणे गारद झाली . नशिबानी आमची बेडरुम खाली आणि विज पडली त्याच्या विरुद्ध दिशेला आहे . विज पडली त्या भागात नवर्‍याचे ऑफिस आहे . बरेचदा तो रात्रभर काम करत बसतो . पण त्यारात्री मात्रं तो जरा लवकरच झोपायला आला होता , ते ही एक नशिबच . सगळा आढावा घेतल्यावर Garage door opener , garbage disposer in the kitchen sink , music system receiver , internet and both the phone lines ही उपकरणे चालत नव्हती . त्या सगळ्या चालु व्हायला चांगले - दिवस लागले . Internet अजुनही पुर्ण पुर्ववत झालेले नाही . मी बहुतेक दिवस घरुन काम करत असल्यानी मला सासु - सासर्‍यांच्या घरी ठिय्या मारलेला आहे . हा ब्लॉगही तिथेच बसुन लिहिते आहे . त्या झाडामुळे वीज पडली की झाडानी घराला वाचवले ते मला अजुन कळलेले नाही . तुम्हाला काय वाटतं ? येथे एक मोठी यादी आहे पण ती सगळी डिसेंबर १९९२ मधली आहे . मनोगत या थोरामोठ्यांच्या संकेतस्थळाच्या बरोबरीने हाच लेख आमच्या क्षुल्लक मिसळपाववरही प्रकाशित केल्याबद्दल आपले आभार . . . ! पृथ्वी स्थिर असून सूर्य - चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याचा समज एके काळी होता . मात्र , तो चुकीचा असल्याचे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले . सूर्य हा तारा असून , पृथ्वीसह अन्य ग्रह त्याच्याभोवती फिरत असल्याचे मान्य झाले . सुरवातीच्या काळात बुध , मंगळ , शुक्र , गुरू आणि शनी हे अन्य ग्रह असल्याचे लक्षात आले . आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुर्बिणी उपलब्ध होत गेल्या , तसा युरेनस , नेपच्यून , प्लुटो या ग्रहांचाही शोध लागला . मात्र , प्लुटोसारखे आणखीही काही गोल सूर्यमालेत असल्याचे स्पष्ट होत गेले . त्यामुळे प्लुटोला ग्रह म्हणावे की नाही याबद्दल प्रश्‍न निर्माण झाला . अखेरीस चार - पाच महिन्यांपूर्वीच जगभरातील खगोलशास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी ग्रहाची नवीन व्याख्या करण्यात आली . त्यानुसार प्लुटो स्वतंत्र ग्रह नसल्याचे या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले . . . " रामुकाका ? काय आहे हे ? ह्या असल्या भुकटीने भुतबाधा वगैरे उतरते असा तुमचा समज आहे का ? " , आकाशने रहावुन विचारले . लंडन - संपूर्ण जगाला प्रतिक्षा असलेला प्रिन्स विल्यम्स आणि केट यांचा शाही विवाह पार पडला . या शाही विवाहाचे साक्षीदार होण्यासाठी असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती . डोळ्याचे पारणे फेडणार हा विवाह सोहळा ठरला . एकमेकांना आयुष्यभर सोबत देण्याची शपथ घेत दोघे विवाहबंधनात अडकले . शहरातील सर्व हॉटेल्स , रेस्टॉरंट उद्याने सजली आहेत . राजघराण्याशी संबंधित व्यक्ती इतर प्रतिष्ठित लंडनमध्ये दाखल झाले पंचतारांकित हॉटेल्स काही राजवाड्यांमध्ये या निमंत्रितांची राहण्याची सोय करण्यात आली आहे . बकिंगहॅम पॅलेस आसपासचा परिसर देशविदेशांतील महागड्या फुलांनी सजविण्यात आला आहे . राजवाड्याला सुरेख नक्षीकाम करण्यात आले असून , विवाहानंतर कापण्यासाठी खास " डिझायनर केक ' तयार करण्यात आला आहे . इंग्लंडच्या राजघराण्यातील हा तिसरा शाही विवाह आहे . राणी एलिझाबेथ , प्रिन्स चार्ल्स लेडी डायना यांच्यानंतर विल्यम्स - मिडल्टन विवाह होत आहे . राजवाड्याजवळ माध्यमांसाठी एक " मीडिया व्हिलेज ' स्थापन करण्यात आले असून , जगातील बड्या माध्यमसमूहांनी तेथे छोटेखानी स्टुडिओच उभारले आहेत . प्रिन्स चार्ल्स लेडी डायनाचा विवाह सोहळा जगभरातील 7 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता . वीर सपूत मंगल पाण्डेय ने आजादी - बिगुल बजाया था , एकत्र हुए सब क्रांतिवीर ' स्वतंत्रतानल भड़काया था भासे शिपाई शिवबाचा तो सच्चा अन् खंदा घनश्याम : ( स्वगत ) दॅट्स फर्स्ट क्लास टॉमफुलरी . आय वंडर , हा थेरडा अजून ट्रॅजिक मूडमध्ये कसा जात नाही ? कॉस्ट टु कॅरी म्हणजे काय असते ? ते + असल्यास आणि - असल्यास ट्रेंडबाबत नेमकेह्काय होते ? ओपन इंट कमी / जास्त होत असल्यास काय होते ? ऐसा है का ? बात हमार खोपडिया से निकल गई थी . रेक्टीफिकेसन के लिए बहुत आभारी है . हम्म . म्हणजे मी शेतकर्‍यांसाठी काय केले , याचा इतिहास लीहून तुमच्यासमोर सादर करायला हवा . आत्मस्तुतीचे दोन चार पोवाडे लिहायला हवेत . मी शेतकर्‍यांसाठी काही केले नसेल , उंटावर बसून पांडित्य पाजळतो आहे , असे तुम्हाला वाटू नये म्हणून मी स्वतःचेच गुणगान करायला हवे काय ? कार्यक्रमको अवधिः ३० मिनेट प्रशारण हुने साप्ताहिक रुपमा दिन हरेक बिहीबार साँझ बजे सञ्चालकः पासाङ बमजन फुलमाया तामाङ रेडियो स्टेशनः सामुदायिक रेडियो सोलु एफएम १०२ . मेगाहर्ज ठेगानाः सल्लेरी , सोलुखुम्बु सञ्चालक संस्थाः योङ्गस्टार क्लव सोलुखुम्बु तेवढ्यात चतुरंगाने परसदार लावून घेतले काही सूचना दिल्या . पिण्याच्या पाण्याची एक बाटली , समोर दिसले ते बिस्किटांचे पुडे , रेनकोट्स एवढे एका पिशवीत कोंबून , छत्री हातात देऊन मला त्याने गच्चीवर जाण्यास सांगितले . एकीकडे आमची स्कूटर जमेल तशी व्हरांड्याच्या कठड्याला बांधून टाकली . सुदैवाने रात्री सगळी महत्वाची कागदपत्रे , पासपोर्टस जरा जास्तीचे ' असलेले बरे ' या विचाराने घेतलेले पैसे एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवले होते ते सगळे पुडके काखोटीला मारून हा दारापाशी आला तर मी तशीच उभी ! दोन चार मिनिटांत पाणी घरात शिरायला सुरुवात झाली होती . बाथरूममधूनही पाणी उलटे घरात आले होते . " अगं बाई जा की ! " नवरा ओरडला . माझा काही धीर होत नव्हता . पाय टाकताना जरा जरी अंदाज चुकला तर सरळ नाल्यातल्या मुख्य प्रवाहाला जाऊन मिळणार , कारण मला अडवायला ती मजबूत भिंत होतीच कुठे ? आणि पोहायला यथातथाच येत असल्याने थरथर कापत , रडत तशीच उभी होते . वेळ घालवण्यात अर्थ नव्हता म्हणून नवर्‍याने मला बाहेर काढून घराचे मुख्य दार बंद केले . एकमेकांच्या आधाराने बेताने अंदाज घेत घेत पावले टाकायला सुरुवात केली . चारच पावलांचे अंतर खूप वाटले त्यावेळेस ! बंगळूरू थांबले नाही , पण पुन्हा असे होउ नये म्हणून बंगळुरू , इतर शहरे / गावे , सरकार लोक काय करणार हा प्रश्नही पडतो . प्रतिक्रियेने काहि फरक पडणार नाहि . इथुन पुढे ओबामा दह्शत वादावर सॉफ्ट झाल्या मुळे दहशतवाद वाढणार आहे . इथुन पुढे तलिबान सारखे बाहेरच्या देशातिल दह्शतवादि त्यांचे भारतातले अनुयायि भारताचि डोके दुखि होणार हे निस्चित . कश्मिर गेल्यातच जमा आहे . पुढिल ५० वर्शात आता आसाम केरळ वाचवला तरि पुष्कळ . तत्कालीन नेत्यांमध्ये माझ्या मते सर्वात जास्त विद्याभूषित द्रष्टा नेता त्यातही महाराष्टामधील म्हणून मला नेहमीच त्यांच्याविषयी आत्मीयता वाटते . त्यांना माझे वंदन माझ्या आजोबांचे दैवत रधो कर्वे ह्यांची केस त्यांनी लढली असा उल्लेख ध्यास पर्व मध्ये आहे . त्यात कर्व्यांच्या कार्याचे महत्व जाणणारा हा थोर नेता खरोकारच द्रष्टा होता . त्यांचे अनुयायी बिग बॉस मध्ये जातीवरून प्रवेश नाकारला म्हणून शिमगा घालतात . तेव्हा त्या बिचार्या राखीला का दोष द्यायचा ? तिची तर अनाठायी आदळा आपट करणे हे उपजीविकेचे साधन आहे कालचा खेळ फार मनस्तापाचा झाला . आपण कप जीकण्याची तयारी केलेली नाही हे दिसून आले आहे . फार दुखं होत आहे . या दोन्ही गोष्टी लोकशाहीची प्रक्रिया मोडलेली असण्याच्या , कायदा - सुव्यवस्थेच्या एकंदर व्यंगात्म स्थितीच्या द्योतक आहेत . कागदी पिशवी किती दणकट असेल ह्याबाबत हि माहिती पुरविण्यात यावी . म्हणजे सर्वांनाच ह्याचा फायदा घेता येईल . तरुण मुलीनी जर सहभाग वाढवला तर हा प्रयोग जास्त यशस्वी होईल . जागतिक पुस्तक दिन लेखनहक्क दिनाच्या निमित्तानं पुस्तकांच्या जगातल्या स्त्री प्रतिमांचा घेतलेला वेध . . . - - - - एप्रिल हा विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन . हाच दिवस त्याचा मृत्युदिनही आहे . जागतिक पुस्तकदिन लेखनहक्क दिवस म्हणून हा दिवस साजरा होतो . अलीकडे भरपूर पुस्तके प्रकाशित होतात , पुस्तक - प्रदर्शने भरवली जातात आणि पुस्तकखरेदी करण्याचे वाचकांचे प्रमाणही बरेच वाढले आहे . या पुस्तकांच्या जगात स्त्रीची प्रतिमा कशी रेखाटली गेली ? पुरुषांनी आणि स्त्रियांनीही लेखामधून आपल्या मनातल्या कोणत्या स्त्री - रूपाला शब्दांकित केले ? सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच आपण प्रत्यक्षात जगतो ते वास्तव जीवन जगण्यापेक्षा आदर्श , स्वप्नवत जीवनाचे आकर्षण वाटते . विशेषतः स्त्रियांविषयी पुरुषांच्या अनेक स्वप्नाळू कल्पना असतात . स्त्रिया त्यागी , सोशीक , प्रेमळ असतात असे त्याने ठरवले पुरुष नेहमी बलवान , खंबीर , बुद्धिमान असतात हेही त्यानेच ठरवले . त्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्वच मुळी त्याग , सोशीकपणा या गुणांशी जोडले गेले , तर पुरुषांचा पुरुषार्थ कर्तबगारीशी जोडलेला दिसतो . कळत नकळत या प्रतिमा त्यांच्याकडून जपल्या जातात . अनेकदा असे दिसते की , स्त्रियांना खूश करायचे असते , तेव्हा पुरुष तिच्या सौंदर्याचेच कौतुक करतात . महाराष्ट्रातील एक विचारवंत आद्य ज्ञानकोषकार श्री . व्यं . केतकर एके ठिकाणी म्हणतात , ` स्त्री सुंदर नसतानासुद्धा पुरुष तिला सुंदर म्हणेल , तिने बनवलेला स्वयंपाक आवडला नाही तरी जेवण सुग्रास झाले आहे असे ते तिला सांगतील , ती आळशी असली तरी तुला फार काम पडते असे म्हणतील पण स्त्रीची बुद्धिमत्ता लक्षात येऊनदेखील ते तिच्या या गुणाचा कधीही उल्लेख करीत नाहीत . कारण स्त्रीला बुद्धिमान म्हटले , तर तिची आपल्याशी बरोबरी होईल अशी भीती त्यांना वाटते . ' ( पुरुष म्हणून जन्माला आले , की तो बुद्धिमान ठरतोच हे अर्थातच त्याने गृहीत धरलेले असते ! ) थोडक्यात पुरुषांच्या मनातली स्त्रीची प्रतिमा सुंदर , हळवी , संसाराची आवड असणारी , मातृत्वाची आस असणारी , आपल्यावर अवलंबून असणारी अशीच असते . स्वतंत्र विचाराची , कर्तबगार स्त्री त्यांना कल्पनेतही नको असते . या मनोधारणेला पुरुष साहित्यिकही अपवाद नाहीत . स्त्री लिहू लागण्याच्या आधीपासून पुरुषांनी भरपूर साहित्य निर्माण करून ठेवले आहे . त्यामध्ये स्त्री दुसऱ्यांच्या आधाराशिवाय जगू शकत नाही ; पती शीलरहित , गुणरहित स्वेच्छाचारी असला , तरीसुद्धा स्त्रीने देवाप्रमाणे त्याची शुश्रूषा करावी ; कुमाता असे काही असूच शकत नाही ; स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते , अशी उद्‌धृते पुरुषांनी लोकप्रिय केली . पुढे कथाकादंबऱ्यांतली स्त्री नेहमीच पतिव्रता , त्यागमूर्ती दाखवली गेली . तिच्या चांगुलपणाचे निकष तेच ठरवले गेले . समान हक्काची मागणी करणाऱ्या स्त्री - मुक्तीची काही जणांकडून खिल्ली - टिंगल केली गेली . ना . सी . फडके , वि . . खांडेकर , माडखोलकर यांच्या काळातल्या नायिका हुशार , आधुनिक असल्याचा उल्लेख होतो . पण सुशिक्षित स्त्रीसमोरील असंख्य प्रश्र्नांचे अस्तित्व त्यांना जाणवल्याचे दिसत नाही . या नायिका रूपसुंदर आहेत आणि त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करण्यातच हे लेखक रंगलेले आहेत . त्यांच्या साहित्यातील स्त्रीच्या बोलण्यात कधीही वेगळा विचार आला नाही , तिने कधीही पतीशी वितंडवाद घातला नाही . त्याला हळुवार साथ देण्यापुरताच तिच्या शिक्षणाचा संबंध राहिला . फडके , खांडेकर हे लेखक आईचे व्यक्तिमत्त्व अगदी बाळबोध , प्रेमाने ओथंबलेले एकरंगी दाखवतात . बहुतेक पुरुष लेखकांच्या साहित्यातील आई आदरणीय आणि करुणास्पद असते . तिला आई होण्याची आत्यंतिक ओढ असते . स्त्रीच्या मनातली बाळंतपणाविषयीची भीती , नवीन जबाबदारीविषयी साशंकता , तिच्या प्रगतीत मातृत्वाचा येणारा अडथळा यांचा उल्लेख पुरुषांच्या लेखनात कधीही येत नाही . पुरुषाची बौद्धिक भूक पत्नीकडून भागत नाही किंवा त्याच्या गरजांना तिच्याकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही , म्हणून तो दुसऱ्या स्त्रीकडे ओढला गेला , असे अगदी सहजपणे लिहिले जाते . पण हीच गरज स्त्रीचीही असू शकते ; पती , संसार , मुलं यांखेरीज तिचेही स्वतंत्र असे काही भावविश्र्व असू शकते आणि तिच्याही मनात असे विचार येऊ शकतात असा विचार फार कमी लेखकांनी केलेला दिसतो . संजीव लाटकर यांची ` पासवर्ड ' ही कादंबरी , सुमेध वडावालांचा ` सामक्षा ' हा कथासंग्रह , मिलिंद बोकील , रंगनाथ पठारे यांच्या काही कथा . . . अशी काही स्त्रियांच्या अंतरंगाचे सखोल चित्रण करणारी पुस्तके सोडल्यास बहुतेक पुरुष साहित्यिकांच्या नायिका या पुरुषांच्या सोयीनुसार वागतात . तो कसाही वागला तरी त्याच्या चुकांकडे त्या क्षमाशील वृत्तीने पाहतात . आपल्या नवऱ्यामुलांच्या चुका पोटात घालण्यासाठी स्त्रीला सतत मोठ्या मनाची दाखवणे पुरुष लेखकांना सोयीचे होते . यांच्या कथाकादंबऱ्यांतील अविवाहित स्त्रिया फार सहजपणे विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडताना दिसतात . पुरुष विवाहित असो , दुराचारी असो , कसाही असो ; स्त्रीची त्याच्याबद्दल काहीही तक्रार नसते . ती त्याच्यावर फक्त प्रेमच करते अशी प्रतिमा मुख्यतः पुरुषांच्या साहित्यात दिसून येते . काही लेखकांनी बंडखोर स्त्रिया जरूर दाखवल्या . त्यांचे कौतुकही झाले . पण लेखिका त्या मानाने प्रकाशात आल्या नाहीत . सामाजिक संदर्भाच्या कोंदणात स्त्रीची फुलणारी अस्मिता आणि स्त्रीमुक्तीच्या संदर्भातले तिचे विचार ललित साहित्यातून व्यक्त करण्याचे काम गीता साने , मालती बेडेकर , कृष्णाबाई मोटे , शकुंतला परांजपे यांसारख्या स्त्रियांनी केले . सामान्य स्त्रीचे मन , मध्यमवर्गीय स्त्रीची कुचंबणा त्या जवळून बघत होत्या . त्यामुळे त्यांच्या लिखाणातून अधिक वास्तवपूर्ण संवेदनाक्षम व्यक्तिरेखा दिसून येतात . या लेखिकांच्या कादंबऱ्यांतील बहुतेक स्त्रिया रूपाने सामान्य आहेत आणि लेखिका त्यांच्या मनोविश्र्लेषणात गुंतून गेल्या आहेत . या लेखिकांच्या नायिका ` लग्नाचा बाजार ' या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करतात . घरकामात स्त्रियांची शक्ती वाया घालवण्यापेक्षा स्वच्छ स्वस्त आयते खाद्यपदार्थ मिळावेत , स्त्रियांसाठी वसतिगृहे असावीत , मुलांसाठी पाळणाघरे असावीत असे विचार त्यांनी एकोणिसाव्या शतकात मांडले . कालांतराने प्रिया तेंडुलकर , गौरी देशपांडे , कविता महाजन , मेघना पेठे , उर्मिला पवार यांसारख्या लेखिकांनी स्त्रीच्या मनातल्या खऱ्या भावना धीटपणे शब्दांकित केल्या . इतरही अनेक लेखिकांचे साहित्य प्रसिद्ध होऊ लागले . दलित , ग्रामीण शहरी स्त्रियांचे शल्य आत्मचरित्रातून , कथाकादंबऱ्यातून प्रतिबिंबित होऊ लागले . स्त्रीच्या व्यक्मिमत्त्वाची होणारी कोंडी त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिली . मातृत्वाचे देव्हारे माजवण्याचे त्यांनी टाळले . रूढीच्या बंधनामुळे पुुरुषाप्रमाणे स्त्रीचा विकास होऊ शकत नाही , तिला निर्णयाचे स्वातंत्र्य नसल्यामुळे तिचा कोंडमारा होतो याची नोंद त्यांच्या लेखनातून घेतली गेली . स्त्रीविषयी पुरुषांनी लिहिलेल्या साहित्यात ज्याप्रमाणे स्त्रीच्या खऱ्या भावभावनांचे प्रतिबिंब दिसत नाही , तसेच ग्रामीण साहित्याबाबतही सुरुवातीला झाले होते . खेडेगावातील निसर्गसुंदर , रोमॅंटिक वातावरणात प्रेमकथा रंगवण्यातच शहरी लेखकांनी धन्यता मानली . यामुळेच कालांतराने ग्रामीण साहित्य चळवळ उदयाला आली . खेड्यात प्रत्यक्ष राहून तिथले जीवन जगणारे , बलुतेदारी करणारे , जेव्हा त्याविषयी लिहू लागले , तेव्हा ग्रामीण भागातली खरी सुखदुःखे , समस्या , आशानिराशा साहित्यातून लोकांपुढे येऊ लागले . कोणत्याही प्रतिमांच्या आहारी जाता , खरेखुरे साहित्य जन्माला येणे महत्त्वाचे आहे . असे प्रत्ययकारी लेखन यापुढे अधिकाधिक प्रमाणात आपल्यासारख्या वाचकांना वाचायला मिळो ही पुस्तकदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा ! - - - -

Download XMLDownload text