EN | ES |

Text view

mar-11


Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

आकाश आणि जयंताने थोडावेळ वाट पाहीली आणि मग त्यांनी शाल्मलीला उचलले आणि बेडवर आणुन झोपवले . . . . . . . असे करतांना त्यातल्यात्यांत सर्वमान्य कमीत कमी अन्याय होणे अभिप्रेत आहे हे ध्यानांत घ्यावे * चर्चा . घाटावरचे भट आणि प्रदीप यांच्या प्रतिसादांतून छान माहिती मिळाली . अधिक माहिती म्हणून नाही , पण साधारण याच विषयाशी संबंधित हा लेख अलीकडेच वाचनात आला , त्यातले किस्से आणि माहिती रोचक आहे . समजा तुम्ही पंढरपुर / तुळजापुर च्या स्थानकावर उतरलात तर तुमचे असे स्वागत होईल आणि इतके लोक तुमची आस्थेने चौकशी करतील की ज्याचे नाव ते . तुम्हाला ' मालक , यजमान , देवा , साहेब ' अशा अनेक विशेषणांनी अलंकृत केले जाईल , तुमच्या बॅगा वगैरे उचलुन तुमची सेवा केली जाईल . श्टार सुविधा देतो म्हणुन बंद पडलेल्या पंख्याखालच्या डुगडुगत्या कॉटवर तुम्हाला स्थानपन्न केले जाईल आणि शेवटी तुमचा खिसा मजबुत कापला जाईल . मात्र गोड बोलणे आणि सरबराईची आव आणणे ह्यात गुंजभरसुद्धा काटकसर नाही बरं . मी कैवल्य , कैवल्याचा मागमुसही नसलेला , तशी आपल्याकडे पध्दतच आहे नाही , माणसाच्या १०० % विरोधी त्याचं नाव असावं अशी ? आहे . भाजपाचे प्रतापदादा सोनवणे खासदार झाल्यानंतर ११ महिन्यापूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत तांबे यांनी अपक्ष राहुनही भाजपवर मात केली होती . आता तर आनि ११ सप्टे . ला गणेश चतुर्थी दिवशीच मला मुलगा झाला . असो असो अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही , पण एक निरीक्षण नोंदवले . पियापेटी तो तहानलाडू . पक्का भटक्या , तुम्ही ऊरूसाच्या दरम्यान कोल्हापूरकडच्या एखाद्या गावात गेलात तर मिळेल खायला . मी पण सध्या तरसतेय खायला . तात्पर्यः आपल्याकडे जे काही नियम , कायदे वगैरे आहे ते जसेच्या तसे तूर्त पाळले तरी बर्‍याच सुविधा होतील . . एकदा कायदे पाळायची सवय झाली की मग अर्थातच त्यात योग्य दुरुस्त्या करणे शक्य आहे कारण त्यावेळेस " कायदा वापरून अनुभवातून " कळेल की नक्की काय बदल करण्याची गरज आहे ते . एन . चंद्रा तर प्रोड्युसरही होते . ते तर संधी " देणार्‍या " जागी पोचले होते . . . अशा वेळी तिथे पोचल्यावर तरी नाव लपवण्याचा उद्देश काम मिळवणे असा असू शकत नाही . व्यावहारिक गणितं करत व्यवसाय सुरु करता येत नाही आणि वाढवता येत नाही . उद्योग सुरु करणं , जिवंत ठेवणे आणि वाढवणं ही एक झिंग असते - वा ! उत्तम उपाय निवडलात ! स्वतःशीच गनीमीकावा हे तर अगदी खरेच आहे हो ! इथे चर्चा सोडाच लेख टाकणार्‍यानेही प्रतिसाद द्यावेत अशी सदस्यांचे अपेक्षा आहे . एक उदाहरण देतो . पुस्तकनिष्ठांची मांदीयाळी . . . रजनीगंधाने या खेळात Tag करायला एक महीना उलटून गेला आणि पुस्तकांच्याबद्दल लिहायचे सारखे राहून जातेय . असेच होते . . . एखाद्या गोष्टीबद्दल खूप काही बोलायसारखे असले की ऐनवेळि शब्दच अपुरे पडतात किंवा सुचतच नाहीत ! अगदी सहजच आठवायची म्हतलिइ तरी कितीक पुस्तकं डोळ्यासमोर येऊन जातात . एकाबद्दल लिहायचं म्हटलं तर दुसरं नक्कीच रुसणार ! काही पुस्तकं एखाद्या शिक्षकाप्रमाणे भेटली , खूप काही शिकवून - समजावून गेली . काही अगदी सवंगड्याप्रमणे गळ्यात हात टाकत आपली गंमत सांगत राहिली . काही वेड्यासारख्या कथा सांगता सांगता हसवून गेली तर काही करूण - काव्य सांगताना रडवून गेली ! काहींनी युद्धाच्या कथा सांगतांना अंगातळं रक्त सळाळून गेलं तर कधी त्यातलीच करुणा वाचून मन हेलावून गेलं . प्रत्येकाची वेगळी शैली , प्रत्येकाची वेगळी कथा आणि वेगळी तऱ्हा ! म्हणूनच एकाबद्दल लिहितांना दुसऱ्याला राग येणार तर नाही ना अशी भीती वाटते . पण नाही येणार त्यांना राग तसा . . आणि आलाच तर आपल्याच माणसाच्या रागाचे काय ईतके ? एक हाक मारली तर गाल फ़ुगवून जवळ येतील आणि पुन्हा तोच प्रेमसंवाद चालू होईल . . तर . . . . . . . ) नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक : मी एका वेळी दोन तरी पुस्तके वाचत असतो त्यामुळे . . . माणूस आणि झाड ले . निळू दामले आणि अवघाची शेजार - राणी दुर्वे ) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती : इथे एकाबद्दलच लिहितो : माणूस आणि झाड : जेमतेम नव्वद पानांचं हे पुस्तक . . मुखपृष्टापासुन मनात ठसतं . आपण पुस्तकात काय वाचणार आहोत हे सांगणारं इतकं सुन्दर मुखपृष्ट मला तरी दुसरं आठवत नाहिये सध्या ! लहानपणापासून आपण इतकी झाडं पाहतो की ्त्यांच्याविषयी वेगळा विचार कधी होतच नाही . आई , बाबा , भावंड यांच्याविषयी आपण जितके आश्वासक असतो तितकेच या झाडांबद्दलही ! त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याविशयी गप्पा मारायच्या राहूनच जातात ! निळू दामलेंनी या सृष्टीची आपल्याला असलेली ओळख अधिक दृढ करून दिलीय या पुस्तकाद्वारे ! इतकी की आपल्या गप्पा अजून रंगतील आता झाडांसोबतच्या ! कुठेही काही वैज्ञानिक सिद्धांत माडतोय असला अभिनिवेष नाही की कठीण शब्दांचा अडसर नाही . झाडांबरोबरच्या आपल्या नात्याप्रमाणेच अगदी साधी सरळ ओघवती भाषा ! एकाका मित्राची ओळख करून दिल्याप्रमाणे एकेका भागाचं सुंदर वर्णन आणि अलगद त्याच्या अंतरंगात डोकावणे . . इतकी सुंदर त्यांची भाषाशैली आहे . मी वर्नन करन बसण्यात अर्थ नाही . झाडासारख्या मित्राची नवीन ओळख करून देनारं हे पुस्तक स्वतःच अनुभवायची चीज़ आहे ! ) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके : ) म्रुत्यंजय - अगदि कुमारवयात वाचलेले हे पुस्तक नंतर अनेकदा वाचले . प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या कारणांनी आवदत गेले . वृषालीची कर्णाशी पहिली भेट तर कायम लक्षात राहिल अशीच आहे . शेवटच्या प्रकरणात अश्रू आवरणं अवघडच आहे . ) राजा शिवछत्रपती - शिवचरित्रात हरवून गेलेल्या माणसाने लिहिलेले हे चरित्र आपल्याला वेड लावेल तरच नवल ! सर्व इतिहास माहीत असूनही प्रत्येकदा आणि पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा आणि शिवरायांबद्दल आदर , भक्ती , प्रेम पुनःपुन्हा वाढवणारा हा इतिहास तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही ' करंटे ' आहात ! आई भवानीला साकडं घालणारं पहिलं प्रकरण अंगावर अक्षरशः काटे आणतं ! ) स्मृतिचित्रे - एकासाध्या सरळ गृहिणीने तिच्या साध्या सरळ भाषेत सांगितलेली स्वतःची कथा ! कधी गंमतिने हसवून तर कधी मन हेलावणऱ्या प्रसंगानी डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही ! जगणं किती सोपं करता येतं हे शिकायचं असेल तर वाचायलाच पाहिजे हे पुस्तक ! ) तळ्यांतल्या साऊल्या - मी पुस्तकांबद्द्ल लिहितोय आणि कवितांबद्दल एक शब्दही नाही , हे होणे नाही . पुरुषोत्तम पाटील या माणसाचे दोनच काव्यसंग्रह आतापर्यन्त प्रसिद्ध आहेत , त्यातला हा पहिला ! अगदी साध्या शब्दांतल्या आणि लयीतल्या त्यांच्या कविता कितिही वेळा वाचल्या तरी मन भरत नाही ! त्यांच्या कविता वाचल्यावर उमताणऱ्या प्रतिक्रिया केवळ अश्याच असतात . . . . . ' अशक्य लिहितो हा माणुस ' , ' महान ' , ' काय पण शब्द वापरतो हा माणुस ' . . . ' ओठांशी थेंबला चन्द्राचा उद्गार , हातघाई झाला मदालस वार ' असले लिहिणारा हा माणूस तितका प्रसिद्ध नाही याचे मात्र वाईट वाटते . पुन्हा इतक्याच कवितांवर तहान भागत नाही हेही खरेच ! ) लंपन ची पुस्तके : प्रकाश नारायण संत . . . चारच पुस्तकं लिहून मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण करणारा लेखक ! लंपनचा खट्याळपणा , त्याला होणारे निरनिराळे भास , त्याचं भावविश्व . . सगळं वाचून आपल्याही घश्यात काहीतरिच होऊ लागतं , हेच या लेखनाचं यश . यातली ' शारदा संगित ' ही कथा तर वेड लावते मला ! तुम्हीही वाचून वेडे व्हाच ! कितिक पुस्तकं समोर उभी राहून ' माझ्याविषयी लिही ना रे ! ' म्हणुन मागे लागली आहेत . पुलंचा सगळाच ' गोतावळा ' आवडतो . वपुंची ' महोत्सव , तू भ्रमत आहासी वाया , ही वाट एकटीची , अशी अनेक पुस्तकं आहेत . अजूनही उल्लेखनिय म्हणजे प्रतिभा रानडे यांचं ' ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी ' ! विविध विषयांवर एका विदुषीशी मारलेल्या गप्पा किती काय देऊन जातात . ) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके : ) समिधा - साधना आमटे ) गोईण - राणी बंग ) शाळा - मिलिंद बोकील ) समग्र मीना प्रभू ) संभाजी - विश्वास पाटील ) एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे पूर्वी लोकसत्ताच्या ' चतुरंग ' पुरवणीत राणी दुर्वे यांचं एक सदर येत असे , ' शेजार ' म्हणून ! त्यातिल लेखांचं संकलन असलेलं पुस्तक म्हणजेच ' अवघाची शेजार ' ! कोनत्याही पानापासून कसेही वाचत रहावे आणि नवल करावे या विविध शेजारांचे आणि ते अनुभवणाऱ्या राणी दुर्वे यांचे ! माणसांची आवड , नवनव्या अनुभवांची आवड , ट्रेकींगची आवड , कवितांची आवड या समान धाग्यांमुळे त्यांनी लिहिलेलं मनात अलगद उतरतं ! शेजार इतका मर्यादित canvas घेऊन किती सूदर चित्र रेखाटावं ! एकेक शेजार म्हनजे एकेक समृद्ध अनुभव आहे यातला ! मग ती ग्लोरीया असो की बिळातले शास्त्रिबुवा , गचागच भरलेला लेडिज डाब्यातला अडाणी बायकांचा शेजार असो की अजून कुणाचा . . असा रंगतो हा शेजार की बस्स ! त्यांचं लेखन मला शांता शेळके , अरुणा ढेरे यांच्या घराण्यातलं वाटतं . . . जीवनावर भरभरून प्रेम करणारं आणि तितक्याच त्रयस्थपणे त्याकडे पाहणारं ! गंमत अशी की खूप जणांना या पुस्तकाविष्यी माहीत नाही असं दिसलं . पण आता माहीत झालं आहेच तर एकदा डोकावून पहा या ' शेजारात ' आणि त्यातलेच होऊन जा ! अचानक वधुपित्याने येऊन बुवांचे पाय धरले . न्याय तर झाला पण माझी पोरगी देशोधडीला लागली . तिचा स्विकार करावा अशी विनवणी केली . मग बुवांवर मोठा दबाव आला . एक वेळ अशी आली कि बुवांचा नकार क्षीण पडला आणि तोच होकार समजून सर्वांनी जल्लोष केला . " वाटतंय की तिला पिल्लू बाहेर येताना खूप त्रास होतोय " , मी तर्क बांधला . " ओके . मग काय करू आता मी ? " , ह्यांनी थोडसं रागातच विचारलं , " टाकू हिला बाहेर ? " " नको ! " , सौम्या एकदम म्हणाली , " आपण सहाव्या फ्लोर वर राहतो बाबा . हिला बाहेर टाकलं तर लेबरमध्ये असलेल्या एका मुक्या आईला आणि त्याला जन्मलेल्या पिल्लाला मारायचं पातक आपला माथी लागेल . " कोकणात दिवाळीच्या दिवसात मी तिच्या घरी गेलो होतो . तिची आणखीन भावंडं पण येणार आहेत , एक तिचा भाऊ लंडनहून येणार आहे , आईवडीलांचं आता वय झालं आहे , सगळे मिळून एकत्र येऊन ह्या वर्षी दिवाळी साजरी करूया असा विचार झाला आहे असं मला साधनाने - फोन करून सांगीतलं होतं म्हणून मी कोकणात त्यांना कंपनी देण्यासाठी गेलो होतो . त्या दिवाळीला थंडी फार छान पडली होती . लंडनहून आलेला , प्रकाश आणि त्याची मंडळी तर फारच खुश होती . प्रकाशाच्या लहान मुलांना कुणीतरी तिकडे सांगीतलं होतं की भारतात नेहमीच गरमी , उष्मा असतो . बर्‍याच दिवसांनी असे , prejudiced लिखाण वाचले . अनिवासी भारतीयांबद्दल इतका द्वेष असणारे काहीतरी क्वचित् वाचायला मिळते . अनिवासी भारतीयांबद्द्लचा द्वेष आणि त्याला अहंमन्यतेची फोडणी . स्वतःच्या पदवीचा , कॉर्पोरेट् रेझ्युमेचा देदीप्यमान् असा उल्लेख , ओवाळलेल्या आरत्या . . . अहाहा . पदार्थ इतका सुरेख जमलाय् तुम्हाला सांगतो मित्रानो ! वाचा आणि धन्य व्हा ! नवी दिल्ली - " टू जी स्पेक्‍ट्रम ' गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेले माजी दूरसंचारमंत्री आणि विद्यमान वस्त्रोद्योगमंत्री दयानिधी मारन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे . मारन यांनी राजीनामा दिल्याचे द्रमुकचे नेते आणि केंद्रीय मंत्री एम . के . अळगिरी यांनी स्पष्ट केले . मात्र , याबाबत केंद्र सरकार आणि मारन यांनी औपचारिक दुजोरा दिलेला नाही . दयानिधी यांनी राजीनामा दिला की नाही ते तपासून पाहावे , असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले . दुसरीकडे , दयानिधी यांच्या राजीनामा वृत्ताच्या आधारावर विरोधी पक्षांनी , विशेषतः भाजपने तत्कालीन अर्थमंत्री पी . चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे . त्यामुळे स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांचा संघर्ष चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . " यूपीए - 1 ' च्या दूरसंचारमंत्रिपदी असताना दयानिधी यांनी एअरसेल कंपनीला आपले हक्क मलेशियन कंपनीला विकण्यास भाग पाडल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईची परवानगी " सीबीआय ' ने विशेष न्यायालयाकडे मागितली . यामुळे दयानिधी यांना अटक होऊ शकते . त्यामुळेच त्यांनी पंतप्रधानांना आज भेटून राजीनामा सादर केला . दरम्यान , मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांतर्फे मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविला जातो . मात्र , राष्ट्रपती प्रतिभा पाटील या हैदराबाद येथे असून , त्या उद्या ( ता . 8 ) दिल्लीत परतणार आहेत . स्पेक्‍ट्रम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात " सीबीआय ' ने ठपका ठेवल्यामुळे दयानिधी अडचणीत आले आहेत . ते द्रमुकच्या कोट्यातील मंत्री असल्याने , कॉंग्रेसला तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत आहे . कॉंग्रेस नेत्यांच्या काल झालेल्या " कोअर ग्रुप ' च्या बैठकीत दयानिधी यांच्याबद्दल आता काही तरी निर्णय घ्या , असे द्रमुक नेतृत्वाला औपचारिकपणे कळविण्याचेही ठरले होते . त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती निश्‍चित मानली जात होती . त्यानंतर , पंतप्रधानांनी आज सकाळी लोकसभेतील द्रमुक संसदीय पक्षाचे नेते टी . आर . बालू यांना औपचारिकपणे " दयानिधी यांना यापुढे मंत्रिमंडळात राहता येणार नाही , ' असे स्पष्ट केल्याचे समजते . बालू यांनी द्रमुकचे अध्यक्ष एम . करुणानिधी यांच्याशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर दयानिधी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे समजते . त्या पार्श्‍वभूमीवर आज मारन यांनी पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांना भेटून मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याच्या बातम्या सकाळपासूनच सुरू झाल्या होत्या . राजीनामा देण्यापूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मारन सहभागी झाले होते . बैठकीत मारन प्रकरणावर काहीही चर्चा झाली नव्हती . मात्र , त्यात एफ . एम . रेडिओच्या परवान्यांचा विषय आला . दयानिधी त्यांचे बंधू कलानिधी हे माध्यमांच्या व्यवसायात असल्याचे कारण देत स्वतःहून बैठकीतून बाहेर पडले . त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांच्या " 7 , रेसकोर्स मार्ग ' या निवासस्थानी खासगी गाडीने जाऊन राजीनामा दिला . तत्पूर्वी , त्यांनी करुणानिधी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते . अर्थात , याबाबत दयानिधी यांच्यातर्फे काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते . मात्र , त्याचे विरोधक मानले जाणारे द्रमुकचे दुसरे नेते केंद्रीय रासायनिकमंत्री अळगिरी यांनी दयानिधी यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले . द्रमुकतर्फे नवे मंत्री कोण ? केंद्र सरकारमध्ये 18 खासदार असलेला द्रमुक तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे . मात्र , . राजा पाठोपाठ वस्त्रोद्योगमंत्री दयानिधी यांच्या गच्छंतीमुळे मंत्रिमंडळात पक्षाच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत . त्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळाच्या आगामी फेरबदलामध्ये आता टी . आर . बालू यांना स्थान मिळणार काय , अशी चर्चा सुरू झाली आहे . भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे " यूपीए - 2 ' मध्ये पंतप्रधानांकडून बालू यांच्या समावेशास तीव्रतेने विरोध झाला होता . त्यामुळे नव्याने त्यांना कशा प्रकारे सामावून घेतले जाईल , याबाबत तर्क लढविण्यात येत आहे . आता आम्ही जण कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप साठी सज्ज झालो होतो . आम्ही सर्वांनी बाईकस सर्विसिंग करून घेतल्या आणि आमचे एम . एस . सी पार्ट - चे पेपर संपायची वाट पाहात राहिलो . त्या वेळेला मी दादरला राहत होतो म्हणून कॉलेज मध्ये परीक्षेचा अभ्यास आणि बाईक ट्रीपची पूर्वतयारी करायला मिळत होते . राव पण सांताक्रुझला यूनिवर्सिटी मध्ये राहत होता . राजू आमच्या रुईया कॉलेज च्या बाजूलाच राहत होता तर सुजय बांद्रा मध्ये . सर्व रुईया नाक्या पासून जवळ राहत होते म्हणून आम्हाला पटा - पट सर्व तयारी करायला मिळत होती . खरे पाहायला गेले तर आमचे कोणाचे अभ्यासा मध्ये जास्त लक्ष नव्हतेच . तसे पाहायला गेलेतर आमचा काय फार परीक्षेसाठी जास्त अभ्यास पण झाला नव्हता . सप्टेंबर २००१ रोजी शेवटी रिचर्ड क्लार्क यांना मुख्य लोकांना सल्ला देण्याची संधी मिळाली , पण अल कायदाविरोधी कारवायांसाठी एक डॉलरसुद्धा नसल्याचे CIA ने सांगितले वैमानिकविरहित विमान ( Predator drone ) अफगाणिस्तानमध्ये बिन लादेनच्या अड्ड्यावर पाठवून त्यांना मारावे हा सल्लाही CIA ला रुचला नाहीं ती बैठक इराक - इराक करत निर्णयाशिवायच संपली . पिंपरी - महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्‌घाटन ऊर्जा जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी ( ता . २५ ) सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे . यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे सुमारे ४०० स्टॉल असतील , असे महापौर योगेश बहल यांनी बुधवारी ( ता . २३ ) सांगितले . या वेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुजाता लोखंडे , सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड , डॉ . के . नागकुमार उपस्थित होते . पिंपरी येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स ( एचए ) कंपनीच्या मैदानावर ता . २५ ते ३० डिसेंबर या कालावधीत जत्रा भरणार आहे . खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , गजानन बाबर , सुप्रिया सुळे , आमदार लक्ष्मण जगताप , विलास लांडे , अण्णा बनसोडे उपस्थित राहतील . श्री . बहल म्हणाले , ' ' जत्रेमध्ये बचत गटांनी तयार केल्या चटण्या , पापड , लोणची , मसाल्याचे पदार्थ , गृहोपयोगी वस्तू , दैनंदिन वापराच्या आणि हस्तकलेच्या वस्तू असतील . यात खास मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे . वाघ्या मुरळी , वासुदेव , भारूड आदी पारंपरिक कला सादर करणाऱ्या कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले आहे . त्याचबरोबर नाटक , लावणी , भारतीय चित्रपटगीते आदी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . ' ' ' ' महिलांना बाजारपेठ मिळावी या हेतूने पालिकेच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो . महिला बचत गटांनी खाद्यपदार्थांच्या उत्पादनांखेरीज अन्य उत्पादनांवर भर द्यावा . औद्योगिक प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योजकांना खर्च द्यावा लागतो . महिला बचत गटांना कोणताही खर्च करता ही संधी मिळत आहे . त्याचा त्यांनी फायदा घ्यावा , ' ' असे आवाहन बहल यांनी केले . ही भुमीका स्वातंत्र्यापुर्वी पासुन होती . नेताजी इंफाळ मध्ये आल्यावर पंडित जवाहरलाल नेहरु म्हणाले होते , " आझाद हिंद सैन्याशी मी माझा प्राण जाईपर्यंत तलवारीने लढा देईल . " मावशी : आरं तु म्हणतुयास " कोनबी बाईमानूस सामानसुमान घेवून जाईल त्यांना कर भरावा लागलं " . माझ्याकडं कायबी सामान न्हाई तर मी जावू का ? हिटलर विरोधात एक जरी ज्यू हा खंबीरपणे उभा राहीला तर हिटलरचे हृदयपरीवर्तन होऊ शकेल . त्याच हिटलरला पत्र लिहीत असताना त्याला " माझ्या मित्रा " असे संबोधत " अहिंसेच्या पुजार्‍याचे ऐक " अशा अर्थाचे लिहीले . दक्षिण अफ्रिकेत असताना कृष्णवर्णीयांना त्यांनी कमी लेखले होते . . . . थरारून टाकणार्‍या सूरेलपणे मुग्धाने आपल्याला आतपर्यंत हालवून टाकलं ९६ च्या आणि २००३ च्या वर्ल्ड कप > > ९६ ची आठवण नको अजिबात . मला फक्त Eden Gardens वर match abandon झाल्यावर सुतकी चेहरा करून बसलेले सचिन नि मांजरेकर आठवतात अमित बरोबर बोललास हा प्रश्न गांधीजीन्च्याच मार्गाने सुटू शकला , गोडसे इथे उपयोगी नसता पडला , पण इतके कळायला लोकांना अक्कल तरी हवी ना ? amruta > > रघुलीला मध्ये विलेज खुपच छान आहे . आमच्या ओफिस तर्फे मागची दिवाळी तिथे साजरी केली . . . . . राजस्थानी पेहरावातील मंडळी नाच , गाण्याचा कार्यक्रम करतात् . . . सुबक मेंदी काढायला मुली आहेत . . . . मध्येच चहा वाला , छास वाला येतो . . . . . एके ठिकाणी मातीची भांडी बनवुन मिळतात् . . . . तर दुसरी कडे मनमोहक लाखाच्या बांगड्या विकायला ठेवल्या आहेत . . . जेवणा मध्ये तर खुप विविधता पाहायला मिळाल्या . . . . . आम्ही सगळानी खुप धमाल केली . . . आणि याचबरोबर , सोबत सारथीने आणलेल्या गोड मराठमोळ्या गाण्यांचा ही आस्वाद घेत आम्ही पाचड ला पोहचलो . . जिजामाता यांच्या समाधीचा . . . या थोर मातेच्या तेजस्वी रुपाचा स्पर्ष मनात सामावून आम्ही त्यां राहत असलेल्या वाड्यात प्रवेश केला . काहीच माहित नसताना ही . . येथे महल असेन . . त्या पुढे दरबारातील व्यक्तींना भेटण्याची जागा असेन . . असे एक ना अनेक चित्र आम्ही जिवंत करत चाललो होतो . . अजुनही आंघोळीसाठी असणारा बारव वजा टाके आणि त्याचा प्रवेश पाहून छान वाटले . वाड्याने अनुभवलेले सोनेरी दिवस उगाचच मनात रुंझी घालत असताना आम्ही बाहेर आलो . . . . . युरोप , अमेरिकेतल्या कित्येक कंपन्या शंभर वर्षे जुनी कंपनी , दीडशे वर्षे जुनी कंपनी अशी बिरुदावली छातीवर मिरवतात . आणि हजारो , लाखो कोटींची उलाढाल करतात . . . देवगिरी किल्ल्याच्या बाबतीत मटावर बिरुटेसंराच लिखाण वाचताना मिसळपाव पहिल्यांदा पाहिले ( मला खात्री होती की बिरूटे आमच्या . बाद चे असणार म्हणुन दिलीप बिरूटे हे नाव गुगलल होते , पहिले दहा निकाल " दिलीप बिरूटे " - मिसळपाव . कॉम , " दिलीप बिरूटे " - मिसळपाव . कॉम असे आले . ) काय को - ईसिडन्ट होता , मिपा वर आलो त्याच दिवशी आख्ख पुणे पेटलेलं होतं आणी ईतर मराठी पुणेकरांविरूध्द , अर्थात आम्ही ही जाज्वल्य अभिमान्यांपैकी एक होतो , पण आमच नशीब आंतरजालाबाबत फुटकं ( ईथे आमच्या सहचारिणीचा संदर्भ आहे , काही सुज्ञ मिपाकर ओळ्खतीलच ) असल्याने आम्हाला त्या दिवशी ( त्या दिवशी कसल , चांगला तीन दिवस वाद पेटलेला होता . ) केवळ वाचनमात्रच रहाव लागल . त्यानंतर आम्ही ईथे जन्म घेण्याचा जोरदार प्रयत्न केला , आणी एक दिवस आम्हाला आयडी मिळाला . . एक नाही दोन मिळाले . . ( ज्या आयडी ने आता लिहीतोय , तो आम्हाला मिळालाय हे काल परवापर्यंत आम्हाला स्वताला देखील माहीत नव्हत . ) अर्थात आमची वाटचाल खुपच छान होती . . आमच्या पहिल्या - वहिल्या एकोळी धाग्याला आम्ही ५० प्रतिसाद खेचले . आजकाल सगळेच पाडतात म्हंटल आपणही एक पाडुयात , पब्लिकला छळायची हाती आलेली संधी का बर दवडुयात . . पुण्यातील ' आरोग्यसेनेने ' याविरूद्ध लढा देऊन त्यांना चार अ‍ॅन्टीपोल्यूटींग सिस्टिम्स बसवण्यास भाग पाडले . http : / / www . arogyasena . org / issue . htm अर्थात त्यामुळे ते प्रदुषण काही अजून पुर्णपणे थांबले असे नाही . देवाच्या , विशेषतः खन्डोबाच्या तळी भरण्याच्या वेळी दिवटीमध्ये तेलाने जाळण्यासाठी जो गोल कापडी बोळा वापरतात त्याला पलिता असे म्हणतात काय देवाच्या दरी पण आपले ' आदर्श ' पुढारी खोटं बोलायला धजत नाहीत . विठ्ठला तूच आता वाली आमचा . घडव काही अद्दल यांना . काशाल लागतात दर वर्षी मुख्य मंत्री पूजा करायला . फक्त एका श्रद्धाळू वृद्ध वारकर्याला असे मान का देत नाही दर वर्षी . शेकडो किलोमेतर पायपीट करून भक्ती भावाने आलेल्यांना द्या पूजेचे मान . मोक्ष मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या विविध प्रकारांना / पंथांना / धर्मांना वगैरे विविध नावे असावीत असे वाटते . जैन धर्मीयांनी / साधूंनी , ' जैन साध्वीला मोक्ष मिळी शकत नाही ' असे स्वतःचे मत बनवले असेल ते मत ते इतरांवर बिंबवत असतील इतर ते अंशत : / पूर्णतः मान्य करत असतील जैनेतरांना त्यापासून काही हानि नसेल तर काही प्रॉब्लेम नसावा . इतरांनी त्यांना काय समजावे हा इतरांचा प्रश्न आहे . पण निदान जैन धर्म शांततेचा पुरस्कार करताना दिसतो हिंसेच्या विरुद्ध आहे असे दिसते यावरून त्यांना धर्म म्हणून सन्मान मिळणे ' कल्ट ' समजले जाणे आवश्यक ठरावे असे वाटते . मी कास धरली सभ्यतेची काय झाला फायदा ? लोकास वाटे आजही बदनाम पहिल्या सारखा इंटरनेटवर मराठी टायपिंग शिकायला लागतात पाच मिनिटं . पंधरा मिनिटांत तुम्ही मराठी अगदी सहजपणे टाईप करू शकता . पण तरीही असंख्य मराठी लोकांना . . . त्याला कारणही आपली मिडिया आहे . . नको त्या गोष्टी दाखवतात . . . . बोका अचानक पुढे आला आणि कव्याला ओरडून म्हणाला . . सिद्धार्थचा पार्थ असं म्हणणार म्हणे मला तशीच का गं अनूची बनू केली तुला ? शुक्रवार दिनांक जानेवारी २०११ पासून दर शुक्रवारी माझे भटकंतीवरील लिखाण ' महाराष्ट्र टाईम्स ( पुणे ) ' मध्ये प्रकाशित होत होते . गेल्या - महिन्यात एकूण १४ लेख पुणे . टा . मध्ये प्रकाशित झाले . परंतु मटावाल्यांनी ते आंतरजालावर उपलब्ध करून दिले नाहीत . का ते त्यांनाच ठावूक . त्यामुळे प्रत्येकवेळी पुण्यातल्या मित्राकडून लेखाची स्कॅन मिळवून मग ती अपलोड करणे असे प्रकार करावे लागले . सर्व लेखांच्या स्कॅन कॉपीज येथे एकत्र देत आहे . . . प्रसिद्ध विचारवंत . . देशपांडे यांनी ८५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे . वैचारिक मराठी लेखनाच्या क्षेत्रात . . यांनी स्वतःचा मोठा दबदबा निर्माण केला . स्थूलमानाने हिंदुत्ववादी विचारवंत असलेले . . संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांवरही टीकास्त्र सोडण्यास कचरत नसत . बुद्धीप्रामाण्य की संस्थागत निष्ठा असा प्रश्न समोर आला की ते अत्यंत निर्भीडपणे बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेला अग्रक्रम देत आणि त्यापायी निष्ठावान लोकांचा विरोध झेलण्याची त्यांची तयारी असे . कुठ्ल्याही इझमशी अनावश्यक निष्ठा बाळगता राष्ट्रवादाला प्राधान्य देऊन स्वतंत्र बुद्धीने समीक्षा करणारे जे फारच थोडे लेखक झाले त्यात . . महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे . नागपूर पुणे विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात . औरंगाबाद , रत्‍नागिरी , कोल्हापूर सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत . मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी - सेवा ( समुद्रावरून वाहतूक ) होत असते . शहरी भागात आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत . महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे . मुंबई - पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वांत पहिला टोलमार्ग आहे . मुंबई - नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे . मुंबई , न्हावा - शेवा रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत . ( पूर्वप्रसिद्धी - सकाळ ' तनिष्का ' मे - २०११ ) ज्याप्रमाणे मैफिलीची सांगता भैरवीने होते , क्रिकेट विश्वचषकाचा शेवट षटकाराने होतो , रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होते , नोकरीचा शेवट . . . अमरावतीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालखेड रेल्वे येथील जगदंबा माता म्हणजे लाखो भक्तांचे कुलदैवत . जगदंबा मातेमुळेच मालखेडची ओळख आहे . येथील जगदंबा मातेचे मंदिर पुरातन असून या तीर्थक्षेत्रावर मोठय़ा संख्येने भाविक त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या , यासाठी दर्शनाची ओढ घेऊन येतात . मालखेडचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे . रमणीय अशा भागात मालखेडजवळ रेल्वेमार्गाच्या उत्तरेला हे मंदिर आहे . या मंदिराची उभारणी केव्हा झाली , याविषयी माहिती उपलब्ध नाही पण , हे मंदिर पुरातन असल्याचे सांगतात . दरवर्षी या ठिकाणी नवरात्रौत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो . या ठिकाणी भक्तांचा मेळाच भरतो . मालखेड या गावासोबत एक आख्यायिका जुळली आहे . याच गावाजवळून भानुमती नदी वाहते . सत्ययुगामध्ये ऋषभदेव नावाचा मनुवंशाचा एक राजा होता . हा वृषभदेव संपूर्ण विदर्भ राज्याचा शासनकर्ता होता . ऋषभदेवने त्यांच्या दहा मुलांना राजधानीच्या चारही बाजूने राजवाडे बांधून दिले आणि तेथील प्रदेश त्यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला . या दहा मुलांपैकी केतुमाल नावाचा एक राजपुत्र होता . केतुमाल म्हणजे खऱ्या अर्थाने राजपुत्र होता . महत्त्वाकांक्षी होता . राज्याच्या विकासाचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते . त्यामुळे नवनवीन प्रयोग त्याच्या राज्यात राबवले जात . त्याने त्यांच्या प्रदेशाला मालकेतू हे नाव दिले . मालकेतूचा अपभ्रंश होऊन नंतर मालखेड , असे नाव पडले , अशी आख्यायिका आहे . याचा उल्लेख श्रीमद्भागवत आणि देवी भागवतात आढळून येतो . केतुमाल भानुमती नदीच्या काठी बसून आराधना करीत असे . त्याच्या आराधनेमुळे त्याला जगदंबा प्रसन्न झाली . त्याला एक वर देऊन ज्या रूपात आहे त्याच रूपात सदैव वास करुन भक्तांना सुखसमृद्धी लाभेल आणि त्यांची मनोकमना पूर्ण होईल , असे जगदंबेने सांगितले . याचा प्रत्यय आल्याचा अनेक भक्त सांगतात . या ठिकाणी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते . ही नदी पितृकर्मासाठी महत्त्वाची मानली जाते . या ठिकाणी पिंडदान , श्राद्ध , अन्नदान , कालसर्प शांती , त्रि - पिंडी आदी विधी केले जातात . दीपमाळासांठी दीपघर भक्तांच्या राहण्यासाठी विविध सोयी येथे केल्या आहेत . माँ जगदंबा आणि शिवमंदिर एकचा परकोटात असल्याने या मंदिराला अधिक महत्व प्राप्त झाले आहे . गेल्या बारा वर्षांपासून देवेश्वर महाराज हे या ठिकाणी त्यांची सेवा देत आहेत . संस्थानचे अध्यक्ष अशोक देशमुख आहेत . त्यांनी या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत . हो ना . आता मोठ्ठा वृक्ष कोसळला तर जमिनीला हादरे बसणारच . दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी , ट्रीपच्या शेवटच्या दिवशी सकाळी उठून तयार होवून आम्ही कोडाई कनाल बघायला निघालो . खरोखर ते अतिशय सुरेख ठिकाण आहे . उटीपेक्षा जरा कमी व्यवसायीकरण झालेले आहे . पूर्ण तमिळनाडूमध्ये जेथे हिंदीही ऐकायला मिळत नाही तेथे एका खानावळीत चक्क मराठी गाणी ऐकून सुखद धक्का बसला . दुपारपर्यंत फिराफीर करून आम्ही ट्रॅव्हल एजंटच्या कोडाईच्या ऑफिसात पोहोचलो . बंगलोरचे परतीचे तिकीट आम्हाला तेथूनच घ्यायचे होते . दिवसांच्या इतक्या अनुभवांनंतर आम्ही सर्वच घरी परतण्यास अतिशय डेस्पेरेट झालो होतो . परंतु ऑफिसातला माणूस म्हणायला लागला की ति़किटाचे पैसे त्याल मिळालेच नाहीत . त्यामुळे ति़किट हवे असल्यास पैसे देऊन खरेदी करा . इथे माझा आणि मैत्रिणीचा पेशंस संपला आणि अतिशय संतापात त्या माणसाला आम्ही पोलिसात जातो अशी धमकी देऊन आम्ही दोघीच तेथून निघालो . थोडं जवळपास फिरून डोकं शांत झाल्यावर आम्ही परत आलो तर आधीच काढलेले ति़किट त्या माणसाने मैत्रिणीच्या नवर्‍याला दिले होते . तुम्हीही घ्याल हो एक दिवस डीएसेलार आणि तुम्हीही काढाल फोटो असेच आणि सांगाल जगाला मीच तो मीच तो ष्लोबोदान झिवोजिनोविच ज्याने रंगवलंय अख्खं महाभारत विचित्र अनघड कुंचल्यानं अन् दुर्दैवी कल्पनाझिम्मड रसरसती पानगळ अन् चिवित्र अ‍ॅपर्चर आणि शटरस्पीड डुबुक् डुबुक् दर्वेशी . मला नेहमी संत , अध्यात्म . ज्यांना कळते अशा ज्ञानी लोकांना प्रश्न विचारावासा वाटतो तो असा - जर तुम्हाला जन्मल्या जन्मल्या एका खोलीत " " Life support system " वर ठेवले तर काय होईल ? जन्म आणि मृत्यूच्या कल्पनांचे काय होईल . मृत्यूची जर कल्पना नसेल तर परमेश्वराच्या कल्पनेचे काय होईल , मग अध्यात्माचे काय होईल ? मग माणसामधे फक्त जनावरांप्रमाणे " instinct " उरेल का ? जे अस्तित्वात नाही त्याला मेंदू जन्म देतो का ? . इत्यादि . . . . . . . मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . म्रू ! एकदम मस्त आलाय फोटो ! मने भाजलेला खवा म्हणजे सुरवातिला दुध पावडरच बनवलय ते का ? येथे फायरपॉवर म्हणजे वैचारिक युक्तिवादांचा वैचारिक युक्तिवादाने समाचार घेणे आणि खवचटपणाचा खवचटपणे , चिवटपणे मुकाबला करणे होय . या निमित्ताने आपल्या माननीय सभासदांनी आपाल्या स्वानुभवातून अथवा इंटरनेट वरील प्राप्त माहितीतून निम्नलिखित बाबींवर प्रकाश टाकल्यास ते मला अन्य वाचनकर्त्यांना फार मोलाचे ठरेल : झीलबींडा : खास नगरी शब्द ! मांजाच्या आर्धामीटरभर तुकड्याला दोन्ही बाजुला दगड बांधायचे . एखादी पतंग अरुन उडत असेल आणि तिला पळवायची असेल तर असा झीलबींडा करुन तो वर फेकला जातो . अचुकतेने पतंगाच्या मांजावर फेकला तर तो लटकतो दगडांच्या वजनाने खाली येतो . मग मागचा मांजा तोडून टाकुन पतंगावर कब्जा करायचा खाली घ्यायचा लपवायचा आणि दोन - चार दिवसांनी ऊडवायला घ्यायचा . वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला . या मताचे कारण असे की , वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात . म्हणजे कसे अशा सगळ्यात दानधर्म करणारी अहिल्याबाई होळकर शहाणी , पण तिचं नशीब म्हणूनच ती सती जाण्यापासून वाचली हे अंताजीला कळत असतं . एकंदरीत मागल्या भागातल्या सती आणि पुरबी प्रकरणांतून अंताजी शहाणा झाला आहे हे जाणवतं . त्याचाच पुढचा भाग म्हणता येईल असा , राधा आणि तिच्या महार कुटुंबाशी अंताजीचा स्नेह जमतो हा भाग तर फार परिणामकारक झाला आहे . एकीकडे गावकीत महारांना असणारा मान , त्यातून येणारा त्यांचा उपजत स्वाभिमान , त्यांची जीव लावणारी आणि प्रसंगी जीवावर उदार होणारी वृत्ती या गोष्टी त्याला भावतात , तर दुसरीकडे स्वत : च्या सद्य परिस्थितीतून उद्भवलेला राज्यकर्त्यांविषयीचा त्यांचा रोषही त्याला जाणवतो . ( महार अस्पृश्य , म्हणून पेशव्यांच्या पुण्यात त्यांना थुंकीसाठी गाडगं घेऊन हिंडावं लागे ) . दुष्काळाची हलाखीची परिस्थिती आणि त्यात देशोधडीला लागलेले , कुटुंबियांना विकून पोटाची आग भरणारे लोक . . . अशा वेगवेगळ्या कारणांनी सर्व थरांतली जनता पेशवाईतल्या गचाळ कारभाराला वैतागलेली आहे हे त्याला दिसतं . ' चक दे इंडीया ' साठी मला बोलावलं होतं . आता या चित्रपटात मी काय करणार ? मी त्यांना सांगितलं की तुम्ही रंगभूषाकार , केशभूषाकार ठेवू नका . भारतीय हॉकी संघाच्या मुलींना बघा आणि मुलींना तसे केस स्वतःचे स्वतः बांधू द्या . रंगभूषेची अजिबात आवश्यकता नाही . आणि तुमचा जो सुपरस्टार आहे त्याला दाढी आणि मिशी वाढवायला सांगा . त्यालाही रंगभूषेची आवश्यकता नाही . त्या चित्रपटात रंगभूषेची खरंच आवश्यकता नव्हती आणि मी तो चित्रपट केला नाही . दुसर्‍या एका रंगभूषाकाराने तो चित्रपट केला आणि ' अगदी खरी वाटणारी रंगभूषा कशी केली ' , यावर मुलाखतीही दिल्या . उजाळा कृतज्ञतेचा - स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवानिमित्त " मानव्य ' संस्थेच्या वतीने सोमवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब पटवर्धन यांच्या शनिवार वाड्याजवळील वास्तूसमोर दिवे लावून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देण्यात आला . . . . . . आता फेडी - जोको मॅच मस्त व्हावी आणि काहीही करून फेडी - राफा फायनल होऊन फेडीने २०११चे दुकान उघडावे आणि हो ! वर सांगितलेले भविष्य खरे ठरावे . . . . . अवांतर : काही ठराविक विषयावरील मतांसाठी अजूनतरी तो गूगलकडे जात नाही . धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलिचा धर्माशी संबंध येत नाही . या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन , पाठांतर , निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही . रामायण् - महाभारतातिल एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात . इंग्रजी शाळामध्ये तर तोही प्रश्न नाही . एकीकडे भौतिकवाद , भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव एकीकडे धर्म धार्मिक शिक्षणाची आवळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे , सगळे लोक या परिस्थितीत सुधारणा करण्याची भाषा बोलतात पण प्रत्यक्षांत काहीही केले जात नाही . खरं तर शिक्षण क्षेत्रात धार्मिक शिक्षणाचा पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे . शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला ' जातीयवाद ' म्हणण्याचे कहीच कारण नाही . किंवा त्यामुळे आपल्या निधर्मीवादाला वाव येईल अशीही भीति बाळगण्याचे कारण नाही अलिकडे घरांघरांतून सुध्दा धर्म आणि धार्मिक शिक्षण कमी कमी होत चालले आहे . त्यामुळे शिक्षण संस्थामधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे . माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे . गीता , तुकारामाची गाथा , रामदासाचे श्लोक शिकवले जात , त्याचे पाठांतर होई , अर्थ समजवून सांगितले जात , ते पाठांतर आजही मुखोद्गगत त्याचे संस्कार मनावर कायम आहेत . या शिक्षणाचे स्वास्थ कसे असावे हा तपशिलाचा प्रश्न आहे . तो ज्या त्या शिक्षण संस्थेने सोडविले तरी चालेल . पूर्वि संस्कृत विषय होता तेव्हा त्या व्दारे थोडा तरी धार्माशी पाठांतराशी संबंध येई . आता संस्कृत भूतकाळात जमाझाले आहे . मुले यात माणसे बनता यंत्र बनू लागली आहेत . त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाबाळांना घडवायचे असेल , नीती , चारित्र्य , भक्ती , देशभक्ति , मातृभक्ति यावे चाड असणारे नागरिक निर्माण करायचे असतील तर शिक्षण संस्थांमधून धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे . काही शाळांनी प्रयोगादाखलही हा उपक्रम हाती घेऊन पहावा . मुलांना या शिक्षणांत गोडीही लागेल आणि त्याचे चांगले परिणामही दिसल्याशिवाय रहाणार नाहीत . धर्म - शिक्षणाचे धडे ध्या . . . . . . . . . संजीव साध्याही विषयांत आशय कधी मोठा आढळे नित्याच्या अवलोकनें जन परि होती पहा आंधळे हे जितके खरे आहे तितकेच समाजाकडून मिळणार्‍या संदेशांचा बहुतेक माणसांच्या मनावर परिणाम होत असतो हेही खरे आहे . त्याप्रमाणे वागतांना आपल्या वागणुकीच्या परिणामाची जबाबदारी आपल्यावरच येणार आहे याचे भान सर्वसामान्यांना रहात नाही . राष्ट्रपित्याच्या नावे कसला गळका तरणोपाय गढुळलेल्या पाण्यावरती जिव्हाळ्याची साय जबाबदारी टाळून शासन तुम्हाआम्हांला पीडे पाण्यामध्ये जपून पोहा ! दिसले काही किडे ! बापरे , तुम्ही सगळे - १० व्या लेवलला पोचलात आणि मी अजुनही दुसर्‍याच लेवलवर . . भरपुर पगाराची US ला नौकरी , व्हिसा रिजेक्ट झाला . . . मग उपयोग काय ? रँडम = अचानक हा अर्थ मला नीट समजलेला नाही . " नाणेफेक करताना छाप किंवा काटा ' रँडम ' = यादृच्छिक पडतो " अशा प्रकारचे वाक्य मी पूर्वी ऐकलेले आहे . इथे अर्थातच " अचानक " असा अर्थ नसावा . " अचानक " शब्दाचा उपयोग " अनपेक्षितपणे , पूर्वसूचनेच्या मानाने अतिशय लवकर " असाही मी ऐकलेला आहे . उदाहरणार्थ : मी उन्हे बघून छत्री घेता घराबाहेर पडलो आणि मग अचानक पाऊस पडला . म्हणजे " अचानक " मध्ये " माझी अपेक्षा नव्हती " आणि " ढग नेहमीच्या मानाने भराभर आले आणि लवकर पाऊस पडला " अशा अर्थाचे लघुरूप आहे . पण इथे रँडम शब्द मी ऐकलेला नाही . खरे तर अचानक शब्दाऐवजी रँडम शब्द वापरता येईल असा कुठलाही संदर्भ मला या क्षणी आठवत नाही आहे . हिन्दी का संसार एवं संसार की हिन्दी विषय पर संगोष्ठी : भ्रमण के दौरान मारीशस सरकार द्वारा गठित सांस्कृतिक प्रतिष्ठान हिन्दी स्पीकिंग यूनियन द्वारा हिन्दी दिवस पर हिन्दी का संसार एवं संसार की हिन्दी विषय पर एक संगोष्ठी का आयोजन किया गया प्रथम सत्र के मुख्य अतिथि थे हिन्दी के वरिष्ठ उपन्यासकार अभिमन्यु अनत और अध्यक्षता की जयप्रकाश मानस ने द्वितीय सत्र में कृतियों का विमोचन एवं मॉरीशस के साहित्यकारों का अंलकरण कार्यक्रम आयोजित था इस सत्र के मुख्य अतिथि थे - मारीशस के संस्कृति एवं कला मंत्री श्री मुखेश्वर शोन्नी मुंबई - सरकारने खासगी वाहतुकीला ( वडाप ) मान्यता दिल्यास एसटी महामंडळ डबघाईला जाईल , अशी भीती एसटी कामगार संघटनेने व्यक्त केली . यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली . संघटनेच्या भूमिकेवर सरकारने गांभीर्याने विचार केल्यास येत्या 2 ऑगस्टला राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी दिला . मोठ्या माठाच्या खापरावर मांडे भाजतात . रुमाली रोटीला ला जसे पालथ्या कढईवर भाजतात तसेच माड्यांना खापरावर किंवा कढईवर भाजतात म्हणे . आणि या मांड्याना बनवतांना हातांच्या मनगटांवर ज्या अदाकारीने बनविले जातात ते मात्र अफलातूनच असते , म्हणतात . आयते , ज्वारीच्या पीठाला भीजत घालून त्यात मिठ , मीर्ची , मसाला टाकून तव्यावर तेल टाकून करतात म्हणे . ( म्हणजे थालपीठ तर नसेल . ) हे मी आपले विचारतो आहे . आकडेवारीचा उपयोग काय होऊ शकतो हे सांगायला . आकडे वारी मागणे म्हणजे रोग नाही , या माझ्या विधानाला अनुसरून . अनिरुद्ध जिंकला ! राहुल जास्त चांगला गायक आहे , सेनेचा रोष ( की ? ) टाळण्यासाठी त्याला कटवलं हे माझं मत ! त्यांच्या कंपन्या आमची माणसे बिनभांडवली व्याज आपले असा ऍडव्हांटेज दुसरे काय ? सन्जोप राव इलाही ये तूफान है किस बला का के हाथोंसे छूटा है दामन हया का इन सदस्यों ने Thanks कहा है Bond007 जी को | " व्हेरी गुड " ओबामा हळू आवाजात नरसिंहारावांना म्हणतात " नरसिंहराव , मी बोलतोय त्याला फ़क्त मान डोलवा . पुढचं मी बघून घेतो . " नरसिंहराव आयुष्यात पहिल्यांदा दुसयाच्या सांगण्याला मान डोलावतात . संग्रहला - अनीय प्रत्यय लावून " संग्रहणीय शब्द होतो तसा तोच शब्द " संग्रहणी " ला " " प्रत्यय ( पाणिनीय सारखाच ) लावूनही तयार करता येतो , ज्यामुळे त्याचा अर्थ बदलतो . याच कारणाने अर्थनिश्चिती करण्यात गोंधळ होऊ शकतो ( इथे मी गोंधळ करता अदमासाने योग्य अर्थ लावला आहे ) . संग्राह्य शब्दाची कश्या प्रकारे फोड करावी याबद्दल संभ्रम होत नाही म्हणून हा शब्द जास्त योग्य आहे हे माझे मत आहे . मला चमत्कारांवर विश्वास ठेवायला आवडला असता , पण काही प्रश्न पडतात आणि विश्वास गळून जातो . उदाहरण म्हणून हा ब्लॉग पाहा . हा हसणारा पोलीस पुणेरी नसावा ? कारण , पुणेरी पोलीस हसला म्हणजे आचर्य आपण त्यांचा सत्कार करूया . रैना मस्त मुलाखत ! ! खरच मनापासुन धन्यवाद अशा व्यक्तीची ओळख करुन दिल्या बद्दल सूतशेखर चाटवा हो नानाला कोणी . ( नाना भारताचे अभिमानी म्हणून त्यांच्यासाठी इनोऐवजी सूतशेखर ) . पाटणा - नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे . नेपाळमधून येत असलेल्या कोसी नदीमुळे राज्यातील सहा जिल्ह्यांवर कोसी नदीच्या पुराची टांगती तलवार कायम असते . दरम्यान , पुराच्या स्थितीची पाहणी पूर्ण झाली असून , राज्यातील तटबंदी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा बिहार सरकार करीत आहे . जलसिंचन विभागाच्या माहितीनुसार नेपाळमधून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे बिहारमधील नद्यांमध्ये सुमारे चार लाख क्‍यूसेक पाण्याचे प्रमाण वाढले आहे . यामुळे कोसी पूर्णिया भागातील सहा जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे . नेपाळमध्ये पाणी अडविण्यासाठी कोणतीही मजबूत तटबंदी नसल्याने कोसी नदीकाठी वसलेल्या लाखो लोकांच्या पोटात पुरामुळे भीतीचा गोळा निर्माण झाला आहे . सूत्रांच्या माहितीनुसार नेपाळशी जोडल्या गेलेल्या चौदा किलोमीटरपैकी केवळ दीड किलोमीटरवरच पाणी रोखण्यासाठी तट बांधण्यात आलेले आहेत . याप्रश्‍नी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यापूर्वीच स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केलेली आहे . हा विषय शेजारील देशांशी संबंधित असल्याने या विषयावर केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे . " मैत्र जिवांचे " या आपल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन करायचे ठरल्यावर अशाच एका जगावेगळ्या माणसाची गाठ पडली आणि आमचा सगळा ताठाच उतरुन गेला . " मैत्र जिवांचे " या माध्यमातून आम्ही काहीतरी सामाजिक कार्य करणार आहोत , करतो आहोत असा एक वेगळाच अहंभाव मनात घेवून वावरत असलेले आम्ही सगळे जेव्हा " स्पर्श बालग्राम ' संस्थेच्या ' श्री . महेशभैय्या यादव ' यांना भेटलो . तेव्हा त्यांचा साधेपणा , त्यांचं सरळ सोपं पण प्रत्यक्षात खुप मोठं असलेलं व्यक्तिमत्व पाहून , अनुभवून एका क्षणात आम्ही सगळेच जमीनीवर आलो . " आई , सगळं घेतलंस ना नीट ? तुझ्या डायबिटीसच्या गोळ्या ? बाबांचं कायमचूर्ण ? वैद्य पाटणकर काढा ? तुमचे चष्मे ? " कडेवर एक आणि बोटात एक पोर घेतलेली मुलगी विचारते . " अग अभिका , किती वेळा विचारशील ? भरलंय हो मगाशीच सगळं नीट " शमिका म्हणते . मला सुदधा ही अडचण येते आहे . आइ आणी फायरफोक्स सुदधा . पण कचेरीत आइ ला ही अड्चण येत नाही . बहुतेक , कोणता तरी फॉन्ट लागत असावा . लोकसत्ता चा फॉन्ट ने कदाचीत फायदा होइल . Finally ! निदान याच ब्लॉगवरचे संदर्भ इथेच मिळतील ! क्लूनीचा ' अमेरिकन ' पहायला गेलो होतो तेव्हा ' ईझी ' ची पहिली पंधरा मिनिटं पाह्यली होती . बायकोला एवढा आवडला कि ती म्हणे तु एकटाच जा ' अमेरिकन ' पहायला . एनीवे - पिक्चर पाहिल्यावर अधिक . घटक भाय - हँ से तँ होइते छै अखन जाइ छी काल्हि‍ सवेरे आएब तखन जना - जे हेतइ से हेतै मृत्युस कवटाळण्या सिद्ध जीव दोन अन्तिम ध्यास एकच परी मार्ग ते भिन्न . . . ; आपला , लिम्बुटिम्बु मूर्ती . कॉमच्या फोरम्सवर इत्थंभूत माहिती असते . ती नीट वाचून घ्या . अमेरिकेतून पैसे भरता येत नसावेत . ( म्हणजे आम्ही भरले नव्हते , बाबांनी जाऊन भरले . ) माझा नवरा केवळ आठवडे होता भारतात , तेव्हढ्या वेळात सर्व प्रोसेस झाली , पासपोर्ट घरपोच मिळाला . या काव्यानंतर अनेकजण त्यांचे जबरदस्त फ्यान झाले असे आठवते . > > क्लोज्ड बुक्स परिक्षेचा एक महत्वाचा दोष म्हणजे प्रश्नांचा कल स्मरणशक्ति जोखण्याकडे जातो . > > > > शिक्षणाच्या मूळ उद्दीष्टांशी हे फारकत घेणारे आहे . > > खुली जो आँख तो , वो था वो जमाना था देहकती आग थी , तनहाई थी , फसाना था साध्या - साध्या गोष्टींत देखील विनोद शोधण्यासाठी पुलंचीच नजर हवी . " कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात , अशी माझी ठाम श्रद्धा आहे . बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात . लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात , पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत . " किंवा " तुकारामाचं पूर्ण नांव काय ? ह्या प्रश्नाला तुकाराम विष्णुपंत पागनीस हे उत्तर दिल्यामुळं , मंबाजीनं तुकोबाला बदडलं नसेल इतकं आमच्या बाबांनी आम्हांला बदडलं होतं . बाबांच्या शेंडीच्या केसाचा देखील दाह झाला नाही . " या ठिकाणी , तुमच्या - आमच्या आसपास घडणार्‍या घटना वेगळ्या पद्धतीने पाहण्याची नजर पुलंचा विनोदच देतो . स्वतः शिक्षकी पेशात असूनही एके ठिकाणी ते म्हणतात , " प्रोफेसर हा माणूस आणि लिफ्टमन हे हसू शकतात हे मला कधीच पटले नाही . " हा प्रश्न केवळ तुमच्यासाठी नसून सर्व उपक्रमींसाठी आहे . . . तुमचा ' कोणी कसं ठरवायचं ' हा प्रश्न मी केवळ संदर्भ म्हणून घेतला होता . बाकी तुम्ही उत्तर टाळलेलंच आहे , बाकीचे काय करतात बघू . . . डोळ्यांतल्या दिव्यांची का तेलवात झाली ? दोघांतल्या गुजाची जाहीर बात झाली मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे ? खेळात उभयतांची जिंकून मात झाली आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे मध्यान्हिच्या१ उन्हाची पौर्णीम रात झाली खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली जाता जवळ जरासा , रोमांचली नवोढा धडधड अधीर , नूतन नवख्या उरात झाली हाकी अरूण निर्दय वेगात रथ असा का आरूढ ज्यावरी ही अरसिक प्रभात झाली ? फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो कुजबुज अशी फुलांची आपापसात झाली कवी - मिलिंद फणसे असे मत बनवण्याचा तुम्हाला अधिकार आहे . आपल्या लेखनातून त्या ती संधी उपलब्ध करून देतातच . पण , वर्गमूळ काढण्याची तयारी असेल तर , मी हे असे लेखन अधिक पत्करेन , कारण ते किमान आत जाऊन काही अनुभवून केले असते . हे सारे लिहिताना माओवादी आणि त्यांच्यामागे जाणारे आदिवासी या दोघांना मी वेगळे मानले आहे आणि मानतोही . माओवाद्यांमागे जाताना ती त्या आदिवासींची इन्फॉर्म्ड चॉईस नसते हे गृहितक त्यामागे आहे . * अरुंधतीच्या मूळ लेखांची शीर्षके - . Mr Chidambaram ' s War . Walking with the Comrades . Trickledown Revolution याच शब्दांनी गुगल केल्यास ' आऊटलुक ' मध्ये प्रसिद्ध झालेले तिन्ही लेख उपलब्ध आहेत . वाचून तपासणी करता येते . अवांतरः जर आज पर्यंत मायक्रोसॉफ्टने अगडबंब फायदा मिळवला असेल तर नगण्य वा ना नफा ना तोटा आधारीत विंडोज प्रणाली विकल्यास सर्वसामान्य लोकांचे संगणक काही प्रमाणात सुरक्षीत राहतील . अ‍ॅडम गिलख्रिस्टचे हे लक्ष्मणबद्दलचे वाक्य . स्थळ सिडने , जानेवारी २००४ . सिरीज मधे आधी एकदा द्रविड बरोबर ३०० + रन्स ची भागीदारी करून झालेली . आता सचिन बरोबर आणखी ३५१ . त्यात याच्या १७८ आणि क्वचित दिसणारे उदाहरण म्हणजे सचिन च्या २४१ * पेक्षाही प्रेक्षणीय . तो कमी करावा म्हणून शरण धरुनी दाती तृणा मी . . . गर्दीत भोगियांच्या नादावला कुबेर त्याला पुरे अवघा नगरीमधील ठेवा ! . . . ' एच एम एम ' समुदाय फक्त मराठी मुलींकरताच आहे . एच सारखाच दुसरा समुदाय आहे तो म्हणजे ' आय . एच . एम . इन युएस ' म्हणजेच अमेरिकेतल्या भारतीय गृहिणी . तिथे सर्व प्रांतातल्या मुली आहेत . तिथे एका स्पर्धेत भाग घेतला . विषय होता ' साउथ इंडियन डिश ' . त्यात ' इडली ' ची पाककृती लिहिली . शिवाय फोटोही दिला . ' इडली ' विजेती ठरली . त्याच समुदायात एका स्पर्धेत ' भरली तोंडली ' लिहिली फोटोही दिला . ' भरली तोंडली ' उपविजेती ठरली . तिथल्या काही अमराठी मुलींनी ही भाजी करून पाहिली त्यांना ती आवडली . ऑर्कुटवर एक कोकणस्थ ब्राह्मणांचा समुदाय आहे तिथल्या एका पाककृती स्पर्धेत ' निवगरी ' जिंकली . विजेत्या उपविजेत्या पाककृतींना एक ऑनलाईन प्रशस्तिपत्रक देतात . त्यात मला ' इडली ' साठी मिळाले . हे प्रशस्तिपत्रक वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे देतात . हे सर्व उत्साह वाढवणारे प्रोत्साहन देणारे आहे . नवी दिल्ली , ता . १९ - संसदेवरील हल्लाप्रकरणी दोषी ठरलेल्या महंमद अफझल गुरू याला उद्या ( शुक्रवार ) फाशी दिली जाणार नाही , असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले . . . . . . . . अफझलला फाशीच्या शिक्षेतून सवलत द्यावी , यासाठी त्याच्या कुटुंबीयांना केलेला माफीचा अर्ज राष्ट्रपती डॉ . . पी . जे . अब्दुल कलाम यांच्याकडे प्रलंबित आहे . कायद्यातील तरतुदीनुसार , जोपर्यंत या माफी अर्जावर कोणताही निर्णय घेतला जात नाही , तोपर्यंत त्या आरोपीला फाशी दिली जात नाही . त्यानुसार फाशी देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे . यापूर्वीच्या निर्णयानुसार , अफझलला उद्या ( शुक्रवार ) पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती . काही वर्षांपूर्वी ( नरसिंहरावांच्या काळात की वाजपेयींच्या की मनमोहनसिंगांच्या काळात ते आठवत नाही ) , शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंबंधी , केंद्र सरकारने अनेक तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती नेमली होती . या समितीने शेती सुधारणांसाठी केलेल्या अनेक शिफारशींबरोबर " श्रीमंत शेतकर्‍यांना आयकराखाली आणावे , सहकारी साखर कारखान्यांच्या नफ्यावर आयकर आकारावा " अशा स्वरूपाच्या सुद्धा काही शिफारशी केल्या होत्या . तुम्ही माझ्यावर जी काही घणाघाती वैयक्तिक टीका केली आहे ती या समितीच्या सदस्यांना सुद्धा लागू होते ! मला समर्पक वाटलेली काहि नावे रंगात रंगुनी माझ्या ' रंगोत्सव " निर्मीती संकल्प . ' चित्ररंग " एखाद्या अनोळखी माणसाला मी दिलेलं गाणं गुणगुणताना ऐकणं यापेक्षा इतर कशानही मला जास्त आनंद होत नाही . एकदा कलकत्त्या पासून सुमारे २० मैल लांबच्या एका तलावात , एकदा मी गळ टाकून बसलो होतो . मासे पकडत बसणे हा माझा एक छंद आहे . त्यादिवशी माझं नशीब चांगलं नव्हतं . . कारण दिवसभर बसून एकही मासा मिळाला नाही . निराश होऊन मी निघणार एवढ्यात एका १० वर्षाच्या पोराने तलावात सूर मारला . . आणि तो ' तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले ' हे माझं बाझी तलं गाणं गाऊ लागला . त्याला याची कल्पनाही नसणार की हे गाणं देणारा माणूस पलिकडच्या तीरावर गळ टाकून बसलाय ! तो माझ्या आयुष्यातला मला मिळालेला सगळ्यात मोठा मासा आहे . आर या पार हो जानेदो , बहोत हो गया बातमी सविस्तर वाचली तर असे लक्षात येते की पाकिस्तानी शी लग्न केले म्हणून या मुस्लिमांच्या भावना दुखावलेल्या नसून त्याचे आधी लग्न झालेले होते , नंतर त्याचा घटस्फोट झाला , त्या कागद पात्रांवर त्याच्या तीर्थरूपांची नावे वेगवेगळी होती , लग्नाच्या आधी तो सानियाच्या घरी राहत होता , दोन काझीनी त्यांचा निकाह लावला या आणि इतर अशाच फालतू गोष्टींमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत . आता सरकारला मुस्लिमांच्या भावनांची केवढी काळजी आहे ते वेगळे सांगायची गरज नसावी . पण यांना विचारतो कोण ? पण मी जाणकार नसल्याने त्याचे कलात्मक मूल्य वगैरेबाबत फार बोलू शकणार नाही , म्हणून माझ्या कूवतीनूसारच मत व्यक्त करतो . या किल्ला पुराणात अनेक घटना घडायच्या , घडतात . जेवणखाणं तर आपण विसरलेलो असतोच . मग , घरातून आईचा ओरडा ' ' अरे , काही खाणार आहेस की नाही , का रात्रीच घरी येणार आहेस ? ' ' मग चिखलाचे हातपाय घेऊन घरी आल्यावर बाबाचा ओरडा ठरलेला . पोरापोरामध्ये भांडणे ठरलेली . कोणतरी रुसत , त्याला शांत करायचे . आणि जय शिवाजी जय भवानी म्हणत दिवाळी घालवायची . शेवटच्या दिवशी चार सुतळी बाँब गुहेत लावले तर ढूम्म ! स्वतः : किल्ल्याची लक्तरे वेशीवर टांगायची . म्हणूनच सेक्यूलर शद्ब वापरला गेला तरी जगभर धर्मातिततेपेक्षा सर्वधर्मसमभावाला महत्व दिले गेले आहे . थोडक्यात , " ओन्ली " पेक्षा ऑल्सो " हे महत्वाचे मानले गेले आहे . जेंव्हा तेच उलटे होते म्हणजे एखाद्या हिंदूने म्हणणे की आम्हीच फक्त ग्रेट अथवा ख्रिश्चन - मुस्लीम या अब्राहमीक परंपरेतील धर्मातील लोकांनी फक्त तेच बरोबर म्हणणे हे जसे अतिरेकी आणि स्वतःबद्दलचे आणि स्वतःच्या संस्कृतीबद्दलचे अहंकारी विचार ठरू शकतात तसाच हा अश्रद्ध बौद्धीक अतिरेकी विचार आहे . श्री . शरद यांचा लेख आणि त्यावर भरभरून आलेले प्रतिसाद यांवरून , काल्पनिक आणि असंभाव्य गोष्टींवर कशा प्रकारची चर्चा ( ? ) संभवते ते स्पष्ट झाले . पुराणकथांवरील चर्चेचा वैय्यर्थ ( निरर्थकपणा ) अधोरेखित झाला . खूपच छान लेख आहे मला पण माझ्या कॉलेज दिवसांची आठवण झाली आहे नवीनराव मला जसे जमले तसे मी लिहिलेय . आशा आहे ह्यातून काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील . नसतील मिळाली तर मात्र मी ह्यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही . काही गोष्टी स्वतः समजून घ्यायच्या असतात . तुम्ही त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा . प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जर प्रतिप्रश्नच करायचा असेल तर कुणीही ते करू शकतो . अशाने प्रश्न सुटण्याऐवजी निष्कारण गुंता होतो . पुरावे वगैरे तुम्ही मागू नका आणि ते द्यायला मी काही गो . रा . खैरनार ( ट्रकभर पुरावे ) नाही . जे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसतेय ते जर तुम्हाला दिसत नसेल तर मग माझे बोलणेच खुंटले . ( ) समुद्र दूर गेलेला किनार्‍यावरचे पक्षी स्तब्ध नको या वेळी एकही शब्द शिरीष पै चांगलं जमलंय ! पण अर्धाच चेहरा का गं काढलास ? * * * * * * * * * * * * विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास . तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - " लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट " - विल्यम विन - फिजिक्स नोबेल ( १९११ ) फाळक्यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली . त्यातही परदेशी तंत्रज्ञान वापरून आपल्या पौराणिक कथा आणि त्यातले चमत्कार वगैरे दाखवण्याचे प्रकार सुरु झाले . केवळ तीन - साडेतीन वर्षांच्या पक्षावर मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ ेणार नाही , असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिले . या निमिताने एक प्रश्नावली लेखक सतीश तांबे यांनी पाठविली आहे . ती पोस्ट करते . या आधी सामनातून पु देशपांडे यांच्यावर टीका झाली . अख्या महाराष्ट्राने निषेध केला पण कोणी तोड फोडीवर उतरले नव्हते . सामनातून अनेक नेत्यांवर शिवराळ भाषेत टीका झाली . त्या नेत्यांनी समाजाची सेवा केली नाही ? त्या देखील नेत्यांना मोठा समर्थक वर्ग होता . प्रत्येकाने लोकशाही मार्गानेच निषेध केला . बाळासाहेब नक्कीच आदरणीय आहेत . पण ते जनतेला ठरवू द्या . फक्त शिवसेनेनेच हे ठरवायला सुरवात केली तर सेनाच अडचणीत येईल . - - धार्मीक भावना आहेत म्हणुन महत्वाचा काय ? - धार्मिक भावनांपेक्षा असे म्हणू की , शेकडो वर्षांपासुन मान्य केली गेलेली , विश्वास ठेवली गेलेली एक शक्ति ( म्हणू हवे तर ) आहे , त्यामुळे महत्वाची आहे . असे करणे हे बरोबर की चूक हा वेगळा विषय आहे . आपण पहातो की , आपले म्हणणे दुस - याला " पटवून " सांगणे किती अवघड असते ; येथे शेकडो वर्षांपासुन शेकडो लोक हे मानतात की , देव आहे . हे फलित कशाचे ? - भोळ्याभाबड्या लोकांच्या मनोवृत्तीचे की , सांगणा - याच्या कौशल्याचे ? गाय , वाघ आणि स्त्री बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे . दोघीही शारीरिक अंगाने अबलाच . स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ . निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ' हत्यारे आणि ढाली ' दिल्या आहेत . उदा : - Continue reading काय हो सिंग , तुम्हाला त्या इराणची आणि तिथल्या मुस्लिमांची काळजी पडली आहे ? इथे हिंदुस्तानात तुमच्या कॉंग्रेसच्या राज्यात हिंदूंना रामनवमीची मिरवणूक काढायला बंदी , शिवजयंती साजरी करायला बंदी , हिंदूंच्या साधू संतांचा छळ त्याची नाही तुम्हाला कधी चिंता वाटत ? वयाच्या कुठल्याही टप्प्यात " लहानपण देगा देवा . . . " मनापासुन आठवायला लावणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खेळ ! खेळ आणि खेळणी यांना लहानपणात कशाचीही तोड नसते . मग अगदी मोठमोठी पकवान्न समोर असली किंवा नवीन आणलेले कपडे किंवा कुठलीही वस्तु असली , तरीही ह्या खेळेच्या वेळेत कसलीही तडजोड होत नाही . . . निदान मी तरी नाही करायचे . . भाऊ तर नाहीच नाही ! अगदी लहान असताना सर्वात आवडता खेळ म्हणजे सगळ्यांचा असतो तोच - भातुकली . मला त्या खेळाला भातुकली म्हणतात हे आधी माहितच नव्हतं . खेळण्यात भांडी वापरत असल्यामुळे मी त्याला " भांडी - कुंडी " असं नाव दिलं होतं . पेइचिंग ऑलिंपियाड के विभिन्न सार्वजनिक सुरक्षा कार्य सुभीतापूर्ण हो रहे हैं ( बाबा आणखी नाराज . . यश ईशाच्या हातातली बाटली घेतो . टेबलावरून घेऊन अजून एक ग्लास भरतो . ) अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते ' मलमल का कुर्ता ' धालूने गेले , कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले , तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले . सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस ( अमेरिकेतील ) कायद्याने " भारत दिवस " म्हणून साजरा केला जावा , याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे . म्हणजे खालील उदाहरण बघा , केवळ कपोलकल्पित आणि सुभाषबाबूंचा अनादर अथवा हिटलरचे समर्थन असा त्यातून अर्थ घेऊ नये . तसेच मूळ लेखातील इतर डिसक्लेमर्स पण येथे लागू होतातच . पण मुद्दा समजून सांगण्यासाठी इतकेच समजावे : नायक - थोडा ओशाळून पण तुला कसं कळलं ? ? : ) नेहरुंच्या काळात होते , त्या आधीच्या काळात होते आणि नंतरच्या काळात सुद्धा . शेवटी मैत्री , प्रेम अजरामर असते : ) आता आमेहे सरळ बाजारपेठेकडे जाता खोल खाली असलेल्या वाघ्या दरवाजाकडे जाउन येण्याचा निर्णयघेतला . . साधारन ता ३० मिनिटे खोल चालत जातानाचा अनुभव खरेच खुप छान होता . . रायगडाचे अनोखे दर्शन तर तेथुन होतेच . . पण जाता जाता सांभाजी महाराजांनी बांधलेला कुशःवार्ता तलाव . . कवी कलश यांचा वाडा ( संभाजी राजें बरोबर या थोर माणसाला ही औरंगजेबाने तसेच धर्ममरण दिले होते ) यांना पाहुन या थोर . . एकही लढाई हारलेल्या तेजस्वी राजपुत्राची आठवण येतेच . ) व्याजाचे सामाजिक नुकसान आता सामाजिक दृष्टिकोनातून विचार करु या . अगदीच थोड्याशा विचारांनी ही गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल की , ज्या समाजातील लोक एकदुसर्‍यांशी स्वार्थी व्यवहार करतात , कोणी आपल्या वैयक्तिक स्वार्थ वैयक्तिक फायद्याशिवाय कोणासही सहकार्य करण्यास तयार नसतो , एकाची गरज बिकट परिस्थिती दुसर्‍याकरिता फायदा उचलण्याची संधी सिद्ध होते . तसेच धनाढ्य वर्गाचा स्वार्थ हा गरीब लाचार वर्गाच्या हितांशी स्पर्धा करु लागतो . त्यामुळे असा समाज हा कधीच एकवटलेला शक्तिशाली राहता त्याचे अस्तित्व लहान - लहान गटांमध्ये विखुरले जाते आणि यावर आणखीन अवघड परिस्थिती अशी होते की , इतर बाबींसुद्धा अशा प्रतिकूल अवस्थेला खतपाणी घालत असल्यास ही अवस्था आणखीनच बिकट होईल . या उलट ज्या समाजाची सामुदायिक व्यवस्था ही आपसातील सहानुभूती सहकार्याच्या भावनांवर आधारित असते , ज्या समाजाचे लोक आपसामध्ये मोठ्या मनाने दानशूरतेने वागतात , ज्या समाजाचा प्रत्येक माणूस दुसर्‍याच्या बिकट परिस्थितीत मदतीला धावून येतो आणि ज्या समाजाचा प्रत्येक श्रीमंत गरीब लाचारांची सहानुभूतीपूर्वक मदत करतो वा कमीतकमी न्यायपूर्ण रितीने मदतीची पद्धत अवलंबितो , अशा समाजात आपसातील प्रेम सहानुभूतीची इच्छा आणि मानवाप्रती जीवापाड स्नेह निर्माण होऊ शकतो . अशा समाजाचे सर्वच घटक एक दुसर्‍याशी दृढसंबंधित पाठीराखे असतील . तसेच त्यामध्ये अंतर्गत कलह द्वेषाला मार्ग मिळण्याची संधीच नसेल . यामुळेच आपसातील सहकार्यातून समृद्धीची गती पहिल्या प्रकारच्या समाजापेक्षा जास्त जलद तीव्र असेल . अर्पणा आणि इन्द्रा यांच्याप्रमाणेच लिहण्याची शैलीही आवडली . आम्हाला अगदी राजमाचीसमोर नेऊन उभे केलेत , धन्यवाद . त्यात अर्धांगिनीपण . . आहे म्हणजे दुधात साखरच की हो मुलं आणि स्टाफ जाम खुष कारण भरपुर इस्टर एग्ज तर मिळालीच पण सोबत आफ्टरनून टी साठी मस्त व्हॅनिला - चॉकलेट केक पण . . . अशी डब्बल मजा ऐन प्रयोगाच्या वेळेस स्वत : च्या मुलीच्या निधनाची वार्ता समजूनही ' शो मस्ट गो ऑन . . ' या न्यायानुसार ' रसिकजनांच्या सेवेत जराही कुचराई होणे नाही . . ' असं म्हणत रंगमंचावर ' नाही मी बोलत . . ' हे पद लडिवाळपणे रंगवणारे नारायणराव बालगंधर्व आणि सुबोध भावेचा त्यावेळचा अप्रतिम अभिनय . . ! वीर पुरुषांच्या या स्त्रिया सुद्धा वीर दिसतात . सरकार आपली अब्रू झाकण्यासाठी खेळ खेळत आहे . कोणाला दुखवायचे नाही . जे गेले ते गेले . असा विचार दिसत आहे . विरोधी पक्ष काय करीत आहे ? राज ठाकरे , उद्धव ठाकरे , मुंडे , या विधवांची बाजू का ऐकून घेत नाहीत ? कि फक्त भिकार्यांना मारण्याची मर्दुमकी आहे ? पडल का पाडला . . . . चीन वर भरोस अथेऊ नका महाराज : अजून कसं कोनी दरबारात आलेलं नाही ? ( हातावर हात मारतो . ) श्या . . घड्याळात धा वाजून धा मिन्ट झालीत पन आजून एकबी दरबारी दरबारात न्हाय ? थांबा . मला आता दरबारात पंच कार्ड मशीन न्हायतर अंगठा दाबून हजेरी घेनारं मशीनच लावावं लागलं . दिवसांची आंघोळ घरी आल्याबरोब्बर आटोपली . चालकाने पहिले जेवणे पसंत केले . > > हे सत्य आहे . आपल्याकडचं जगणचं निराळं आहे . शहरात एके टीकाणी पावसामुळे ट्रॅफिक जाम होता . एका पिवळ्या कारचालकाचा दुसर्‍या लाल कारला अगदी थोडा धक्का लागला होता . पहिला आणि तिसरा दोन्ही बेफाम आवडले . नंद्या कुठले आहेत हे फोटो ? पोलिस तर चाटच पडले . त्यांना अशी काही अपेक्षाच नव्हती . काय करावं हेही त्यांना कळेना . त्यातला एकजण मित्रावर जोरजबरदस्ती करून त्याला चौकातून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करू लागला . मित्राने शांतपणे पाठीमागे हात बांधून सांगितले की अंगाला हात लावाल तर मारहाण केली म्हणून केस करीन . अटक करायची असेल तर पेट्रोलिंगला बोलवा . माझी अटक करून घेण्याची तयारी आहे . मुळात केशवाचार्याने हे लिखाण का केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले ते आपण आता बघुया . . . सध्याचं युग ' शुद्रयुग ' - शुद्रांच युग आहे . ' मनापासून काम करणं ' फावल्या वेळात मनोरंजन करणं ' हे या युगातील सुखानं जीवन जगण्याचे मार्ग आहेत . जो समाज आपला फावला वेळ जितका सत्कारणी लावेल तो समाज तितका ' वरचा स्थर ' गाठेल . . लग्नातील आपल्या काही अटी फारच जाचक होत्या . जसे , लग्नात शाहरुखला पहिल्या रांगेत बसवून अमरसिंहांना पाचव्या रांगेत बसवावे . किंवा तुमच्या लाडक्या गोविंदाची आणि कॉंग्रेसपक्षाचे बोर्ड लग्नसमारंभात लावावेत . हे ही आम्हाला परवडण्यासारखे नव्हते . वेळ आहे ती सर्वांनी एकत्र येवून लोकपाल विधेयकाला पाठींबा द्याची . . . . . अरे लिही लिही . . . असे खतरनाक किस्से वाचण्यातपण लई धमाल असते . : D कुरियन ह्यांची काम करण्याची पद्धत अतिशय आदर्श अशी आहे . आधी ते आपली योजना अतिशय काळजीपूर्वक बनवतात . त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते ती नीट समजावून देतात . त्यावर साधक - बाधक चर्चा घडवून आणतात आणि एकदा ती सगळ्यांकडून संमत झाली की मग धडकपणे अमलात आणण्यासाठी अक्षरशः आपल्या जीवाचे रान करतात . आपल्या बरोबर काम करणारे सहकारी देखिल त्यांनी अगदी पद्धतशीरपणे निवडलेले आहेत . योग्य माणसांची पारख करण्यात ते पटाईत आहेत . त्यांच्या बेधडक काम करण्याच्या वृत्तीमुळे जसे त्यांनी असंख्य शत्रू निर्माण केलेत तसेच काही हमखास उपयोगी पडतील असे मित्रही जोडलेले आहेत . माणसाला खर्‍या अर्थाने मस्तीत जगायला आपण शिकवतो साहेब ! डाळीच्या पिठात बुडवून उकळत्या तेलात फेकतात बघा साहेब आपल्याला ! पण साला फिकीर नाय ! आपण त्या उकळत्या तेलातही मस्तपैकी पोहतो आणि चांगले लालसरवजा पिवळसर खरपूस कल्लर घेऊन भाहेर पडतो बघा साहेब ! स्वत : उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब ! हे सगळे करुनही रघुनाथराव पेशवा झालाच . माधवरावाच्या मृत्यूनंतर नारायणरावाचा खून करुन रघुनाथरावाने पेशवेप्राप्ती साजरी केली . आणि पहिल्या बाजीरावाची सून , मराठ्यांची भाग्यलक्ष्मी गोपिकाबाई पंचवटीस मठात राहून , हातात करवंटी घेऊन भीक मागून उदरपोषण करु लागली . वरील विषयावर मिपावर पोच दिलीच आहे . पण जरासे अवांतराचा मोह आवरत नाहीहे . नाटकवेड्या वरील लेखक , दिग्दर्शकांचं कौतुक आहेच . पण जांब समर्थचे [ ता . घनसावंगी ] गावातच नाट्यवेड आहे . गावातल्या तरुणांना नाटकातल्या अभिनयाचं वेड परंपरेने आलेले आहे . गाव जत्रेत गावातले लोक हौशीनं प्रयोग करत असतात . शिकलेले - अडाणी असे सर्वच . आम्ही खूप नाटकाचे प्रयोग करायचो असे म्हणनारे यागावातून इतरत्र व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले अनेक आपल्या आठवणी सांगतील . याच गावातला एक इंग्रजीविषयाचा प्राध्यापक माझ्या महाविद्यालयात आहे . त्याने ' एकच प्याला ' चा प्रयोग केल्याच्या आठवणी आजही सांगतो . अजून एक असेच गाव आहे , सोयगाव . [ जि . औरंगाबाद ] इथे तर पुण्या - मुंबईची नाटकं एक मान म्हणून हजेरी लावत होती . असो , त्या विषयावर फीर कभी . 1893 मधे जुने मराठी दस्तऐवज प्रसिद्ध करण्याच्या हेतूने ठाण्यामधे मराठी दफ्तर या नावाची एक संस्था सुरू करण्यात आली होती . या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ' मराठी दफ्तर रुमाल दुसरा ' या पुस्तकात चार लेखांक आहेत . या पुस्तकाचे संपादक विनायक लक्ष्मण भावे या नावाचे गृहस्थ आहेत . या पुस्तकातून मी माझ्या ब्लॉगपोस्टमधे वापरलेली सर्व माहिती घेतलेली आहे . वरील पुस्तक आंतरजालावर उपलब्ध आहे त्यामुळे ज्यांना रूची असेल ते हे पुस्तक मूळ स्वरूपात वाचू शकतात . या पुस्तकात दिलेले दस्त ऐवज हे अचूक असल्याची प्रमाणपत्रेही या पुस्तकात दिलेली आहेत . चन्द्रशेखर बहुत सुंदर . मन को अंदर तक छू गयी कविता प्रियंकर जी आपका काम सराहनीय है धन्यवाद " ऑफिसमधे काही टेंशन आहे का ? की मनूच्या लग्नाचं टेंशन घेतलयस ? " " का रिटायरमेंट नंतर काय ह्याचं टेंशन घेतलयस तू ? " त्याने कधी नव्हे ते वक्त्याची भुमिका घेत विचारलं . थर्ड डिग्री लावा ह्या राव्ह्ल्याला , पोपटा सारखा बोलल ५१ . थोडक्यात ईमारतीच्या बांधकामाचा दर्जा , रस्ते , वाहतूक , रस्ते , ऊद्याने , सांडपाणी , मोकळी हवा , अगदी लोकसंख्या , . सर्वा बाबतीत परिमाणे अन नियम कायद्यात असतात तरिही शहरे बांधताना किंवा बांधून पूर्ण झाल्यावरही पालिकेच्या अन विकासाच्या अनेक विभागाच्या खेटा माराव्या लागतात . का ? पेक्षा spa सारखी संस्था असली तर या सर्व कायदे नियमात ती काम करेल आणि शेवटी कायद्याला जबादबार असेल . यातून वेळ , खर्च , नाहक मनुष्य बळ अन भ्रष्टाचार वाचेल हे मुद्दे . 0091 : भारताची आंतरराष्ट्रीय निर्देशक संख्या 0011 : राज्य निर्देशक संख्या 0000 : जिल्हा निर्देशक संख्या आमच्या बाजूच्याच्या घरात भोपळ्याचा भला मोठ्ठा वेल आहे . त्यामुळे आई बर्‍याचदा ही भाजी करते . पण ती शेपू घालूनच करते . शेवग्याच्या पाल्याची भाजी पण घरात फेवरेट . कोळीच्या चेहऱ्यावर रक्त पसरले होते . थोडा वेळ याच्याजवळ थांबलो तर हा मलाच बुकलून काढेल अशा भीतीने मी थोडा डावीकडे सरकून राणावताच्या शेजारी सरकलो . कोळी तशाही अवस्थेत मोठमोठ्याने हसत होता . कोणी तरी बोललेच आहे " प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं same असतं " . . गप्पांच्या ओघात राजदत्तांचे विविध पैलू माझ्यासमोर उलगडत गेले . . . मला जेव्हा कळल की ज्यांनी गोट्या ही मालिका आणि सर्जा चित्रपट दिग्दर्शित केला " मला आसमान ठेंगणं झालं ! " . . . माझ्या लहानपणींच्या आठवणींमध्ये गोट्या ही मालिका अगदी कोरली गेलीये . . . इतका महान दिग्दर्शक माझ्या सारख्या सामान्य मुलाबरोबर जवळपास तास विविध विषयाबद्दल भरभरून बोलला . एकेकाळी बरीच ( बुरबुर ) उड्डाणं करून अल्पकाळ का होईना पण पायलट असलेला आणि प्रायव्हेट का होईना पण पायलट लायसेन्स असलेला आपला नवरा नुसता पॅसेंजर म्हणून इतका का घाबरतो हे माझ्या बायकोस कळत नाही . . थोड्या वेळात ती द्रुत बंदिशही संपली . मग , मित्रांशी झालेल्या गप्पांमधून , मालकंसावर आधारलेली जी जी गाणी माहीत होती , ती ती ऐकायचं ठरवलं . ' कानडा राजा पंढरिचा ' मधला ' पंचम मालकंस ' , मराठी पाउल पडते पुढे मधला मालकंस , आणि विशेष करून त्यातल्या ' शुभ घडी ह्या शुभ मुहूर्ती , सनई सांगे शकुनवंती ' ह्या ओळी , ' मन तरपत हरी - दरसन को आज ' , ' आये सुर के पंछी आये ' असे जे जे माझ्याजवळ होते ते सगळे मालकंस ऐकले . एकच राग , पण किती वैविध्य ? हे बऱ्याच रागांना लागू होत असेलही , पण मला असं वाटतं मालकंस तो मालकंस ! पक्ष्यांमध्ये जसा ' राजहंस ' तसाच रागांच्या माळेतला हा ' कंस ' म्हणजे श्रेष्ठतर ( हे माझं लॉजिक आहे , कंस चा नक्की अर्थ हाच आहे असे नाही ) राग म्हणजे ' मालकंस ' ! मला तरी हा " भगवा दहशतवाद " हा शब्द वदतोव्याघात ( ऑक्सीमोरॉन ) वाटतो ( अन तो वापरणारे निव्वळ मोरॉन : ) ) सायंकाळी पुन्हा घरी परतल्यावर तोंड एकमेकांचं पहावं लागतं संध्येच्या शितलतेनं भांडणही थंडावू लागतं हळुच तिच्या हास्यावरती प्रेम भरुन येतं प्रेमात विलीन होते मग दिवसभराची ढिश्श्युम ढु . . . . . संस्कृत अनुस्वाराबद्दल ( इंग्रजी माध्यमातले ) माझे ध्वनिमुद्रण येथे सापडेल : ईस्निप्स दुवा क्ष , ज्ञ आणि त्र ही अक्षरे लिखाणात अनेकदा येत असल्याने त्यांतील पहिल्या दोघांना मराठी आणि तिन्हींना हिंदी मुळाक्षरांत स्थान मिळाले आहे . क्यू आणि एक्स यांचा रोमन लिपीतला समावेश अशाच कारणाने झाला असावा . हवेलीत नाही सुगंधीत जखमा असावा अघोरी पहारा सुखाचा महासत्तेकडे चाललेल्या भारता जरा डोळे उघड , खुर्चीला बाजूला सार ६२ वर्षे कुजत असलेला प्रश्न धडक निर्णय घेऊन एकदाचा सोडव नाहीतर सर्व सोडून हा देश ब्रीतीशाना चालवायला द्या कारण त्यांनी भाकीत केलेच होते भारतीय नालायक आहेत ते इतका मोठा देश चालवू शकणार नाहीत . आणखी लाखो मारण्यापेक्षा गुलामिकडे सरकलेल्या ह्या देशाला ह्याच्या पेक्षा चांगला निर्णय दुसरा नसेल . जर हि सत्ता हा प्रश्न सोडवू शकत नसेल तर भारतीयानो शपथ घ्या ह्यातील एकालाही पुढे निवडून देवू नका . सावरकर यांनी केलेली सशस्त्र क्रान्ती ? अशी काही क्रांती झाल्याची माहिती नाही , " क्रांतीचा प्रयत्न " म्हणा हवे तर . सावरकरांनी अंदमान मध्ये असताना ( बहुतेक १९२० मध्ये ) इंग्रज सरकारकडे दयेचा अर्ज केला होता . त्यात " हिंसेचा संपूर्ण त्याग आणि इंग्रज सरकारच्या कायद्यांचे पूर्णपणे आणि स्वेच्छेने पालन " करण्याचे वचन दिले होते . त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे काही उल्लेखनीय योगदान नाही . त्यामुळे " त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली सशस्त्र क्रान्ती त्यांनी घडवलेले क्रान्तीकारक , ह्याच गोष्टी ब्रिटिशांची सत्ता उलथवण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या . " या विधानाला काही आधार नाही . बंगळूर - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या " इन्फोसिस ' या कंपनीचे संचालक टी . व्ही . मोहनदास पै यांनी आज ( शुक्रवार ) आपल्या पदाचा राजीनामा दिला . गेली १७ वर्षं ते कंपनीत होते . दरम्यान , " मायक्रोसॉफ्ट ' च्या भारतातील शाखेचे माजी अध्यक्ष रवी वेंकटेशन यांची " इन्फोसिस ' च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे . टी . व्ही . मोहनदास पै यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत सांगितले . कंपनीची वार्षिक बैठक ११ जून रोजी होणार असल्याने तोपर्यत राजीनामा देण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती . मात्र , त्यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे . माझी नजर एका लांबलचक आळीवर पडली . ती देखील त्याच वाटेने चालली होती . कदाचित् ती तीचे आपले भक्ष शोधीत असावे . एका जागेवर गवताच्या अडोशाला तीची हालचाल एकदम थांबलेली जाणवली . तेथे चार पांच मुंग्या होत्या . त्या मुंग्यानी तीला घेरले . तीच्या अवयवाच्या निरनिराळ्या भागास मुंग्यांनी गच्च धरलेले जाणवले . सर्व मुंग्या त्या अळीवर तुटून पडल्या . आळी बेचैन झाली . स्वतःला वाचविण्यासाठी तीच्या अवयवाच्या पायांच्या हालचाली वाढल्या . दोन्ही आघाडीवर द्वंद्व सुरु झाल्याचे दिसून येत होते . मुंग्यानी तीला भक्ष केले होते . आळी मात्र त्यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत होते . तेच " आपल्या नेत्याबद्दल कोणतीही टीका किंवा शंका सहन करणे . " या संदर्भात . हे तर अनेक भारतीयांना लागू आहे , जे स्वत : ला निधर्मी म्हणत असतील . . . त्याबाबत , बोलावे तितके कमी . . . राजगादीवरून खाली येऊन तसंच पुढं गेलं की केदार टेकडी आहे . त्यावर केदारेश्वराचं पुरातन मंदीर आहे . राजगादी टेकडीवरून केदारेश्वराचं दर्शन घेणारी शिवराय आणि शंभूची जोडी क्षणभर डोळ्यासमोर तरळून गेली . केदार टेकडीवर फक्त केदारेश्वर मंदीर आहे जणू त्या मंदीरासाठीच ती टेकडी तिथे आहे . मंदिर तसं लहान आहे पण रेखीव आहे . समोर नंदी आणि एक दीपमाळ आहे . महाशिवरात्रीला येथे भाविकांचा पूर येतो . मंदिरात दुसरे चार जण आधीच झोपले होते म्हणून आम्ही बाहेरच थांबलो . वरूणराजाने काही वेळासाठी आमची रजा घेतली . आणि मंदिराच्या दगडी व्हरांड्यात आम्ही पहुडलो . दोन वाजले होते . सर्वांनी मस्त तासभर डुलकी कसली झोपच काढली . जगात सर्वात सुंदर काय असेल तर निसर्ग . पाय निघत नव्हता पण परत तर जायचंच होतं जीवनाच्या रहाटगाडग्याला जुंपून घेण्यासाठी . केदारटेकडीच्या मागे कोकण्या बुरुज आहे आणि टेकडीच्या बाजूने गेलं की केदार दरवाजा आहे . पुढे प्रचंड मोठी सपाट माची आहे . . हॅनकॉक - अर्ध्यापर्यंत ठिक . सुप्पर वुमन आली की पुढे बघितला नाही तरी चालेल . रेटिंग - . भारत पुरावे देऊन देऊन थकले , आत्ता बघूया अमेरिकेच्या पुराव्यांचा किती पाकिस्तान आदर करतंय , अमेरिकेची भाजायला सुरुवात झाली नं , म्हणून एवढा आटापिटा चाललाय , घ्या म्हणावे तुम्हीच सोडलेले पिल्लू आत्ता तुमच्यावर झडप घालतंय . By बेनामी , at १८ अप्रैल २०१० : ०४ अपराह्न पण सुदैवाने दोन्ही देशांत रेल्वे टिकून राहिल्या . पण हे साम्य इथेच संपतं . कारण भारतांत रेल्वेची प्रगती होत राहिली , ब्रिटनमध्ये जी काय प्रगती झाली असेल ती अगदी मंद गतीने झाली ( आणि होत आहे ) आणि अवास्तव खर्चाची झाली . पण आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे , आपल्याकडची कोळशाची इंजिने , दिल्लीच्या रेल ट्रान्सपोर्ट म्युझियम मध्ये जपून ठेवलेले थोडेफार अपवाद सोडून , मोडीत निघाली . ब्रिटनमध्ये आज देशाच्या अगदी कानाकोप - यांत स्टीम रेल्वेज चालत आहेत . फरक इतकाच आहे की त्यांचा ब्रिटिश रेल्वेशी काही एक संबंध नाही . त्या सर्व खाजगी मालकीच्या आहेत . मेंदूला झिणझिण्या आणणारा लेख . . दारू पिणार्‍या डॉक्टरांवरून एक किस्सा आठवला . . एकदा असेच काही डॉक्टर्स पार्टीला बसले होते , मैफल रंगात आली अन त्यातल्या एकाला मोबाईलवर होम व्हिजिटसाठी इमरजन्सी कॉल आला . फोनवरच्या संभाषणावरून इतरांना अंदाज आला की पेशन्टला मॅसिव्ह हार्ट अ‍ॅटॅक आलेला आहे . ह्या पठ्ठ्याने सांगितले , " आजोबांच्या अंगाला भरपूर ब्रॅन्डी चोळा , मी येतोच आहे . . " फोन ठेवल्यावर मित्रांनी विचारलेच की अश्या परिस्थितीत ब्रॅन्डीने काय होणार आहे ? डॉक्टर म्हणाले , " अर्थात काहीच फरक पडणार नाही पण निदान त्यामुळे नातेवाईकांना माझ्या तोंडाचा वास तरी जाणवणार नाही ! " मिलिंद च्या ' अनुस्वार ' या नोंदीच्या अनुषंगाने केलेल्या विचारानं मला काही मुद्दे सुचले . ते मी त्यांच्या नोंदीवर टिप्पणी म्हणुन टाकलेच . पण अधिक कायमस्वरुप नोंद असावी म्हणुन पुनरावृत्ती . पण त्या आधी - - मी काही माहितगार अथवा भाषेची विद्यार्थीनी नाही हे ध्यानात घ्या . . माझ्या मते अं हा ओष्ट्व्य नाही . तो अनुनासिक आहे . ओठाचा वापर करता त्याचा उच्चार करता येतो . . हा अनुस्वार बेटा चुकीच्या कळपात शिरल्यासारखा वाटतोय खरा ! म्हणजे इतर बाराखडी ही त्याच व्यंजनाचे आविष्कार आसतात तर हा बेटा पुढच्या व्यंजनाला जाउन चिकटतो आहे . . अनुस्वाराप्रमाणे ' ' या व्यंजनासाठीही किती वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत . आणि ती बाराखडी प्रमाणे परत बदलतात . जसे क्र आणि कृ - उलटा फिरवलेला . शिवय तोर्यात असे लिहिता तो - यात असे लिहीलि जाते . आणि जिथे कंपित मधला अर्धा पुढ्च्या वर दर्शवला गेला तर सर्वात मधला अर्धा मागच्या वर . . माझे असे एक मत आहे की गेल्या शतकच्या सुरवातीला मराठी व्याकरणावर जे संस्कार झाले त्यावर इंग्रजीची छाप आहे . म्हणुन मराठीत दंड वापरता . पूर्णविराम ( Fullstop चे भाषांतर ? ) वापरला जातो . . मराठी बाराखडीचा भाग असलेले कॅ आणि कॉ हे उच्चार आपल्याला कधीही मराठी शब्द लिहीताना लागतच नाहीत . ते फक्त इंग्रजी भाषेतले शब्द लिहायला उपयोगी पडतात . जसे कॅप्टन . . आपल्या बाराखडीत - ह्स्व आणि दीर्घ आणि आहेत पण आणि नाहीत . आणि जोडाक्षरासाठी एक चिन्ह ही आणखी एक खासियत . . . श्री , क्ष , ज्ञ . . . आणि ज्ञ ची आणखी एक गंमत , तो मराठीत द्न्य आहे तर हिंदीत ग्य ! असो ! या गमती कदाचित तुम्हाला फार obvious वाटत असतील पण मला मजा वाटते . जळगाव ( वि . प्र . ) - मनपा शिक्षण मंडळाचे सभापती विजय वाणी यांच्या मनमानी कारभार अरेरावीला कर्मचारी कंटाळले आहेत . वाणी हे आपल्या दुकानावर बोलावून ' तुकडे ' करण्याची धमकी देतात अशा आशयाची तक्रार ' सर्व शिक्षा अभियाना ' तील शिक्षकांनी महापौर प्रदीप रायसोनी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे . या निवेदनात म्हटले आहे की , सभापती विजय वाणी हे आम्हाला त्यांच्या दुकानावर बोलवून धमकावतात . त्यांचे नातेवाईक , गिर्‍हाईक , कामगार यांच्यासमोर अर्वाच्च शब्दात अपमानास्पद बोलतात . धमकी देतात ' ' माझी मुठ बंद आहे . मी जर मुठ उघडली तर तुमचे सर्वांचे तुकडे तुकडे होतील ' ' अशा शब्दात मानहानी करून दम भरत असतात . त्यामुळे आमचे मनोधैर्य खचले असून आमच्या जिवीतास काही धोका झाल्यास त्याला सभापती विजय वाणी यांना सर्वस्वी जबाबदार धरावे असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे . पत्रकावर सय्यद शफीक नाजिम नशीर , बाळकृष्ण पुंडलीक ब्राम्हणकर , सोमनाथ यशवंत येवले , संतोष शंकर रहाणे , शेख नईमुद्दीन अमीनुद्दीन आदी शिक्षकांच्या स्वाक्षर्‍या आहेत . महापौरांचे दुर्लक्ष या अगोदरही महापौर उपमहापौर यांना छाया गोविंदसिंह परदेशी ( शाळा क्रं . ) , श्रीमती निर्मला रामभाऊ डोंगरे ( शाळा क्र . ) , निळकंठ रामकृष्ण चौधरी ( शाळा क्र . ५४ ) , सोपान जगन्नाथ ढाके ( सेंट्रल क्र . ) यांच्या अर्जावरून महानगरपलिका प्राथमिक शिक्षक संघाने ऑक्टोबर २०१०रोजी सभपती तत्कालीन वरीष्ठ लिपीक श्रीमती जोगी यांच्या अयोग्य वागणूकी संदर्भात पत्र देवूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही . यावरून महापौर हे सभापतींना पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे . पत्रकबाजी करून दबाव आणण्याचा प्रयत्न सभापती विजय वाणी हे सेमी इंग्रजी , नर्सरी वर्गांवर आपला वचक रहावा म्हणून पत्रकबाजी करून ते सांगतील तेथीलच वस्तू घेण्याबाबत आग्रही असतात . स्वर्गीय पंडित . खा . कोल्हे मनपा शाळा क्र . २२ २६ यांना विजय वाणी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , आपण साहित्य हे सुहास चव्हाण हे नवनीत प्रकाशन यांचे जळगाव जिल्ह्याचे एरिया फिल्ड मार्केटर असून यांच्याकडूनच घ्यावे . सोबत माहितीसाठी कॅटलॉग दिलेला आहे . यावरूनच असे निदर्शनास येते की , संबंधित दुकानाकडूनच माल खरेदी करून त्यांच्याशी वाणी यांचे आर्थिक हितसंबंध असावेत . वास्तविक सभापतींना स्वतःच्या पत्रकावर ते सांगतील तिथेच , सांगतील त्याच कंपनीचा सामान घेण्याचा कोणताही अधिकार नसतांना आपल्या पदाचा गैरवापर करून वचक बसविण्याचा प्रयत्न करीत असतात . या सर्व कारभाराबाबत सखोल चौकशी करून वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी मनपा शिक्षकांकडून होत आहे . ( जेफ्री आर्चर यांच्या ' दी क्वीन्स बर्थडे टेलिग्राम ' या कथेचा स्वैर अनुवाद ) ( तोपर्यंत आपण सर्वांचे वेव्ह फंक्शन मात्र स्मशानात कोलॅप्स झालेले असेल ) . : ) मला माहिती आहे , हे ' भव्यदिव्य ' शीर्षक वाचून तुम्ही ' अरे वा , अनु चित्रं पण काढते वाटतं ? ' म्हणून उत्सुकतेने हा लेख वाचायला घेणार . ( म्हणूनच हे शीर्षक दिलं ! हॅ हॅ हॅ ! ) पण माझं नातं जडलं आहे ते चित्रांच्या रंगांशी नाही , तर कपड्यांच्या रंगांशी . सातवीत असताना आमच्या शाळेचा गणवेष बदलला . म्हणजे , पूर्ण नाही बदलला , वरच्या गडद निळ्या बाहीरहित झग्याच्या आत घालण्याच्या शर्टाचा रंग पांढरा होता , तो पुढच्या आठवड्यापासून आकाशी झाला . माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं , ' अगं आपली पांढऱ्या कपड्यांना घालायची नीळ असते ना , ती जास्त घालून शर्ट त्यात बुडवून ठेवायचा . आपोआप आकाशी होतो . ' दुसऱ्या दिवशी न्हाणीघरात माझा प्रयोग सुरु झाला . ते चौकोनी पाकिट मिळतं ना नीळीचं , ते ओतलं आणि भिजवला शर्ट . पिकासोच्या थोबाडीत मारेल , असं जबरी ऍबस्ट्रॅक्ट निळं रंगकाम झालं होतं शर्टावर . निळाशार , आकाशी , फिका आकाशी , अगदी फिका आकाशी अशा सर्व छटा त्या बिचाऱ्या सदऱ्यावर एकवटल्या . शिवाय निळीची बोटं भिंतीला लागून भिंतीवर अगम्य लिप्या उमटल्या त्या वेगळ्याच . मातेने नुकतंच बालमानसशात्राचं एक पुस्तक वाचलेलं असल्याने तिने प्रचंड सहिष्णुतेने तो निळा पसारा परत पांढरा केला . नाहीतरी ' कार्टी जरा जास्तच प्रयोगशील आहे . अगदी तिच्या बाबांवर गेली आहे ' हे आईचं मनातलं मत होतं . कुंडीतल्या झाडाला पाण्याऐवजी बर्फ टाकणे , बाहुलीचे केस कापून ते वाढावे म्हणून तिच्या डोक्याला महाभृंगराज तेल लावणे , गरम वाफाळता चहा स्ट्रॉने पिणे , नवी वही केल्यावर ' जुनी वही आता चांगली दिसत नाही ' म्हणून जुन्या वहीतलं सर्व लिखाण परत नवीन वहीत उतरवणे . . माझ्या पराक्रमांचा अनुभव तिला होताच . पुढे अकरावीत गेल्यावर गणवेषाच्या पांढऱ्या शर्टावर प्रयोगशाळेत काहीतरी सांडलं . पांढऱ्या शर्टावर एक पिवळट डाग पडला . तो जाईनाच कशानेही . म्हणून काही दिवस त्याला पांढऱ्या खडूने रंगवून पाहिला . तितक्यात आमच्या इमारतीत ' फॅब्रिक पेंटींग ' च्या नवीन लाटेत घरात आलेले रंग मिळाले . योग्य तो पांढरा रंग शोधून त्या डागावर लावला आणि ' दाग ? ढुंढते रह जाओगे ! ' झालं . पण दुसऱ्या दिवशी इस्त्री करताना त्या डागाने आत्मार्पण करुन स्वत : बरोबर खालच्या कापडाला सुद्धा नेलं . चक्क गोल डागाच्या ऐवजी गोल छिद्र . पुढे महाविद्यालयात गेल्यावर गणवेष नाही म्हणून मी खूष . वसतिगृहात असताना एकदा केसांना मेंदी लावली . मैत्रिणीशी गप्पा मारत असताना जाणवलं की मागे वाळत घातलेला श्रीलंकन मुलीचा पांढराशुभ्र टीशर्ट पण मेंदीची खूण अंगावर बाळगून आहे . वेळीच कळल्यामुळे तो धुतला आणि रंग गेला . पण दुसऱ्या वसतिगृहात गेल्यावर रंगाशी माझं नातं जास्तच घट्ट होत गेलं . एकदा निरोप आला की हिमानी नावाच्या ' लय डेंजर रॅगिंग मास्टर ' मुलीने मला खोलीत बोलावलंय . गेले . तिने मला दोरीपाशी नेलं . ' अनु , ये क्या है ? ' ' आपका टीशर्ट , दीदी . ' ( आम्ही नवागत असल्याने ज्येष्ठ मुलींना ' दिदी ' आणि ज्येष्ठ मुलांना ' भैया / सर ' ( ज्याला जे चालेल ते ) म्हणावे लागे . ) ' उसपर क्या है ? ' ' रंग . ' ' किसका है ? ' ' मेरे ड्रेसका . ' ' गुड . अभी के अभी धोकर निकालो , अगर नही निकला तो मुझे बिलकुल ऐसा नया टीशर्ट लाकर दो . ' बादली आणि साबण घेऊन आमची स्वारी न्हाणीघरात . ' व्हाय मी ? ' हे असे घोर दैवदुर्विलास माझ्याच वाट्याला का यावे ? नारींगी रंगाचा तो कपडा मुद्दाम वेगळा भिजवून वेगळा धुतला , तर वाऱ्याने उडून त्याचा रंग शेजारच्या दोरीवरच्या पांढऱ्याभडक ( म्हणजे , पांढऱ्याशुभ्र हो ! जर इतर रंगाना ' भडक ' ही पदवी द्यायची तर पांढऱ्या रंगातील जास्त्तीत जास्त शुभ्र छटेला ' पांढराभडक ' म्हणायला हरकत काय आहे ? ) टीशर्टालाच लागावा ? ? आणि तोही हिमानीचा टीशर्ट ? स्टोव्हचे रॉकेल , साबण , १०० रु . किलोवाला ' लय भारी ' साबणचुरा सगळं लावून पाहिलं . पण नारींगी रंग काही त्या टीशर्टाला सोडेचना . ' नवीन घेऊन देऊ ' म्हणून मी खिसापाकीट चाचपायला जाणार तितक्यात शेजारी ठेवलेली ' मेडीक्लोर ' ची बाटली दिसली . पाणी शुद्ध करण्यासाठी नुकत्याच माझ्या खोलीसाथिदारीणीने नवी नवी बाटली आणली होती . मेडीक्लोरचे तीन थेंब पाणी शुद्ध करायला पुरत असतील , पण त्या शर्टावर पसरलेले डाग काढायला मला अख्खी बाटली लागली ! ' नव्या शर्टाचं एका बाटलीवर निभावलं ' म्हणून बाटली पुन्हा विकत आणली . यावेळी रंगांशी असलेलं माझं घट्ट नातं बघून मी स्वत : साठी एक जादा बाटली आणून ठेवली होती . एका सहलीला माझ्या परममैत्रिणीने हौसेने घालायला तिचा पांढराशुभ्र आणि वर विटकरी लोगो असलेला टीशर्ट दिला . तिला मी तो धुवून परत देणार होते . ' यावेळी रंग लावायचा नाही , नाही , नाही , नाही ' असं घोकत मी तो काळजीपूर्वक धुतला . आसपास काही पांढरं वस्त्र वाळत घातलेली एक एकांतातली दोरी निवडली . शर्ट पिळून निथळायला नळावर ठेवला होता तो घ्यायला गेले आणि . . हाय दैवा ! नळावर एका रंगाऱ्याने हातपाय धुतले होते तेव्हा नळाला लागलेला निळा रंग आता अतिव प्रेमाने पांढऱ्या टीशर्टाला चिकटला होता ! यावेळी ' मेडीक्लोर है ना . . ' असं म्हणून मी निवांतपणे तो परत धुवायला घेतला . पण मेडीक्लोरचा रंग काढायचा गुण शर्टावरील विटकरी लोगोला चांगलाच नडला . मैत्रीण ' जाऊ दे गं , त्यात काय ? ? ' म्हणून सोडून देण्याइतकी चांगली मैत्रीण होती आणि आजही आहे , पण त्या विटलेल्या विटकरी लोगोने माझ्या हृदयावर केलेली जखम आजतागायत तशीच आहे . ( हे असं काहीतरी उदात्त भावनाप्रधान वाक्य अधूनमधून टाकायचं असतं म्हणे बालपणीच्या आठवणीत . ) अशा एका परीक्षेनंतरच्या सुट्टीत आमच्या घरी बाटीक बांधणीची लाट आली होती . रंग उत्साहाने आणले होते . यावेळी मात्र रंगाशी जडलेलं नातं मी घट्ट केलं . फॅशन रस्त्यावरुन चाळीस रुपयात आणलेल्या शर्टाचा बळी देऊन त्याचा रंग आकाशीचा गडद हिरवा केला . ' हेय ! समथिंग डिफरंट अबाउट धिस शेड ! ' या मैत्रीणमंडळीच्या चाणाक्ष नजरेला ' फॅशन स्ट्रीटचा आहे ' हे नरो वा कुंजरो वा उत्तर देऊन टाळलं . माझा कपड्याचा चॉइस ' जरा घाटी टाइप्स ' ( आता सुधारला आहे हो मी ! ) असतो असे त्यांचे वादातीत मत असल्याने विषय आणि पुढे गेला नाही . ' कुछ कुछ होता है ' चित्रपटानंतर पांढऱ्याशुभ्र सलवार कुडत्यावर लाल बांधणीची ओढणी ही नवीन फॅशनलाट आली . यावेळी मी सावध होते . नळ तपासला , कपडे वेगळे धुतले , काळजीपूर्वक वेगळ्या दोरीवर वाळत घातले . पण नियती इथेही खदखदून हसत होती ! ! ( उदात्त वाक्य - ) . आमच्या वरच्या बिऱ्हाडातल्या यंडुगुंडू बाईच्या लहान मुलीच्या वाळत घातलेल्या परकर पोलक्याचा रंग टपकून बरोबर पांढऱ्या कुर्त्यावर पडला . आता मी सावध होऊन पांढरेशुभ्र कपडे विकत घेणे आणि पांढरेशुभ्र कपडे वापरणाऱ्यांची संगत शक्यतो टाळली . लग्न झाल्यावर कपडे भिजत घातलेले असताना आपला गडद पोशाख बाजूला वेगळा ठेवला . पण काही परोपकारी कुटुंबघटकांनी ' विसरली असेल घाईत ' म्हणून तो परत टबात टाकला . ' रंगाख्यान ' मागील पानावरुन पुढे चालू ! ! समस्त पुरुषमंडळींच्या पांढऱ्याशुभ्र बनियानला निळा रंग ! पुन : श्च मेडीक्लोर . . हल्ली मी गडद / फिकट रंगाचे कपडे धुवायला टाकताना स्वत : ला खालील प्रश्न विचारुन मगच धुते : . बादलीत इतर कोणाचा पांढरा कपडा आहे का ? . बादलीत इतर कोणाचा गडद कपडा आहे का ? . नळाला काही लागलं आहे का ? . कामवालीच्या ओल्या साडीचा रंग जाऊन कपड्याला लागण्याची शक्यता आहे का ? . वरच्या मजल्यावरील मंडळींनी आज काय वाळत टाकले आहे ? . ' कपड्याचा रंग जाणार नाही ' अशी १०० % खात्री असलेल्या कपड्यावरच्या विणकामाचा रंग जाईल का ? . मेडीक्लोर जवळच्या दुकानात उपलब्ध आहे का ? पण तरीही एखादी दुचाकीवरुन पांढरेशुभ्र कपडे घालून चाललेली सुंदर ललना पाहिली की मन परत कळवळतं . . परत एकदा दुकानातला पांढराशुभ्र पोशाख हौसेने घेतला जातो . . आणि रंगांशी जडलेलं माझं नातं परत कधीतरी घट्ट होतं ! सम्पादक मन्ड्ळ , क्रुपया मी चुकुन प्रकाशित केलेला लेख उड्वून टाकावा ही विनन्ती शिवाय कॅश बॅक सारख्या योजनांचा हप्ता हा खूप जास्त असल्याने तुम्हाला जितकी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमी विमा घेण्याची शक्यताही वाढते . कई चेहरों में अद्भुत वह चेहरा बनकर उतरे थे हेहेहे ! पुरस्कार घेऊन काय करू पण जर समोरची व्यक्ती इतरांचे म्हणणे समजावून घेऊन साधक बाधक चर्चा करायला तयार असेल तर मी कष्ट घेऊन समजावून द्यायला तयार आहे . वरील प्रतिसादात मी फारसे कष्टही घेतले नाहीत आणि सहनही केले नाही . ; - ) आपल्या मितानचे लेख कसे काय चोरीला जातात अन तुझी कविता कशी काय कोणी चोरत नाही ? ? ( देव करो कोणाचेच लिखाण चोरीला जावो पण एक शंका . . ) काय महाभन्नाट लिहतेस बाब्बो ! कधी तरी स्वत : च्या कवितेचे रसग्रहण तरी कर बाई , का छळतेस , असे चित्र विचित्र शब्दजंजाळ टाकून ? कुठे जायचे ? द़क्षिणेलाच जाऊ . मी शाकाहारी . शेवडे देवा ब्राह्मण म्हणजे शाकाहारातच जन्म काढलेले . इडली डोसे मिळ्तील . खाण्याची आबाळ होणार नाही . मला काळ्या वर्णाचे आकर्षण आहेच इति इतर . जाड्या जरी अट्टल मांसाहारी किंबहुना मांसाहाराच्या व्यसनांत अडकलेला असला तरी तो कांहीहि आणि कितीहि खाऊ शकतो . त्याने आयुष्यात एकदाच खाण्याचा पदार्थ टाकला आहे . बँगकॉकच्या हॉटेलातील मगरीचे सूप . पण ते मगरीचे आहे हे ठाऊक असून त्याने ते मागविले . काय हे धारिष्ट्य ? असो . तर ठरले . द़क्षिण भारत . पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन . . . . . खरे आहे आणि तुम्ही ते करावेच . म्हणजे मला काही हवे झाले तर हात पसरून मागता येईल . : - ) गुरूद्वारा लंगर साहिब यांनी शहराला ' हरीत शहर ' म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्प केला होता हे तर आपल्याला माहितच असेल . सध्या शहरात त्याचीच अंमलबजावणी होतांना दिसून येत आहे . शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला किंवा डिव्हाईडरच्या जागी बर्‍यापैकी वाढ झालेली शोभेची झाडं लावण्यात येत आहेत . यामुळे खरोखरच नांदेडची शोभा वाढत आहे . पण मूळ प्रश्न हा आहे की या झाडांची निगा घेतली जाणार आहे का ? जर निगा घेतली जाणार असेल तर कोण घेणार , मनपा की गुरूद्वारा लंगर साहिब ? नियम असुनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे विलासरावांच्या हितसंबंधियांकडे हेल्मेट पडुन होती . शेतात बुजगावण उभ केल कि तेवढच काही पाखरे घाबरुन का होईना पण दाणे खात नाहीत . डॅम्बिस पाखरांना ते बुजगावण आहे हे माहित असत . ते नुसत भ्यालासारख करुन कणसावर् बसतातच . सक्ती झाल्यामुळे नाईलाजाने का होईना हेल्मेट विकत घेतली गेली ; पक्षी खपली . सदरील कवीतेमधील नायीका जे करत आहे ते स्वेच्छेने करत असल्यानेच मला त्याबद्दल कौतूक वाटले आहे . आणी ते करताना स्त्रीमूक्तीच्या फाजील कल्पनांना फाटा दीला असल्याचे मी म्हटल्याने तूम्हाला झालेला प्रमाणाबाहेर आनंद माझ्या समजूतीबाहेर आहे . असो , माझे वीचार तूम्हाला प्रेरणादायक वाटले याबद्दल आभारी आहे . त्यांचे पालन करयची पात्रता तूमच्या अंगी यावी म्हणून मी जरूर प्रार्थना करेन . डॉक्टरच्या डोळ्यातली ती अभूतपूर्व भीतीयुक्त चमक राहुलच्या डोळ्यातही दिसली . म्हणजे आता सगळ्यांना कळणार . काहिही लपून राहाणार नाही ? ) उड उड चिउ . कुठल्याही विषयावर बोलतांना , अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे . चिड ह्याची देखील येते , की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात , आणि आपण अतीव गोंधळात पडतो . मग " हे म्हणजे अस्से आहेत " ही टिप्पणी ठरलेलीच . पंचप्राण ज्यांच्यात गुंतले छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे त्यांनी उत्तम रीतीने वर्णन केलेली सकारात्मक क्रियापदांची रूपे परब [ ] यांच्या " मराठी व्याकरणाचा अभ्यास " मधून येथे देत आहे : धन्स रे मित्रा . . असच भटकत रहा . . अन लिहित रहा . शिवकीर्तनरसराज तुवरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुरद्विज म्हणे मज सोडा आता ९५ चिरिमिरीतल्या कवितांचे सौंदर्य म्हणा किंवा त्यातली " गोम " म्हणा , ही त्या रूपकातच आहे असे कितपत म्हणता येईल ? जे चित्रण केलेले आहे तेच वास्तवदर्शी / गमतीदार / इरसाल / रोचक आहे की . बळवंतबुवा कशाचे रूपक आहे यापेक्षा , त्याचे आहे तेच चित्रण अस्सल वाटते . पहिल्या दिवशी ही खोली पाहील्यावर सतीश - सुमती अवाकच झाले होते . हा रिसॉर्ट बूक करतांना इंटरनेटवर जरी विडीयो पाहीला होता , तरी त्य़ात ही नजाकत समजली नव्हती . नंतरचे दिवस त्या रिसॉर्टच्या आजुबाजुला फ़िरण्यात , जवळच्या मंदिरांमधे शांततेत ध्यान करण्यात आणि तिथला नंदनवनासारखा वाटणारा परिसर पहाण्यात भुरकन निघून गेले . असेच म्हणतो . त्याच बरोबर तो परिस्थितीचा रेटा आहे असेही म्हणतो . प्रकाश घाटपांडे इराणियन - कुर्दिश महिलांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी रोया टोलुई , इजिप्त आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमधल्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारी अ‍ॅन्जी गोझलान , केनिया मधल्या महिलांसाठी जागतिक पातळीवर मोर्चेबांधणी करणारी सोफी ओगुटू अशी अनेक नावे या यादीत समाविष्ट करायलाच हवीत . याव्यतिरिक्त अनेक फेमिनिस्ट लेखिका , कलाकार स्त्रीवादी चळवळीत वेळोवेळी सहभागी होत गेले . स्त्रीवादी विचार घरोघरी पोचविण्याच्या कामात त्यांचे योगदान शंभर टक्के महत्वाचे ठरते . सद्य स्थिती . . २००४ मध्ये आलेल्या सुनामी लाटा या देशाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करून गेल्या . येथील आचे नावाचे राज्यात किमान दिड लाख लोक मृत्युमुखी पडले होते . इंडिया आशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया यास पुर्वी इंडोचायना असेही म्हणत . फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत . आचे बंडा हा मुस्लीम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे . . . १९९८ मधील आर्थीक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्न करतो आहे . या मंदी मध्ये जागतिक बँक यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते . मात्र सुनामी लाटा भुकंपप्रवण क्षेत्र असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे . प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद् . तुम्ही लिहिलेल्या गोष्टी अगदी बरोबर आहेत् . मुळात उत्तर आसेतियाप्रमाणेच दक्षिण आसेतियालाही जॉर्जियात रहायच नाहीये . साकश्व्हिलीनी पुर्ण प्रयत्न केला की अमेरिकेने अथ्वा नॅटोने यात लष्करी हस्तक्षेप करावा पण सध्या इराकमधील परीस्थितीमुळे अमेरिका हे करु शकत नव्हत नॅटोने जरी लष्करी मदत केली असती तरी आमच्या देशात लुडबुड केली म्हणुन रशियाशी संबंध अजुन खराब होण्याची शक्यता होती . पण या युरोपियन देशांनी अनेक शस्त्रास्त्रांची मदत जॉर्जियाला केलेली आहे . त्याबद्दल सर्व सविस्तर माहीती रशियन चॅनेल्स दाखवत होते चित्र छनच आहे . मि लिम्बुटिम्बुला विचारु इच्छिते कि तु आनन्द दिघे साहेबाना तु ओळखत असशिल तर त्यान्च्याबद्धल तुझ मत काय आहे ? नाहि तर उद्धवजीन्बद्धल तुला काय वाटत ते सान्ग . रथयात्रेच्या अगोदर पंधरा दिवस देव समुद्रात आंघोळ करायला जातात आणि आजारी पडतात . मग पंधरा दिवस दर्शन बंद . या काळात रंगरंगोटी आणि यात्रेची कामे केली जातात . देवाला त्रास होतो म्हणून बॅण्ड वाजवणे . ला या काळात पुरीमध्ये बंदी असते . पण काळ पुढे सरकत असतो . त्यानुसार आपण ही पुढे जायचे असते . हि बातमी वाचून तुम्हाला कळेल कि मी वरील लेखाला ' जुना ' का म्हटले ते . तुम्हाला जे करायचे आहे ( आणि ते जर् योग्य आहे असे तुम्हाला वाटत् असेल् ) तर् एकदा हे करून् पहा . त्या मित्राना काही दिवस तुमच्या तब़कड्या तात्पुरत्या उसनवारीवर् देऊन् पहा . जर् तुमच्या मताप्रमाणे किमत हेच् कारण असेल तर तुमचा त्याच्यात आवड निर्माण केल्याचा हेतु साध्य व्हायला हवा आणि तस्करीचा मार्ग् अवलंबण्याचे कारणही नाही . बरोबर् ? मला असे वाटते की तरीही काही फरक पडणार नाही आणि आताही तुमच्या मार्गाने पडत नसावा . लग्नपत्रिका कोणत्या भाषेत छापाव्यात हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे हे पूर्णपणे मान्य आहे . मात्र हळुहळु होणाऱ्या या बदलांबाबत आपण निदान चर्चा तरी करू शकतो , यामागचा कार्यकारणभाव समजून घेऊ शकतो यासाठी ही चर्चा करावीशी वाटते . You are here सान्त दृश्ये सारीं पसरिलीं सर्वत्र भव्य देहगात्र अनन्ततेचें / सान्त दृश्ये सारीं पसरिलीं सर्वत्र भव्य देहगात्र अनन्ततेचें अहो , टाईमपास भाऊ , तुम्हचे म्हणणे बरोबर आहे , पण माझा मुद्दा थोडा वेगळा आहे . माझ्या मुळ उदाहरणात जरी एकाला ३३४ , दुसर्याला ३३३ , आणि तिसर्याला सुद्धा ३३३ अशी मते पडली ( म्हणजे सर्व १००० लोकांनी मतदान केले असे गृहीत धरूया ) तरी एकच निवडून येतो . ३३४ मते घेऊन जो निवडून येतो , त्याच्या बाजूने जरी ३३४ लोके असतील तरी उरलेली ( १००० - ३३४ ) ६६६ मते त्याच्या विरोधात आहेत हे निवडणूक आयोग सरळ सरळ विसरते . मग काय करायला पहिजे ? निवडून तर एकालाच द्यावे लागते . काहीतरी योग्य मधला तोडगा काढायला पाहिजे . असे वाटते जसे कि ( हे एक निव्वळ उदाहरण म्हणून घ्या ) ज्याला जितकी मते पडली आहेत त्याला त्या प्रमाणातच अधिकारांचा वाटप , वगेरे वगेरे . खूप उहापोह करता येईल ह्यावर , पण एकालाच सर्व हक्क देणे ( निवडून आला असे घोषित करणे ) पटत नाही . नीलकांत आपले हे ' सटायर ' सद्य परीस्थितीवर नेमके बोट ठेवणारे आहे . सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते . . . बर्‍याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता . . . चित्रपटाची कथा वाचण्याचा कंटाळा आल्याने चित्रपटाची ओळख पूर्ण वाचता आली नाही . कितपत पिच्छा म्हणजे संकेतस्थळातील संवादाला पोषक , आणि कितपत पिच्छा केला तर घातक ? असे काहीसे संकेतस्थळाचे चालक - संपादक तोलत - मोलत असावेत . मंडळी , इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं . का ? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून ! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या - बोलण्याला बंदी का असावी बरं ? किंवा त्या व्यक्तिच्या साहित्याबद्दलचा एखादा उल्लेख असलेला लेख , केवळ तो एक सभासद आहे या एकाच कारणास्तव ' आपापसात ' सारखा गावाच्या वेशीबाहेर का असावा , किंवा वैयक्तिक , व्यक्तिगत मध्ये का मोडावा बरं ? जणू काही संबंधित लेखकाने त्या संकेतस्थळाचे सभासदत्व घेऊन काही गुन्हाच केला आहे ! खानसाहेबांच्याविरुद्ध त्यांनी ट्रंका भरून युरेंकोचे अतीशय गुप्त दस्तऐवज चोरल्याचा प्रचंड पुरावा उपलब्ध असूनही डच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचा खटला नीट हाताळला नाहीं परिणामतः १९८५ साली तेही सहीसलामत सुटले . खानसाहेबांच्या अतिखर्चिक वकीलांनी यशस्वी युक्तिवाद केला कीं त्यांच्यावर समन्स बजावल्यानंतर फक्त तेरा दिवसात त्यांच्याविरुद्ध एकतर्फी खटला चालविला गेला . हा अवधी त्यांना आरोपांविरुद्ध तयारी करायला अपुरा होता . त्या वकीलांनी सरकारी वकीलांनी मांडलेल्या पुराव्याच्याही चिंध्या उडविल्या कारण तो पुरावा खानसाहेबांनी १९७६ १९७७ साली फीरमनसारख्या आपल्या युरेंकोच्या सहकार्‍यांना सेंट्रीफ्यूजेसमध्ये लागणारे घटकभाग ओळखवण्याबद्दलच्या मदतीसाठी लिहिलेल्या पत्रांवर आधारित होता . सरकारी वकीलांना मान्य करावे लागले कीं ती पत्रें तशी तिरकस संदिग्धच होती त्यावरून खानसाहेबांनी नक्की काय विचारले हे ठरविणे कठीण होते ती पत्रें पुरावा म्हणून वापरून त्यांच्यावरचा गुन्हा शाबित करणे अवघड होते . खानसाहेबांचा पाकिस्तानी वकील जाफर म्हणाले कीं कोर्टाचा निकाल आमचा संपूर्ण विजय होता . त्याने हे सिद्ध झाले कीं डच कोर्टें कायदा पूर्णपणे उचलून धरतात आणि डच वकील पूर्णपणे व्यावसायिक ढाच्यातले कायद्याचा मान राखणारे असतात ! ( * 9 ) पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती कीं खानसाहेबांना आपल्या हक्कांसाठी आणि तत्वांसाठी कसे लढायचे हेही माहीत होते ! आयुर्वेद म्हणजे नक्की काय ह्याबद्दल आजवर जेवढे काही समजलंय तेवढे ह्या लेखमालेतून इथे ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न . . आयुर्वेदाबद्दलचे समज , गैरसमज अन सत्य हे सारे स्पष्ट करणे हा ह्या लेखमालेचा उद्देश . . पहिल्या लेखात आपल्या मनात असलेले समज काही प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केला आहे . . उत्तरे हळुहळु पुढच्या लेखांमधे येतील . . सामान्यतः जे काही प्रचलित समज लोकांमधे आढळतात त्याचा उल्लेख पुढे केला आहे . . ह्यासारखे अजूनही काही समज आढळतात , त्यांचा उल्लेख पुढच्या लेखांमधे त्या त्या विषयांच्या अनुषंगाने येईल . . ह्यापैकी प्रत्येक समज वा गैरसमज अन सत्य ह्याचे सविस्तर विश्लेषण ह्यानंतरच्या लेखांमधे असेल , प्रत्येक समजासाठी स्वतंत्र लेख लिहिण्याचा प्रयत्न आहे . . इथे सर्वसामान्य विषयांची माडणी असेल , कुणाचेही वैयक्तिक अनुभव वा विशिष्ट रुग्णांचे अनुभव ह्याचा समावेश नाही . . बालरंजनच्या ह्या एव्हड्या मोठ्या व्यापात घरच्यांचा पाठिंबा तसच सहयोग कितपत होता ? आणि ते स्पेशली कोकम / कैरी घालून . . अगदी राहवत नाही . उद्याच करते . तुम्ही बचत / गुंतवणुक करताना कुठच्या टप्प्यावर आहात त्यानुसार किती जोखीम पत्करण्याची तुमची मानसिकता आहे त्यानुसार आत्ता जोखमीच्या गुंतवणुकी नंतर हळुहळू अधिक सुरक्षित पण कमी परतावा देणाऱ्या गुंतवणुकी कराव्यात . अर्थातच प्रत्येकच वेळी तुमच्या गुंतवणुकी शक्य तितक्या वेगवेगळ्या माध्यमांत ठेवाव्यात . प्रश्न असा पडतो की अमेरिकेला असं करुन काय मिळालं ? तर अमेरिकेला अफगाणिस्तानमधे शिरकाव करता आला . त्यायोगे ह्या तेलपिपासू राष्ट्राला सिरीया आणि इराण ही तेलसंपन्न राष्ट्रे ताब्यात घेता येतील ( इराक वर तर अगोदरच कब्जा झाला आहे ) . १९८६साली बार्लोंच्या मोहिमेला यश अले ' परमाणू निर्यात नियमभंगविरोधी कार्यकारी गटा ' ची ( ११ ) स्थापना झाली . परराष्ट्रमंत्रालयातील अण्वस्त्रप्रसारविरोधी ज्येष्ठ अधिकारी फ्रेड मॅकगोल्डरिक त्याचे अध्यक्ष नेमले गेले . मग बार्लोंना आणखी एक प्रक्षोभक शोध लागला . परराष्ट्रमंत्रालय गुप्त महिती दाबून तर ठेवत असेच पण यापुढे जाऊन वाणिज्यमंत्रालयाने अण्वस्त्रप्रसारविरोधी भूमिकेतून हायटेक सामुग्रीच्या निर्यातींना परवाने नाकारलेले असताना वॉशिंग्टनमधील पकिस्तानी दूतावासाला अशा अनेक निर्यातींना परवाना देऊन ' मागच्या दाराने ' अशा प्रतिबंधित वस्तूंच्या निर्याती सुलभ करून देत असे . पाकिस्तानातून येणार्‍या - जाणार्‍या तारांचा - केबल्सबाबत अधिक खोलवर अभ्यास केल्यावर बार्लोंच्या लक्षात आले कीं CIA कस्टम्सविभागांनी रचलेले सापळे सावज पकडण्यात सारखे अयशस्वी व्हायचे . घटना केबल्स यांचा स्भ्यास केल्यावर बार्लोंच्या लक्षात आले कीं परराष्ट्रमंत्रालयाकडून पाकिस्तानला निषेधखलित्यांच्या ( १२ ) स्वरूपात अशा सापळ्यांची अचूक माहिती मिळायची . बार्लोंच्यामते हा सरळ - सरळ देशद्रोह होता ! we read below article pl . suggest me highlighted medicine available in which place in Nagpur / wardha / bhandara . प्रकृती व्यवसाय वगैरे गोष्टी लक्षात घेऊन रसायन गुणांनी युक्‍त औषधे , कल्प , प्राश वगैरेंची योजना करता येते . सर्वसाधारणपणे पुरुषासाठी " चैतन्य कल्प ' , " आत्मप्राश ' सारखी रसायने , गोक्षुरादी चूर्ण वगैरे उत्तम असतात ; तर स्त्री शतावरी कल्प , " सॅनरोझ ' सारखे रसायन , " पित्तशांती गोळ्या ' , " प्रशांत चूर्ण ' वगैरेंचे सेवन करू शकते . सुवर्णवर्ख , केशर युक्‍त पंचामृत , भिजविलेले बदाम नियमित सेवन करणेही उत्तम लहानपणी आईबाबाबरोबर फिरायला गेलं आणि कोणी ओळखीचं वा गोतावळ्यापैकी भेटलं , की हमखास एकच ' मुलगी ' का हा प्रश्न कानावर हटकून पडायचा . तेह्वा लहान वयात जाणवलं नाही पण , आता लक्षात येतं की त्या प्रश्नामागे भोचक कुतूहल , आश्चर्य , ' अरेरे . . . ' हा भाव , निव्वळ आगाऊपणा आणि तत्सम बरंच काही असणार . फक्त आई आणि बाबाच नव्हे तर कधी कधी आजी आजोबाही माझ्याबद्दलच्या अशा एकटीच मुलगी वा नात असण्याच्या प्रश्नांना सामोरे जायचे आणि समर्पक उत्तरंही द्यायचे . त्या वयात आपल्याशिवाय अजून दुसर्‍या अपत्याची गरज आई बाबाला वाटत नाही , ही भावनाच फार स्पेशल होती ! एकदम भारीच वाटायचं . समज येता येता , एकदा मनाने घेतलं की खरंच ह्यांना मुलगा नाही म्हणून मनातून वाईट वाटत असेल का . . आई बाबाला हे बोलून दाखवल्यावर त्यांनी माझ्या डोक्यातली ही कीड तेह्वाच कायमची काढून टाकली . त्यानंतर मनात हा प्रश्न कधीच डोकावला नाही . आणि खरंच , मला कधीच दुय्यम वा अति स्पेशल वागणूकही कधीही मिळाली नाही , पण माझंही स्वातंत्र्य नेहमीच जपलं गेलं आणि लहान वयात आणि नंतरही मोठं होताना माझ्याही मताला किंमत होती . जबाबदारीच्या जाणीवा करुन देताना हक्कही मिळाले आणि स्वतःची तत्वं आणि रास्त मतं ह्यांना जपण्याचं आणि पाठपुरावा करायचं भानही . अन्यायाला विरोध करण्याचा कणखरपणाही . मुख्य म्हणजे हे सारं अगदी सहज , रोजच्या वागण्यातून , लहान सहान प्रसंगांमधून आपोआप अंगी बाणत गेलं . एक व्यक्ती आणि स्त्री म्हणूनही माझ्यामधे असलेल्या आत्मविश्वासाचं सारं श्रेय ह्या कुटुंबियांना . iBus मध्ये फोनेटिक , इन्स्क्रिप्ट आणि आयट्रान्स या पद्धती आधीपासूनच उपलब्ध आहेत , त्यांपैकी तुमच्या आवडीची कशी निवडायची ते जरा पुढे आहे पण ज्यांना विन्डोज वर बराहा ची सवय होती , त्यांनी लगेच खालच्या ओळीपासून अनुसरण करण्यास सुरूवात करावी . प्रवास कंपन्यांनी जाणून बुजून मोडकळीस आलेली ( धोकादायक ) वाहने वापरली , फायद्या साठी वा अन्य कोणत्याही कारणासाठी वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालवली आणि प्रवाश्यांना अपाय झाल्यास अश्या संचालकांना गजाआड करणे गरजेचे आहे . तुमचे दिवस चांगले जातील असा दावा केल्याने अपघात होत नसतात . हा फरक लक्षात घ्या . प्रवासी कंपन्यांनी योग्य ती सर्व काळजी घेऊन व्यवसाय केल्यास अपघात होण्याची शक्यता ही ' अपघातानेच ' उद्भवते . परंतू एखादा ज्योतिषी जेव्हा बिनबुडाचे आधार नसलेले भाकित वर्तवतो तेव्हा त्यावर अवलंबून निर्णय घेणार्‍या लोकांचे नुकसान विलक्षण असू शकते . ( ज्याची शक्यता ' अपघाताने ' घडण्याइतपच राहात नाही ) हे तुम्हाला मान्य नाही का ? फोटोत दिसत असलेल्या वृद्धाला ( म्हणजे माराहाण करता अटक करता आली असती असे व्यक्तीमत्व दिसले ) मारहाण् केली गेली असेल तर निषेध . अनिल , सरकारने रामदेव बाबांना कचाट्यात पकडलं आहेच . अण्णांच्या बाबतीत ते होऊ शकलं नसतंच कारण त्यांचे सगळे हिशेब स्वच्छ आहेत ( एक तांत्रिक चूक सोडली तर ) . पण रामदेव बाबांच्या विश्वासार्हतेबद्दल मात्र प्रश्न उपस्थित होऊ शकतात . मुशर्रफ यांचा नाटकीपणा चाललाच होता . लंडनच्या मेट्रो बसेसवर झालेल्या बाँबहल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांबद्दल त्यांना केवढा कळवळा ! ' मृदुहृदयी मुशर्रफ ' नी आढ्यतेखोरपणे टोनी ब्लेअरना त्यांना दुःख झाल्याचा शोकसंदेश पाठविला , पण मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये मृत्यू पावलेल्यांबद्दल त्यांना माया नव्हती . गंमत अशी कीं दोन्ही हल्ले आतंकवादाच्या पाकिस्तानी कारखान्यात प्रशिक्षण घेतलेल्या आतंकवाद्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीनेच घडवून आणले होते ! मिपाच्या धोरणानुसार सदर मजकूर अप्रकाशित करत आहे याची नोंद घ्यावी . - - ( संपादक ) अदिती गवांगझू ; आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिल्याच दिवशी सुवर्ण पदक मिळवीत स्पर्धेची सुरवात चांगली केली आहे . वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या ५६ किलो वजनीप्रकारात भारताच्या श्रीनिवास राव बुल्लारी याने सुवर्णपदक पटकाविले . तर याचखेळात सुखान डे याने रौप्यपदक मिळविले आहे . सध्या 2 सदस्य आणि 395 पाहुणे आलेले आहेत . तोपर्यंत मी या लेखमालिकेतील पुढील लेखांचे इथे लेखन करणे थांबवत आहे . पण अवतारी पुरुषांमुळे देशाच्या संपुर्ण ग्रामिण भागात क्रांतीकारी बदल झाल्याचे उदाहरणच नाही . पॉटरीच्या क्लासला जायला लागल्यापासून सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले असायचे आपल्याला चाकावर कधी भांडी करायला मिळणार . एक संपूर्ण सत्रभर फक्त हाताने मातीकाम ( हॅन्ड बिल्डींग ) केल्यावर मग दुसर्‍या सत्रात आम्हाला चाकाला हात लावायची परवानगी मिळाली . तेव्हा हॅन्ड बिल्डींग करणार्‍या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक प्रकारची अधिरता दिसत होती तर आधीपासून चाकावर काम करणार्‍यांच्या चेहर्‍यावर एक स्मितहास्य . त्या स्मितहास्याचा अर्थ आम्हाला नंतर कळला . वर्षातले आठ महिने सप्टेंबर ते मे आम्ही उत्तर अमेरिकेत बंदिस्त जीवन जगतो . सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या कामगार दिवसाच्या ( लेबर डे ) सुट्टीपासून ते मे महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सैनिक स्मृतिदिनाच्या ( मेमोरिअल डे ) सुट्टीपर्यंत उत्तर अमेरिकेतील उघड्यावरील बरीचशी प्रेक्षणीय स्थळे कार्यक्रम बंद ठेवण्यात येतात . काही मोजकी ठिकाणे सुरू असली तरी खराब हवामानामुळे मुलाबाळांसकट प्रवास करणे सहसा शक्य होत नाही . राहता राहिले महिने , या दिवसांत मात्र जिथे जाता येईल त्या सर्व ठिकाणी माणसे फिरून घेतात , प्रवास करतात आठ महिने घरांत बंदिस्त राहिल्याने आनंदात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढतात . असे असले तरी खराब हवामान सहसा साथ सोडत नाही . थंडी संपल्याच्या आनंदात आतुरतेने घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या स्वागताला वादळी पाऊस नाहीतर ' टॉर्नेडो ' नावाचे वादळ कधी उपटेल हे सांगणे तसे कठीणच . अमेरिकेचे हवामानखाते तसे बऱ्यापैकी विश्वासार्ह असल्याने रोज सकाळी उठून ' वेदर चॅनेल ' वर एक नजर बरेचसे लोक टाकतातच , पण रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीनुसार वाईट हवामानामुळे रोजचे कामकाज काही थांबून राहत नाही . घरात किंवा बाहेर , कधीतरी शेवटच्या क्षणापर्यंत वादळाचे निश्चित स्वरूप कळल्याने वादळाचा जबरदस्त तडाखा अनुभवावा लागतो . प्रवास मात्र या काळात टाळता येण्याजोगा असतो , परंतु येणाऱ्या वादळाची कल्पनाच असेल तरच . गेली - वर्षे अमेरिकेच्या मध्य - पश्चिम भागांत राहून अशी बरीच वादळे अनुभवलेली आहेत . एखाद्या जोरदार वादळामुळे घराची पडझड होणे , झाडे पडणे , गाड्या उलट्या पालट्या होणे , विजा पडणे , रस्ते , इमारती यांचे नुकसान होणे हे थोड्याफार प्रमाणात दरवर्षी होतेच . बरेचदा या वादळांच्या दरम्यान घरातील तळघराचा सर्वात सुरक्षित जागा म्हणून आसरा घ्यावा लागतो . सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थ कॅरोलायना राज्याला या वादळाने तडाखा दिल्याने सुमारे माणसे मृत्युमुखी पडली अंदाजे , ०० , ००० डॉलर्सचे नुकसान झाले . दरवर्षी वादळांचे हे तांडव अनुभवावे लागत असल्याने त्याची भीती मनातून काही प्रमाणात कमी झाली असली तरीही प्रत्यक्ष वादळात अडकल्यावर काय होत असेल ते या वर्षीच्या एप्रिल महिन्यात आम्ही भर हायवेवर अनुभवले . निसर्गाच्या या रुद्रावताराविषयी लिहिण्यापूर्वी टॉर्नेडोबद्दल थोडी अधिक माहिती द्यायला आवडेल . टॉर्नेडो म्हणजे आकाशातील ढगाला लटकलेला आणि स्वत : भोवती जोरदार गिरक्या घेणाऱ्या वाऱ्याचा स्तंभ . या टॉर्नेडोचे एकंदरीत स्वरूप बरेचदा एखाद्या नरसाळ्याप्रमाणे दिसते . आकाशात निर्माण झालेला हा स्तंभ जमिनीला चिकटला की त्याचे रुपांतर प्रत्यक्ष टॉर्नेडोत होते . कॅनडावरून येणारी थंड हवा अमेरिकेच्या मध्य - पश्चिम भागातील उष्ण हवा यांच्या घर्षणामुळे या वेगाने वाहणाऱ्या हवेसोबत येणाऱ्या प्रचंड ढगांमुळे टॉर्नेडोंचा जन्म होतो . या वादळांच्या दरम्यान बरेचदा ताशी १०० किंवा अधिक मैलांच्या वेगाने वारे वाहतात . अर्थात दरवेळेसच टॉर्नेडो तयार होता ही वादळे विजा - गडगडाट होण्यापर्यंत सीमित राहतात . अशा वादळांची आम्हाला सवय आहे , सर्रकन ऊन सरून आकाशात ढग येणे , तास दोन तास मुसळधार पाऊस कोसळणे आणि त्यापुढच्या क्षणाला काहीच घडल्यासारखे स्वच्छ ऊन पडणे या ऊन - पावसाच्या खेळाला आम्ही सरावलो आहोत , पण भर टॉर्नेडोत अडकल्यावर काय परिस्थिती होते ते यापूर्वी अनुभवले नव्हते . टॉर्नेडोचा खेळ तसा लहानसाच असतो . बरेचदा ते १० मिनिटांतच आटोपतो . परंतु एकापाठोपाठ एक असे अनेक टॉर्नेडो थडकण्याची शक्यताही असते . अशावेळी अनेक प्रकारच्या संपत्तीचे अपरिमित नुकसान जीवितहानी होण्याची शक्यता असते . अमेरिकेच्या काही भागांत दरवर्षी सुमारे , ००० टॉर्नेडो अनुभवण्यास मिळतात . ही वादळे आपल्यासोबत प्रचंड वेगाने वाहणारे वारे , विजा , पाऊस बरेचदा गारा घेऊन येतात . टॉर्नेडोची रुंदी सुमारे मैलाचा परिसर व्यापू शकते . ज्या भागावरून टॉर्नेडो सरकतो तिथे घरांची पडझड होणे , वृक्ष उन्मळून पडणे , गाड्या उलट्यापालट्या होऊन फेकल्या जाणे हे सहज होते . या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आम्ही फिरायला केंटकी राज्यातील केवसिटी येथे जाण्याचा बेत आखला होता . मुलीला ' स्प्रिंगब्रेक ' ( वसंत ऋतूत येणारी सुट्टी ) होता . - महिने घरांत बसून जीव विटला होता . तापमानही जरा वर चढले होते , आणि मुख्य म्हणजे केवसिटीला असणारी सर्व आकर्षणे पर्यटकांसाठी सुरू ठेवण्यात आली होती . निवांतपणे प्रवास व्हावा या हेतूने माझ्या नवऱ्याने शुक्रवारी सुट्टी काढली होती त्यानुसार आम्ही शुक्रवारी पहाटेच घराबाहेर पडलो . निघण्यापूर्वी केवसिटीला हवामान कसे असावे याचा अंदाज अर्थातच घेतला होता . वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती परंतु अशी वादळे नित्याचीच असल्याने त्यात वावगे वाटण्यासारखे काहीच नव्हते त्यावेळेपर्यंत धोक्याची सूचनाही देण्यात आली नव्हती . आमच्या समोर नेमके काय वाढून ठेवले आहे त्याची फारशी कल्पना आली नाही . केवसिटीला जमिनीखाली प्रचंड आकाराच्या नैसर्गिक गुहा आहेत . येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे मुख्य आकर्षण वाटते . याशिवाय तेथील डोंगरदऱ्यांतील उंचसखल भागांत घोडेस्वारी करता येते . उघड्या झोपाळ्यांतून डोंगरमाथ्यावर नेणाऱ्या स्कायलिफ्ट्स आणि तिथून एका छोट्याशा गाडीत बसून खाली घसरता येईल अशा अल्पाइन स्लाइड्स नावाच्या घसरगुंड्या , डायनॉसोर्सच्या प्रचंड प्रतिकृती असलेले उद्यान अशा विविध आकर्षणांनी हे ठिकाण नटलेले आहे . घरापासून केवसिटीला पोहचण्यासाठी आम्हाला सुमारे २२० मैलांचा पल्ला गाठायचा होता . २२० मैल म्हणजे सुमारे तास प्रवास या हिशेबाने आम्ही सकाळीच निघालो होतो . पहिल्या दिवशी त्या परिसरातील सर्व आकर्षणांची मजा लुटायची आणि दुसऱ्या दिवशी आरामात केवसिटीच्या " मॅमथ केव " नावाच्या नैसर्गिक गुहा पाहायला जायचे असा बेत होता . या परिसरापासून मैलावर असणाऱ्या ' हॉर्स केव ' या ठिकाणी हॉटेलात आम्ही आमची राहण्याची सोयही केली होती . सकाळी १०च्या सुमारास आम्ही केवसिटीला पोहोचलो तेव्हा कोवळे ऊन पडले होते . वातावरणही चांगले उबदार होते . आम्ही आमचे स्वेटर्स काढूनच गाडीच्या बाहेर पडलो आणि डायनॉसोर उद्यानात शिरलो . उद्यानातून फेरफटका झाल्यावर स्कायलिफ्टमध्ये बसायचे ठरले . स्कायलिफ्टमधून वर जाऊन अल्पाइन स्लाइड्सवरून घसरण्याचा हा खेळ माझ्या मुलीने यापूर्वीही कधीतरी खेळून पाहिला असल्याने तिला तिथे जाण्याची उत्सुकता अधिक होती . त्याप्रमाणे सुमारे १२ - १२ च्या सुमारास आम्ही स्कायलिफ्टमधून डोंगरमाथ्यावर पोहोचलो . आकाशात ढग जमून आले होते . वाऱ्याचा वेगही वाढला होता . अल्पाइन स्लाइडवरून घसरत खाली येताना पाण्याचे हलके थेंब अंगावर पडू लागले . पावसाच्या तुरळक सरी आल्या तर त्यात काय मोठेसे असा विचार करून आम्ही दुसऱ्या फेरीतून पुन्हा डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी स्कायलिफ्टमध्ये बसलो . वर जाताना पाण्याचे टपोरे थेंब वर्षायला लागले . आकाशात अचानक नेहमीपेक्षा वेगळेच दिसणारे काळेभोर ढग भरून आले . विजा चमकायला लागून गडगडाट व्हायला लागला तर उगीच या डोंगरावर अडकून पडायला नको म्हणून आम्ही ठरवले , ' आता इथून निघू , जेवून घेऊ आणि दुपारी दोनच्या सुमारास हॉटेलवर जाऊन आराम करू . संध्याकाळी पाऊस ओसरला की येऊ पुन्हा . ' आमची कन्यका थोडीशी नाराज झाली खरी , पण येणाऱ्या संकटाची चाहूल कधीकधी नकळत लागते म्हणतात ती अशी . आमचा खेळ जर बंद केला नसता तर पुढे काय वाढून ठेवले होते याची कल्पना केलेलीच बरी . जवळच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही जेवून घेतले . तेथून बाहेर पडलो तसा पाऊस कोसळतच होता , विजांचा चकचकाट सुरू झाला होता . ' बरं झालं आपण शहाण्यासारखं हॉटेलमध्ये परतायचं ठरवलं ' असे म्हणत आम्ही गाडीत बसलो आणि गाडी हायवेवर घेतली . पाऊस बेधुंद कोसळत होता . हायवेवर इतर वेळी साधारणत : ७५ - ८० मैलांच्या वेगाने जाणाऱ्या गाड्या आता ३० - ४० मैलांच्या वेगाने जात होत्या . आम्ही अंदाजे मैला - दोन मैलांचे अंतर कापले असावे . अचानक , " थाड ! " गाडीवर काहीतरी आदळल्यासारखे वाटले . " काहीतरी आदळलं गाडीवर बहुतेक , " मी नवऱ्याला म्हटले . " दगड असेल , रस्त्यावर पडलेला असेल आणि बाजूच्या गाडीमुळे उडून आपल्या गाडीला लागला असेल . गाडीवर कुठे पोचा ( डेन्ट ) पडला नसला म्हणजे मिळवलं , " गाडीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या नवऱ्याने हळहळून म्हटले . आणि पुढच्या क्षणाला " थाड . . . थाड . . . थाड . . . " गाडीवर कोणीतरी जबरदस्त दगडफेक केल्यासारखे काहीतरी आदळायला लागले . नक्की काय होतं आहे हे लक्षात यायला थोडा वेळ लागला आणि जे दिसले त्यावरून लक्षात आले की रस्त्याच्या बाजूला टेनिस किंवा बेसबॉलच्या चेंडूइतक्या मोठ्या गारांचा खच पडत होता . याच गारा आपल्या गाडीवर आदळत आहेत हे कळल्यावर सर्वात प्रथम माझ्या मुलीने तोंड उघडले , " डॅडी ! या गारा गाडीच्या काचा फोडून आत येणार . मला एकटीला पाठी बसून भीती वाटते . आपण हॉटेलात कधी पोहोचणार ? " तिला उत्तर देण्यापूर्वीच आमची गाडी प्रचंड धुक्यात शिरली आणि समोरचे काहीही दिसेनासे झाले . या परिस्थितीत गाडी चालवणे निव्वळ अशक्य होते . नवऱ्याने अंदाजाने कशीबशी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली . गारा आता आणखीनच वेगाने आदळत होत्या . इतक्या मोठ्या गारा पाहायची ही आमची पहिलीच वेळ ; अशावेळी आपला जीव वाचवायला नेमके काय करायचे असते याची आम्हाला काही कल्पनाच येत नव्हती . धुक्याच्या जाड पडद्यामुळे गाडीच्या बाहेर एक फुटापलीकडचेही दिसेनासे झाले होते . काचा फुटल्या तर काय करायचे ? या गारा अंगावर बरसल्या तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती . डोके खाली घालून शांत बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता . " घाबरू नकोस . आम्ही आहोत ना इथेच तुझ्याबरोबर , आपण गाडीच्या आत सुरक्षित आहोत , " माझा नवरा मुलीला शांत करण्यासाठी हे सांगत असतानाच गाडीला जोरात हादरा बसला . एव्हाना आपण भर टॉर्नेडोत अडकलो आहोत याची जाणीव आम्हाला झाली होती . अशाच एका वादळात काही वर्षांपूर्वी संपूर्ण स्कूलबस आणि ट्रक्स उलटेपालटे झाल्याची क्षणचित्रे डोळ्यासमोरून तरळून गेली . गाडी पुन्हा एकदा हादरली तशी आमची कन्या रडायच्या बेतात म्हणाली , " आपण मरणार आता इथेच . डॅडी , काहीतरी कर प्लीज ! ! " निसर्गाच्या हाती सापडल्यावर आपण किती अगतिक होऊ शकतो ते आम्हाला पुन्हा एकवार कळून येत होते . " बेटा ! आपण काहीही करू शकत नाही . माझा हात हातात घे तुला तेवढंच बरं वाटेल . वादळ १० मिनिटांत पुढे सरकेल . तोपर्यंत शांतपणे वाट पाहणं इतकंच आपण सगळे करू शकतो , तेव्हा रडू नकोस , शांत राहा . " मी माझा हात पाठीमागे केला . मुलांसमोर मोठ्यांना घाबरून चालत नाही याचीही पुन्हा एकवार जाणीव होत होती . पुन्हा जोराचा हादरा बसला , गाडी सरकल्यासारखी वाटली . पुढची आठ - दहा मिनिटे गाडीला सतत हादरे बसत होते . आदळणाऱ्या गारा काचा फोडून आपल्यापर्यंत पोहोचतील की काय या विचाराने जिवाचा थरकाप उडत होता . आठ - दहा मिनिटांचा तो अवधीही प्रचंड भासत होता , आणि एक वादळ गेल्यावर लगेच दुसरे मागून आले तर ? या जर - तरसाठी आमच्याकडे उत्तरच नव्हते . आमच्या सुदैवाने तसे झाले नाही , काही वेळाने धुक्याचा पडदा हळू हळू ओसरू लागला . गारा मंदावल्या . वाऱ्याचा जोरही कमी झाला . आमच्यासारख्याच अनेक गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत हे आम्हाला आता दिसू लागले . त्यापैकी कोणीतरी हळूच आपली गाडी पुन्हा रस्त्यावर आणली आणि एक - एक करून पुन्हा रहदारी सुरू झाली . आम्ही आमच्या मुक्कामाला हॉर्स केवला पोहोचलो तसे हॉटेलची स्वागतिका म्हणाली , " इथे वीजपुरवठा खंडित झाला होता . त्यामुळे आम्ही लिफ्ट्स बंद ठेवल्या आहेत . या भागात बऱ्याचशा घरांच्या काचा फुटल्या म्हणून आम्ही आमच्या हॉटेलात राहणाऱ्या सर्वांना इथे तळमजल्यावर सुरक्षित जागी बसायला सांगितले आहे . काही नवीन वादळे तयार होत आहेत . पुन्हा येतील की काय याची खात्री नाही . तेव्हा तुम्ही बॅगा घेऊन इथेच तळमजल्यावर थांबा . कुठेही जाऊ नका , विजेच्या उपकरणांना हात लावू नका . " त्यानुसार पुढचे तास - दीड तास आम्ही शांतपणे इतरांसोबत तळमजल्यावर बसून काढले . त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले . संध्याकाळी पुन्हा आम्ही केवसिटीला फिरायला गेलो तेव्हा दुपारी या भागावरून वादळ घोंघावत गेले असावे असे क्षणभर वाटलेही नाही , नंतर एक एक गोष्टी कळल्या तेव्हा प्रसंगातील गंभीरपणा लक्षात येऊ लागला . ज्या वादळाने आम्हाला गाठले होते त्याने अमेरिकेच्या टेनिसी आणि केंटकी राज्यांच्या काही भागांत खूपच नुकसान केले होते . मालमत्तेची प्रचंड हानी झाली होती आणि सुमारे १० - १२ माणसे मृत्युमुखी पडली होती . केवसिटीच्या भागात कोठे पाणी साचले होते , बऱ्याच ठिकाणी खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या . वीजपुरवठा खंडित झाला होता . काही पर्यटकांना गारांचा फटका बसल्याने वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती . आमचे नुकसान पाहायला गेले तर आमच्या गाडीची अवस्था तुळशीबागेत मिळणाऱ्या ठोक्याच्या भांड्यांसारखी झाली होती . एका पोच्यावरून हळहळणारा माझा नवरा मात्र " जान बची लाखों पाये . . . . हे काय कमी आहे ? होतं असं आयुष्यात कधीतरी , ती वेळ आपली नव्हती इतकंच . " असे म्हणून स्वस्थ होता . त्यानंतर दोन दिवस केवसिटीला राहून आम्ही ' मॅमथ केव ' त्या परिसरातील संरक्षित वनोद्यान बाकीच्या सर्व आकर्षणांचा आनंद लुटला . गारेचे चित्र www . gluttonsess . com या संकेतस्थळावरून घेतले आहे . टोर्नेडोची सर्व चित्रे विकिपिडियाच्या सहाय्याने घेतली आहेत . असे बहुधा नसावे . नाहीतर खालील वाक्य मराठी / हिंदी / संस्कृत मध्ये लिहिले आहे असे मानावे लागेल . ऑनलाईन तिकीट विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्वस्त तिकिटांमधील पहिले तिकीट विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या संयोजन समितीचे आणि आयसीसीचे पुढील अध्यक्ष शरद पवार यांनी खरेदी केले . धन्य हो ! त्यांना पुर्ण कल्पना आहे कि माहगाई वाढवयाची आहे . काहि काळानंतर क्रिकेटच्या या महामेळ्याची तिकिटे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी असतील . क्रिकेट प्रेमिनो तुम्ही चिटका घरातील टीव्हीला . आई बरंच काही बोलत होती , मी हळुच परत आले आणि झोपायचा प्रयत्न करु लागले , आता एक एक प्रश्न समोर उभे राहात होते , उद्या माझं झालंच लग्न तर ह्या घराचं काय ? दुकान कोण बघेल ? आईकडं कोण बघेल ? माझ्या नावाचं लायसन्स काढुन पुन्हा पहिल्यासारखं कोणितरी लायसन्सवाला बघा , त्याला हिस्सा द्या , ही सगळी लफडी आईला निस्तरता येतील ? माझी मला मीच स्वार्थी वाटायला लागले होते , आई - बाबांची अपराधी वाटायला लागले होते . पण त्याच वेळी , जिजाजी ताईला कसं इस्त्री करायला शिकवत असतील , बाजुला बसुन का मागं उभं राहुन हे असले विचार पण घुमायला लागले . आई आत आली , हातात चक्क चहाचा कप होता , थेट बाबा धरायचे तसा , गरम चहाचा कप थेट पकडायचा , कानाला नाही , आणि मला म्हणाली , ' आज खुप आठवण येतेय गं तुझ्या बाबांची . ते असते ना तर खुप मारलं असतं तुला हे असलं ऐकुन . बरं झालं बाई तुझा मार वाचला . ' माझा विश्वासच बसेना माझ्या कानावर , आई मगाशी बोलत होती ते खरं का हे ? का दोन्ही ? छे या पेक्षा एस्टिने गेले असते दोन महिने तर काय बिघडलं असतं माझं . " भाजप " नाही , एकूण कोणताही पक्ष जर जागी पोहोचला आणि रक्कस करण्यात यशस्वी झाला तर स्फोटक परिस्थिती होताक्षणीच काढता पाय घेतोच हो . त्याच्याच गाडीतून मग आम्ही बाहेर पडलो . बरीचशी हॉटेल्स तोपर्यंत बंद होत आली होती . नदीवरचा पूल ओलांडून आलो तरी एकही हॉटेल उघडे दिसेना . मग मात्र मी पवारला मी सांगतो तिकडे गाडी घ्यायला सांगितली आणि नवापूरमिलचा रस्ता पकडला . मधेच एका रस्त्यात डावीकडे वळून जवळजवळ गावाबाहेर आल्यावर झोपडीसारख्या दिसणार्‍या हॉटेलच्या समोर पवारला गाडी थांबवायला सांगितली . " बरोबर आहे ना जागा ? " त्या हॉटेलचा एकंदरीत अवतार बघून पवार म्हणाला . " गावात सगळ्यात चांगली भाकरी येथेच मिळते या ! पवार घाबरु नका . " मी म्हणालो . " आणि तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची खात्री , मी देतो तुम्हाला . " आत गेल्यावर एका कोपर्‍यातील टेबल आम्ही पकडले . गल्ल्यावरच्या जाफरने मला लगेच ओळखले आणि तो माझ्याकडे बघून हसला आणि आमच्याकडे यायला निघाला . " ही जागा कशी काय माहिती बुवा तुम्हाला ? " " माझी पहिली बिअर मी येथेच प्यायलो " मी हसून म्हणालो आणि गंमत म्हणजे याच टेबलावर ! " " तुम्ही बिअर उशीरा प्यायला चालू केली का तुम्ही येथीलच आहात ? " पवार हसत म्हणाला . " या येथून पलिकडे दोन इमारतींनंतरच्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो . माझ्या वडिलांचे पलिकडेच वाण्याचे दुकान होते . आता १५ वर्षानंतर बदल्या होत होत परत येथे आलोय . " " अरेच्चा ! तुम्ही येथलेच आहात हे माहीत नव्हते मला . " तेवढ्यात जाफर बिअरचे भरलेले मग घेऊन आला . बारच्या मागे बोट दाख्वून जाफर मोठ्याने हसत म्हणाला . " हे अब्बाजाननी त्यांच्यातर्फे पाठवले आहेत ! विसरले नाहीत अजून तुला ते . " मी मान उंच करुन बघितले आणि हात हलवला . म्हातारा अजून मस्त टवटवीत आहे . १० ) पुणेरी पाटी - " शनिवार पेठ रहिवासी XXX कुटुंबाला सूचना - इकडे कोणतीही वस्तू विसरू नये , परत केल्याचे पैसे पडतील " पुण्याच्या लोकांची एक खासियत आहे . जगात किंवा भारतातल्या इतर शहरांमध्येसुद्धा , लोक जे नियम सहजतेने पाळतात ते पुणेकराना पाळणे केवळ अशक्य आहे असे पुणेकरांना नेहमीच वाटते . त्यामुळे पुणेकर हे नियम पाळत तर नाहीतच पण नियम पाळणे कसे अयोग्य आहे याचीही भली थोरली कारणे ते सयुक्तिकपणे देत असतात . जगात सर्व शहरांच्यातील दुचाकीस्वार हेल्मेट घालतात . अगदी भारतातही मुंबई , बंगलुरू , . . . बूटासिंगला काय करावे काही सुचेनाच . तो सुसाट पोचला नव्या दिल्लीस . मागचा पुढचा कसलाही विचार करता कोणताही शिख जन्मजन्मांतरी जे कृत्य करणार नाही , ते त्याने केले . तो थेट एका मशिदीत गेला . त्याने आपले सर्व केस कापून घेतले आणि चक्क मुसलमान धर्माचा स्वीकार केला . आधीचा बूटासिंग आता ' जमाल महंमद ' म्हणून बाहेर आला . तेथून जो निघाला तो थेट भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या दारात . त्यांच्याकडे त्याने दाद मागीतली , आपली लग्नाची बायको परत मिळावी म्हणून . मात्र त्याला या प्रयत्नात यश आले नाही . रहस्यपटात गाणी टाकली की तो प्रेक्षकांच्या मनावरची पकड गमावतो असाही एक समज आहे . पण ' दिल पुकारे रे रे रे ' या गाण्यात नायिकेच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसणारा ताण बघितला तर हे गाणं उत्कंठा वाढवायला मदतच करतं हे लक्षात येईल . चित्रपटाच्या शेवटाआधी असलेल्या ' होठों पे ऐसी बात ' या गाण्याचं वेगवान चित्रीकरण , नाचणार्‍या वैजयंतीमाला भोवती वेगात गोल फिरणारा कॅमेरा , एका तुकड्यात दिसणारा चेहरा अर्धवट झाकलेला प्रिन्स अमर हे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला नेऊन पोहोचवतात . दोस्तानो या वीकान्तासाठी रेसीपी कोठे हे लिहायच्या हे कळाले नाही . पण मला वाटते की रेसीपी हा प्रकार आस्वादात्मक या प्रकारत मोडत असाव्यात् . म्हणुन येथे लिहीत आहे . ( रसास्वाद . . . . . . . . . . ) ललित लेख , वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख , कथा , समिक्षण , अनुभव आणि आस्वादात्मक लेख , इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती ! वाट पाहुनी शीळा बनलो प्रकाश शोधत कितीदा जळलो मेरा मनु एकै ही प्रिअ मांगै पेखि आइओ सरब थान देस प्रिअ रोम समसरि लागै रहाउ मै नीरे अनिक भोजन बहु बिंजन तिन सिउ द्रिसटि करै रुचांगै हरि रसु चाहै प्रिअ प्रिअ मुखि टेरै जिउ अलि कमला लोभांगै गुण निधान मनमोहन लालन सुखदाई सरबांगै गुरि नानक प्रभ पाहि पठाइओ मिलहु सखा गलि लागै २८ ' दिल की गिरह खोल दो ' माझं खूप आवडतं गाणं . पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मात्र हसुच आलं . बिचारी नर्गिस तिच्यापरीनं नाच करायचा खुप प्रयत्न करते मग नंतर नुसतीच हलत राहते . नर्गिसच्या चाहत्यांनो सॉरी . विद्यापीठ अनुदान मंडळाकडेही मी एक योजना पाठवली आहे . ही योजना तरूण , कल्पक विद्यार्थ्यांसाठी आहे . त्यांना अभ्यासवृत्ती देऊन दूरच्या भाषिक प्रदेशात पाठवावं . तिथे तीन - चार वर्षं राहून त्यांनी स्थानिक भाषा आत्मसात करावी आणि त्या भाषेतील एक कलाकृती आपल्या भाषेत आणावी . आपल्या भागात परतल्यानंतर त्या भाषेचा एक प्राथमिक अभ्यासक्रम शिकवावा . या सर्व कामासाठी - परभाषा शिकणं , त्यातील साहित्यकृतीचा अनुवाद करणं , परत येऊन शिकवणं - त्याला पीएच . डीची पदवी मिळावी . हा उपक्रम पंचवीस - तीस वर्षभर भारतभर चालवला तर आपल्याकडे उत्तम भाषांतरकार तयार होतील . युरोपमध्ये हे अभिसरण आढळतं . फ्रान्समध्ये जेम्स जॉईसवर अधिकारवाणीनं बोलणारा तज्ज्ञ आढळतो . एखादा ब्रिटिश अभ्यासक टोमासमानसारख्या जर्मन लेखकावर जर्मनांच्या वरताण अभ्यासपूर्ण पुस्तक लिहितो . पण आपल्याकडे एखाद्या उत्तर भारतीय विद्यापीठात सुब्रह्मण्य भारतींचा अधिकारी भाष्यकार आढळतो ? कोणी शिवराम कारंतांच्या साहित्याचा अभ्यासक आढळतो ? नाही , का ? आजच्या सराव सत्रानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगने फिरकी गोलंदाजांनी विकेट्‌स मिळविणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा सांगितले . तो म्हणाला , " " कॅनडाविरुद्धचा सामना आम्हाला सोपा आहे . मात्र , या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी ब्रेक थ्रू मिळविणे आवश्‍यक आहे . विशेषतः चेंडू मधल्या षटकांत जुना होतो , तेव्हा त्यांनी अचूक गोलंदाजी केल्यास पुढे अन्य गोलंदाजांवर येणारा भार हलका होऊ शकेल . ' ' खूपच मस्त धागा आहे . पण खरंच आपल्या भारतात यातलं काही एक होऊ शकेल असं वाटत नाही . आपण आपल्यापासून सुरूवात करावी हे उत्तम . आशुचॅम्प म्हणतात त्याप्रमाणे मी ही ' चार जणांची ' वाट बघत असते पण कोणी भेटत नाही . लहानपणीच अशा सवयी लावलेल्या चांगल्या असतात हे मी माझ्या वर्षाच्या मुलीच्या अनुभवावरून सांगते . कचरा पडलेला दिसला कि ती लगेच विचारते लोकं कचरापेटीत का नाही टाकत ? वेडीच असतात . ( इथे अमेरिकेत त्यातल्या त्यात जर्सी सिटी तर धन्य आहे . भारतात राहणार्‍यांना वाटेल की इथे काही कचरा वगैरे नसतो पण असे का > > > > ही नाही . मला इथल्या फुटपाथवरही कचरा कित्येकदा दिसतो . ) त्यामुळे ही मानसिकताच पाहिजे की स्वच्छता तिथे देव ! शिवेसना महा आरती ह्या साठी करते आहे कारण पक्ष आणि सरकार ह्यांचे कार्यक्रम वेगळे असतात . आणि दोन्ही आघाड्यावर काम करावे लागते . उगीच टीका करू नका . झोपड पट्टीचा मुद्दा मात्र पटला तुमचा * संशय आल्यास संबंधितास कळविण्याचे कॅफे आणि सार्वजनिक टायपिंग सेंटरचालकांना आवाहन अगदी असेच . माझ्या एका चुलत आजोबांच्या घरी चांदोबा येई . त्यांच्या लहानशा घरात त्यांनी असंख्य पुस्तके ( त्यात जुनी पंचांगे पण असत ) ठेवली होती . चांदोबाचे गठ्ठयाने अंक असत . त्यांच्याकडे असलेले खूप जुने म्हणजे माझ्या आत्यांच्या लहानपणचे अंकही मी त्यांच्याकडे गेले की वाचत असे . पुरे जीवना , मात दे एकदाची कशा परतवू या तुझ्या गूढ चाली ? . . वा वा मस्त सहजकाका , खूप प्रयत्न करुन झालाय आत्तापर्यंत . तिची कंपनी माहीती असती तर एक दिवस आमचा मोर्चा तिकडे घेऊन गेलो असतो . पण असल्या ट्रेनमधल्या ओळखी मी कधीच सिरियसली घेत नसल्याने ( आणि बर्‍याच वेळा स्वत : बद्दलही खोटीच माहीती सांगत असल्याने ) तिच्या कंपनीची मी चौकशी केली नाही ! पण लंडनच्या स्टेशनवर मी तिला शोधायचा प्रयत्न करुन झालाय . गाड्या बदलून झाल्या , प्लॅटफॉर्म बदलून झाले , स्टेशन बदलून झाली . नो उपयोग ! ती भेटावी अशी माझी प्रचंड इच्छा आहे . ती जर कधी भेटली तर मी याच धाग्यावर सांगीन तुम्हाला ! ! ! बाकी , ट्रायिंग टू कीप इट अ‍ॅज रीयल अ‍ॅज पॉसिबल हेवेसांनल ! ! ! खरच खुपच मस्त आहे हि रेसिपि , आतापर्यंत ज्यांच्यासाठि केलि त्या सगळ्यांना आवडलि अगदि माझ्या मैत्रिणिच्या चार वर्षांच्या मुलापासुन ते माझ्या सासुबाईंपर्यत ! शिवाय दहा मिनि . तयार ( म्हणुन माझि आवडति ) ) . खुप खुप धन्यवाद सायोनारा . विशेष फीचर यह समाचार शीघ्र प्रकाशित किया जाएगा " काय नाटके करतो रे नान्या ? असे झाले काय तुला ? साला इतकी वर्षे ह्या चौपाटीवर एकत्र राहिलो , दंगा केला , मजा लुटली आणि तु असा एकदम सोडून जाणार ? " नवी दिल्ली - बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा मिळालेली सत्ता ही घराणेशाहीला मिळालेली चपराक असून , राष्ट्रीय राजकारणात भाजप आघाडी ( एनडीए ) हाच कॉंग्रेसला एकमेव पर्याय आहे , यावरील ते शिक्कामोर्तब आहे , असे विश्‍लेषण भाजपने आज केले . बिहारमधील सूज्ञ मतदारांनी जातिपातीच्या आणि पती - पत्नी किंवा मायलेकरांच्या राजकारणाला झिडकारून विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे निरीक्षण भाजप नेते अरुण जेटली यांनी नोंदविले . दरम्यान , लालूप्रसाद यांनी विजयाबद्दल एकट्या नितीशकुमार यांचे अभिनंदन केल्याचे लक्षात आणून दिले असता , जेटली यांनी " मी माझी पातळी कशाला सोडू ? ' असा प्रतिप्रश्‍न केला . सकारात्मक वातावरणात झालेल्या या निवडणुकीचा हा निकाल आमच्या अपेक्षेपेक्षाही चांगला लागल्याचे त्यांनी मान्य केले . संसदेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनीही भाजपला बिहारच्या जनतेने " विशेष प्रावीण्यासह ' उत्तीर्ण केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली . येत्या शुक्रवारी ( ता . 26 ) पदांची शपथ घेणारे भावी मुख्यमंत्री नितीशकुमार उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे गेल्या चाळीस वर्षांच्या जेपी आंदोलनापासून राजकारणात एकत्रच आहेत . यापुढील पाच वर्षांतही बिहारचा कारभार विकासाच्या रूळांवर विनाअडथळे भरधाव धावेल . राज्यात भीतीची जागा आशेने विश्‍वासाने घेतल्याचा हा परिणाम असल्याचे जेटलींनी निरीक्षण नोंदवले . सकाळी अकराच्या सुमारास निकालांचा कल स्पष्ट होताच भाजप मुख्यालय फटाक्‍यांच्या आतषबाजीने दणाणून गेले . संसदेतही भाजपतर्फे लाडूवाटप करण्यात आले . पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या सायंकाळी झालेल्या बैठकीत या निकालाबद्दल नितीश - मोदी बिहारच्या जनतेचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला . जेटली यांनी या विजयाचे सारे श्रेय बिहारमधील जनतेला देऊन टाकले . शाहनवाज हुसेन , रविशंकर प्रसाद , प्रकाश जावडेकर , धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले , की बिहारच्या निवडणुकीत यंदा नवा राजकीय अजेंडा होता . विकासाची नवी पटकथा होती भाजप आघाडीचे नायक - सहनायकही स्पष्ट होते . कॉंग्रेस लालूप्रसाद यांच्या पक्षाने हे काहीही लक्षात घेता जातिपातीचेच राजकारण केले . घराणेशाही जोपासली . त्यामुळे त्यांना मतदारांनी धुडकावले . हाच विकासाचा वेग दशकभर कायम राहिला तर एक बदललेला बिहार जगासमोर येईल . राहुल नव्हे , कॉंग्रेसचा ' राहू ' ! भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी भाजप आघाडीच्या निर्भेळ यशाचे श्रेय लालूप्रसाद यादव यांनाच जाते . ते आहेत म्हणूनच आम्ही पुन्हा सत्तेत आलो , असा टोला लगावला . दुसरीकडे , राहुल गांधी बिहारमध्ये गेल्याने कॉंग्रेसच्या तेथील जागा घटल्याचे मत भाजप नेते व्यक्त करीत आहेत . या निवडणुकीत राहुल सोनिया गांधी यांनी तब्बल 22 जाहीर सभा घेतल्या . प्रत्यक्षात केवळ पाचच जागा मिळाल्याचे जेटली यांनी सांगितले . राहुल यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतही असाच जोरदार प्रचार करावा , असे उपरोधिक आवाहन डॉ . मुरली मनोहर जोशी यांनी केले . " " जहॉं जहॉं पॉंव पडे उनके , वही वही बंटाधार ( बट्ट्याबोळ ) ' ' ही काव्यपंक्‍तीही त्यांनी ऐकविली . एका शिवसेना नेत्याच्या मते , कॉंग्रेसच्या दृष्टीने राहुल यांच्या नावातील " ' अक्षर आता लुप्त झाले असून , फक्त " राहू ' हाच शब्द उरला आहे . कॉंग्रेसच्या दृष्टीने राहुल हे " राहू ' चीच भूमिका बजावत आहे . मात्र , कॉंग्रेसचा " केतू ' कोण ? या प्रश्‍नावर ते लोकसभेत तुम्हालाच दिसेल , अशी टिप्पणी त्यांनी केली . वर्धापनदिनानिमित्त ' सनातन प्रभात ' नियतकालिकांचे संस्थापक - संपादक . पू . डॉ . जयंत आठवले यांचा संदेश ' साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक ' , असे ब्रीदवाक्य ' सनातन प्रभात ' च्या मुख्य मथळ्याखाली ते चालू झाल्यापासून सतत लिहिले जाते . म्हणजे ' सनातन प्रभात ' चे संपादन करणार्‍या ; वार्ता , विज्ञापने अन् वर्गणी गोळा करणार्‍या ; स्वतःहून नियमित विज्ञापन देणार्‍या आणि प्रतिदिन त्याचे नित्यनेमाने वितरण करणार्‍या साधकांचा हे पत्रकारितेचे

Download XMLDownload text